मळीयुक्त पाण्यामुळे लाखो माशांचा मृत्यू, 10 टन मृत माशांची विक्री झाल्याची चर्चा
सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अशा पद्धतीच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. कारखान्यातील मळी पाण्यात सोडल्यानंतर माशांचा मृत्यू झाला आहे. सांगलीत मागच्या महिन्यात माशांचा खच पाहायला मिळाला होता.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
