AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vitamin C जास्त प्रमाणात खाल्ल्यावर काय होतं? वाचा दुष्परिणाम

अपचन, उलट्या, पोटदुखी, छातीत जळजळ या समस्या व्हिटॅमिन सी च्या अतिसेवनाने होतात. जर हे व्हिटॅमिन प्रमाणात खाल्लं तर याचे अनेक फायदे आहेत. जर याचं अतिसेवन झालं तर त्याचे अनेक तोटे आहेत. व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात खाल्ल्यास पचनाची समस्या उद्भवते.

| Updated on: Oct 19, 2023 | 3:46 PM
Share
व्हिटॅमिन सी हे त्वचेसाठी उत्तम आहे. या व्हिटॅमिनचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. व्हिटॅमिन सी असणारे फळे जर जास्त प्रमाणात खाल्ले तर त्याचे काही दुष्परिणाम दिसू लागतात. काय आहेत हे दुष्परिणाम जे व्हिटॅमिन सी खाल्ल्याने होतात? बघुयात...

व्हिटॅमिन सी हे त्वचेसाठी उत्तम आहे. या व्हिटॅमिनचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. व्हिटॅमिन सी असणारे फळे जर जास्त प्रमाणात खाल्ले तर त्याचे काही दुष्परिणाम दिसू लागतात. काय आहेत हे दुष्परिणाम जे व्हिटॅमिन सी खाल्ल्याने होतात? बघुयात...

1 / 5
कुठलंही व्हिटॅमिन, कुठलाही पदार्थ खाताना तो प्रमाणात खावा. कुठल्याही गोष्टींच्या अतिसेवनाने आरोग्यासाठी समस्या निर्माण होऊ शकते. व्हिटॅमिन सी च्या अतिसेवनाने किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. अतिरिक्त व्हिटॅमिन सी खाल्ल्याने किडनी मध्ये दगड होऊ शकतात.

कुठलंही व्हिटॅमिन, कुठलाही पदार्थ खाताना तो प्रमाणात खावा. कुठल्याही गोष्टींच्या अतिसेवनाने आरोग्यासाठी समस्या निर्माण होऊ शकते. व्हिटॅमिन सी च्या अतिसेवनाने किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. अतिरिक्त व्हिटॅमिन सी खाल्ल्याने किडनी मध्ये दगड होऊ शकतात.

2 / 5
व्हिटॅमिन सी जास्त खाल्ल्याने हाडांचा असामान्य विकास होतो. विचित्र पद्धतीने हाड बाहेर आल्याचं जाणवतं. यामुळे वेदना होतात, अशक्तपणा जाणवतो. हाड बाहेरच्या दिशेने वाढत असते हे सगळं व्हिटॅमिन सीच्या अतिसेवनाने होते.

व्हिटॅमिन सी जास्त खाल्ल्याने हाडांचा असामान्य विकास होतो. विचित्र पद्धतीने हाड बाहेर आल्याचं जाणवतं. यामुळे वेदना होतात, अशक्तपणा जाणवतो. हाड बाहेरच्या दिशेने वाढत असते हे सगळं व्हिटॅमिन सीच्या अतिसेवनाने होते.

3 / 5
अपचन, उलट्या, पोटदुखी, छातीत जळजळ या समस्या व्हिटॅमिन सी च्या अतिसेवनाने होतात. जर हे व्हिटॅमिन प्रमाणात खाल्लं तर याचे अनेक फायदे आहेत. जर याचं अतिसेवन झालं तर त्याचे अनेक तोटे आहेत. व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात खाल्ल्यास पचनाची समस्या उद्भवते.

अपचन, उलट्या, पोटदुखी, छातीत जळजळ या समस्या व्हिटॅमिन सी च्या अतिसेवनाने होतात. जर हे व्हिटॅमिन प्रमाणात खाल्लं तर याचे अनेक फायदे आहेत. जर याचं अतिसेवन झालं तर त्याचे अनेक तोटे आहेत. व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात खाल्ल्यास पचनाची समस्या उद्भवते.

4 / 5
व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात खाल्ल्यावर शरीरातील व्हिटॅमिन बी १२ आणि तांब्याचे प्रमाण कमी होऊ शकते. इतकंच काय तर शरीरातील लोहाचे प्रमाण देखील कमी होऊ शकते, हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हानिकारक आहे.

व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात खाल्ल्यावर शरीरातील व्हिटॅमिन बी १२ आणि तांब्याचे प्रमाण कमी होऊ शकते. इतकंच काय तर शरीरातील लोहाचे प्रमाण देखील कमी होऊ शकते, हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हानिकारक आहे.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.