पावसामुळे आदिवासी शेतकरी अडचणीत, आमचूर बनवण्याचा उद्योग ठप्प
ऐन तोडणीला आलेल्या कैऱ्या मान्सूनपूर्वी आलेल्या पावसामुळे गळून पडल्या आहेत. कैरी पासून आमचूर बनवण्याचा उद्योग ठप्प झालं असून, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
