AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गेम चेंजर! ‘देवमाणूस : मधला अध्याय’मधील ट्विस्ट पाहून चक्रावलं प्रेक्षकांचं डोकं

अजित लालीच्या जाळ्यात अडकेल का? शामल अजितच्या तावडीत सापडेल का, या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहेत. 'देवमाणूस: मधला अध्याय' ही मालिका दररोज रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होते.

| Updated on: Dec 03, 2025 | 9:58 AM
Share
झी मराठी वाहिनीवरील 'देवमाणूस: मधला अध्याय' या मालिकेचं कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. आर्या आणि साकेतमधील वादानंतर परिस्थिती गंभीर बनली आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'देवमाणूस: मधला अध्याय' या मालिकेचं कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. आर्या आणि साकेतमधील वादानंतर परिस्थिती गंभीर बनली आहे.

1 / 5
आर्या हा संपूर्ण प्रसंग अजितला सांगते आणि अजित तिला बँकेतून पैसे काढण्यास प्रवृत्त करतो. मात्र, त्या व्यवहारासाठी साकेतची सही आवश्यक असल्याने तो नकार देतो. त्यामुळे त्यांच्यात तीव्र वाद निर्माण होतो. वाद वाढत असतानाच आर्या भावनिकदृष्ट्या अजितच्या अधिक जवळ येऊ लागली आहे.

आर्या हा संपूर्ण प्रसंग अजितला सांगते आणि अजित तिला बँकेतून पैसे काढण्यास प्रवृत्त करतो. मात्र, त्या व्यवहारासाठी साकेतची सही आवश्यक असल्याने तो नकार देतो. त्यामुळे त्यांच्यात तीव्र वाद निर्माण होतो. वाद वाढत असतानाच आर्या भावनिकदृष्ट्या अजितच्या अधिक जवळ येऊ लागली आहे.

2 / 5
हे पाहून लालीच्या मनात मत्सर निर्माण होतो. दरम्यान अजित आर्याला भेटण्याचं प्रयत्न करत असताना साकेतविरुद्ध खोट्या अफवा पसरवण्याचं षड्यंत्रही आखतो, ज्यामुळे जामकरच्या मनातला संशय अधिक बळावणार आहे.

हे पाहून लालीच्या मनात मत्सर निर्माण होतो. दरम्यान अजित आर्याला भेटण्याचं प्रयत्न करत असताना साकेतविरुद्ध खोट्या अफवा पसरवण्याचं षड्यंत्रही आखतो, ज्यामुळे जामकरच्या मनातला संशय अधिक बळावणार आहे.

3 / 5
अजितच्या अफवांमुळे जामकर रागाने साकेतला जबरदस्तीने गाडीत बसवून घेऊन जातो. त्यांच्या मागोमाग अजितही निघतो. एका निर्मनुष्य ठिकाणी जामकर साकेतला ठेवतो. अजित साकेतला सामोरं जातो आणि त्यातून दोघांमध्ये संघर्ष होतो. रागाच्या भरात अजित त्याचा खून करून त्याचा मृतदेह नदीत फेकून देतो.

अजितच्या अफवांमुळे जामकर रागाने साकेतला जबरदस्तीने गाडीत बसवून घेऊन जातो. त्यांच्या मागोमाग अजितही निघतो. एका निर्मनुष्य ठिकाणी जामकर साकेतला ठेवतो. अजित साकेतला सामोरं जातो आणि त्यातून दोघांमध्ये संघर्ष होतो. रागाच्या भरात अजित त्याचा खून करून त्याचा मृतदेह नदीत फेकून देतो.

4 / 5
त्याचवेळी शामल अजितला साकेतचा खून करताना पाहते आणि भीतीने जंगलात पळते. तिच्या जीवाला  धोका निर्माण होतो. त्याच जंगलात लालीने अजितला अडकवण्यासाठी जाळं लावलं आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार, याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

त्याचवेळी शामल अजितला साकेतचा खून करताना पाहते आणि भीतीने जंगलात पळते. तिच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्याच जंगलात लालीने अजितला अडकवण्यासाठी जाळं लावलं आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार, याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

5 / 5
Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.