रणरणत्या उन्हात शेतकऱ्याने बायकोला बैलासोबत नांगराला जुंपले; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
बैलजोडीवर गेल्या आठवड्यात वीज कोसळल्यामुळे एका बैलाचा मृत्यू झाला. बैलाचा मृत्यू झाल्यानंतर शेती करायची तरी कशी? असा प्रश्न शेकऱ्यासमोर उभा राहिला. अशात शेकऱ्याने बायकोलाच बैलाबरोबर जुंपल... अशात शेकऱ्याची परिस्थिती पाहिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
