AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World cup 2026 अंतिम फेरीसाठी टीम इंडिया अहमदाबादमध्ये दाखल, जेतेपदापासून एक विजय दूर

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंडच्या यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजयी संघाला जेतेपद मिळणार आहे. त्यामुळे या सामन्याक कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे.

| Updated on: Mar 06, 2026 | 9:29 PM
Share
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं जेतेपद कोण मिळवणार? यासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. हा सामना 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत.   (Photo- BCCI Twitter)

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं जेतेपद कोण मिळवणार? यासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. हा सामना 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत.  (Photo- BCCI Twitter)

1 / 5
अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया शुक्रवारी म्हणजेच 6 मार्चच्या संध्याकाळी अहमदाबादमध्ये पोहोचली. विमानतळावरून भारतीय संघ थेट ताज हॉटेलमध्ये गेला.  तिथे खेळाडूंचे जोरदार स्वागत करण्यात आले.  (Photo- BCCI Twitter)

अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया शुक्रवारी म्हणजेच 6 मार्चच्या संध्याकाळी अहमदाबादमध्ये पोहोचली. विमानतळावरून भारतीय संघ थेट ताज हॉटेलमध्ये गेला. तिथे खेळाडूंचे जोरदार स्वागत करण्यात आले.  (Photo- BCCI Twitter)

2 / 5
अंतिम सामन्यासाठी तयारी मजबूत करण्याचसाठी भारतीय संघ आता 7 मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सराव करेल. या सरावात बऱ्याच गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. याच मैदानात भारताने सुपर 8 फेरीचा दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना गमावला होता.  (Photo- BCCI Twitter)

अंतिम सामन्यासाठी तयारी मजबूत करण्याचसाठी भारतीय संघ आता 7 मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सराव करेल. या सरावात बऱ्याच गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. याच मैदानात भारताने सुपर 8 फेरीचा दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना गमावला होता.  (Photo- BCCI Twitter)

3 / 5
न्यूझीलंडचा संघ आधीच अहमदाबादमध्ये पोहोचला आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. तसेच अंतिम फेरीसाठी अहमदाबादला रवाना झाला. दक्षिण अफ्रिकेचा संघ दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 मार्च रोजी अहमदाबादमध्ये पोहोचला.  (Photo- BCCI Twitter)

न्यूझीलंडचा संघ आधीच अहमदाबादमध्ये पोहोचला आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. तसेच अंतिम फेरीसाठी अहमदाबादला रवाना झाला. दक्षिण अफ्रिकेचा संघ दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 मार्च रोजी अहमदाबादमध्ये पोहोचला.  (Photo- BCCI Twitter)

4 / 5
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही संघांमध्ये 30 सामने झाले आहेत. त्यात भारताने 18 सामने, तर न्यूझीलंडने ११ सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये खेळलेले तिन्ही सामने भारताने गमावले आहेत. (Photo- BCCI Twitter)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही संघांमध्ये 30 सामने झाले आहेत. त्यात भारताने 18 सामने, तर न्यूझीलंडने ११ सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये खेळलेले तिन्ही सामने भारताने गमावले आहेत. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.