AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल, डिझेलनंतर आता सामान्यांना आणखी जबर धक्का, खाद्यतेल थेट…सामान्यांचे प्रचंड हाल!

भविष्यात पाम तेलाच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता बाजारातील मोठे व्यापारी भविष्याती लवकरच भाववाढ होऊ शकते, असे सांगत आहेत. ही भाववाढ झाली तर त्याचा मोठा फटका सामान्यांना बसण्याची दाट शक्यता आहे.

| Updated on: May 21, 2026 | 7:11 PM
Share
नागपूर : अमेरिका-इराण यांच्यातील युद्धामुळे जगभरात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. या युद्धाचा भारताला पटका बसत आहे. महागाई वाढली आहे. पेट्रोल, डिझेल यासारक्या इंधनांचा भाव वाढल्याने आाता खाद्य तेलही महागले आहे.

नागपूर : अमेरिका-इराण यांच्यातील युद्धामुळे जगभरात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. या युद्धाचा भारताला पटका बसत आहे. महागाई वाढली आहे. पेट्रोल, डिझेल यासारक्या इंधनांचा भाव वाढल्याने आाता खाद्य तेलही महागले आहे.

1 / 5
गेल्या दोन महिन्यात खाद्यतेलाच्या किमतीत प्रति किलो मागे 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे.  पाम तेल विदेशातून येते. त्यातही भाववाढ झाली आहेय. सध्या म्हणावी तशी लग्नसराई नाहीये. उन वाढले आहे. त्यामुळे बाजारात तेजी नाही.

गेल्या दोन महिन्यात खाद्यतेलाच्या किमतीत प्रति किलो मागे 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे. पाम तेल विदेशातून येते. त्यातही भाववाढ झाली आहेय. सध्या म्हणावी तशी लग्नसराई नाहीये. उन वाढले आहे. त्यामुळे बाजारात तेजी नाही.

2 / 5
भविष्यात पाम तेलाच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता बाजारातील मोठे व्यापारी भविष्याती लवकरच भाववाढ होऊ शकते, असे सांगत आहेत. ही भाववाढ झाली तर त्याचा मोठा फटका सामान्यांना बसण्याची दाट शक्यता आहे.

भविष्यात पाम तेलाच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता बाजारातील मोठे व्यापारी भविष्याती लवकरच भाववाढ होऊ शकते, असे सांगत आहेत. ही भाववाढ झाली तर त्याचा मोठा फटका सामान्यांना बसण्याची दाट शक्यता आहे.

3 / 5
आधी जवस, करडी तेल आपल्याकडेच तयार व्हायचे. मात्र आता आपण तेल मोठ्या प्रमाणात आयात करतो. त्याचा फटका सामान्य माणसाला बसतो त्यामुळे तेल बिया उत्पादनात वाढ करण्याची गरज असल्याचंही नागपूरच्या व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.

आधी जवस, करडी तेल आपल्याकडेच तयार व्हायचे. मात्र आता आपण तेल मोठ्या प्रमाणात आयात करतो. त्याचा फटका सामान्य माणसाला बसतो त्यामुळे तेल बिया उत्पादनात वाढ करण्याची गरज असल्याचंही नागपूरच्या व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.

4 / 5
दरम्यान, भविष्यात तेलाचा भाव वाढला तर सामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसण्याची शक्यता आहे. एका लिटरमागे सामान्यांना जास्त पैसे मोजावे लागू शकतात. आता आगामी दिवसांत नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, भविष्यात तेलाचा भाव वाढला तर सामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसण्याची शक्यता आहे. एका लिटरमागे सामान्यांना जास्त पैसे मोजावे लागू शकतात. आता आगामी दिवसांत नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल