लग्नानंतर शारीरिक संबंध झालेच नाही तर किती दिवसात घटस्फोट मिळतो? कायद्यात काय म्हटलंय?
भारतात विवाह हा एक कायदेशीर आणि सामाजिक करार आहे. ज्यामध्ये पती-पत्नीमधील शारीरिक संबंध आवश्यक मानले जातात. लग्नानंतर बराच काळ पती-पत्नीमध्ये शारीरिक संबंध झाले नाहीत तर ते घटस्फोटाचे कारण असू शकते. अनेकांना ही माहितीच नसते. त्यामुळे अशा परिस्थितीत कायदा काय म्हणतो त्यावर टाकलेला हा प्रकाश.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
Hotel रुममध्ये घुसताच या बाबी आधी तपासा, अन्यथा पश्चाताप होऊ शकतो...
jio चा 219 रुपयांचा रिचार्ज, या लोकांसाठी वरदान...
मराठी अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावलं सर्वांना वेड, फोटो पाहून व्हाल थक्क
माधुरी दीक्षितच्या स्टाइलमध्ये या अभिनेत्रीने केला लूक, फोटोंची होतेय तुफान चर्चा
बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते गोविंदाची रुमर्ड गर्लफ्रेंड, सौंदर्याचं होतंय प्रचंड कौतुक
GK: पाकिस्तानची सर्वात लांब नदी कोणती?
