AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मळीयुक्त पाण्यामुळे लाखो माशांचा मृत्यू, 10 टन मृत माशांची विक्री झाल्याची चर्चा

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अशा पद्धतीच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. कारखान्यातील मळी पाण्यात सोडल्यानंतर माशांचा मृत्यू झाला आहे. सांगलीत मागच्या महिन्यात माशांचा खच पाहायला मिळाला होता.

| Updated on: Apr 03, 2023 | 9:31 AM
Share
साताऱ्यातील नीरा नदीत पाणी दूषित होऊन प्रदूषणामुळे लाखो मासे मृत्यूमुखी पडले आहेत.

साताऱ्यातील नीरा नदीत पाणी दूषित होऊन प्रदूषणामुळे लाखो मासे मृत्यूमुखी पडले आहेत.

1 / 5
फलटण तालुक्यातील होळ येथे ढगाई माता मंदिराच्या पाठीमागील बंधाऱ्याजवळ आलेल्या सोमेश्वर साखर कारखान्याच्या दूषित मळीयुक्त  पाण्यामुळे मागील तीन दिवसांपासून निरा नदी पात्रातील लाखो मासे मृत्युमुखी पडत आहेत.

फलटण तालुक्यातील होळ येथे ढगाई माता मंदिराच्या पाठीमागील बंधाऱ्याजवळ आलेल्या सोमेश्वर साखर कारखान्याच्या दूषित मळीयुक्त पाण्यामुळे मागील तीन दिवसांपासून निरा नदी पात्रातील लाखो मासे मृत्युमुखी पडत आहेत.

2 / 5
संपूर्ण नदीच्या पाण्याला गटाराचे स्वरूप  प्राप्त झाले आहे.

संपूर्ण नदीच्या पाण्याला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

3 / 5
नदीचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे, यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

नदीचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे, यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

4 / 5
मृत झालेल्या माशांमधील १० टन माशांची विक्री झाल्याची चर्चा असून यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.

मृत झालेल्या माशांमधील १० टन माशांची विक्री झाल्याची चर्चा असून यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.