AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World cup 2026 अंतिम फेरीसाठी टीम इंडिया अहमदाबादमध्ये दाखल, जेतेपदापासून एक विजय दूर

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंडच्या यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजयी संघाला जेतेपद मिळणार आहे. त्यामुळे या सामन्याक कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे.

| Updated on: Mar 06, 2026 | 9:29 PM
Share
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं जेतेपद कोण मिळवणार? यासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. हा सामना 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत.   (Photo- BCCI Twitter)

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं जेतेपद कोण मिळवणार? यासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. हा सामना 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत.  (Photo- BCCI Twitter)

1 / 5
अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया शुक्रवारी म्हणजेच 6 मार्चच्या संध्याकाळी अहमदाबादमध्ये पोहोचली. विमानतळावरून भारतीय संघ थेट ताज हॉटेलमध्ये गेला.  तिथे खेळाडूंचे जोरदार स्वागत करण्यात आले.  (Photo- BCCI Twitter)

अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया शुक्रवारी म्हणजेच 6 मार्चच्या संध्याकाळी अहमदाबादमध्ये पोहोचली. विमानतळावरून भारतीय संघ थेट ताज हॉटेलमध्ये गेला. तिथे खेळाडूंचे जोरदार स्वागत करण्यात आले.  (Photo- BCCI Twitter)

2 / 5
अंतिम सामन्यासाठी तयारी मजबूत करण्याचसाठी भारतीय संघ आता 7 मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सराव करेल. या सरावात बऱ्याच गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. याच मैदानात भारताने सुपर 8 फेरीचा दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना गमावला होता.  (Photo- BCCI Twitter)

अंतिम सामन्यासाठी तयारी मजबूत करण्याचसाठी भारतीय संघ आता 7 मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सराव करेल. या सरावात बऱ्याच गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. याच मैदानात भारताने सुपर 8 फेरीचा दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना गमावला होता.  (Photo- BCCI Twitter)

3 / 5
न्यूझीलंडचा संघ आधीच अहमदाबादमध्ये पोहोचला आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. तसेच अंतिम फेरीसाठी अहमदाबादला रवाना झाला. दक्षिण अफ्रिकेचा संघ दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 मार्च रोजी अहमदाबादमध्ये पोहोचला.  (Photo- BCCI Twitter)

न्यूझीलंडचा संघ आधीच अहमदाबादमध्ये पोहोचला आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. तसेच अंतिम फेरीसाठी अहमदाबादला रवाना झाला. दक्षिण अफ्रिकेचा संघ दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 मार्च रोजी अहमदाबादमध्ये पोहोचला.  (Photo- BCCI Twitter)

4 / 5
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही संघांमध्ये 30 सामने झाले आहेत. त्यात भारताने 18 सामने, तर न्यूझीलंडने ११ सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये खेळलेले तिन्ही सामने भारताने गमावले आहेत. (Photo- BCCI Twitter)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही संघांमध्ये 30 सामने झाले आहेत. त्यात भारताने 18 सामने, तर न्यूझीलंडने ११ सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये खेळलेले तिन्ही सामने भारताने गमावले आहेत. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट.

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?.

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?