बैलजोडीसाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याच्या मुलांनी औत ओढले, कुटुंबाचा परिस्थितीशी संघर्ष
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून मन हेलावून टाकणारे वास्तव समोर आले आहे. आर्थिक अडचणी, वाढलेला शेती खर्च आणि बैलजोडी घेण्याची क्षमता नसल्याने एका शेतकऱ्याने आपल्या दोन मुलांच्या मदतीने शेत नांगरण्याचा तळपत्या उन्हात राबून शेत नांगरल्याची घटना घडली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
पोटाची चरबी वितळवण्यासाठी रोज काय करावे ?
गुलाबी ड्रेसमध्ये मोनालिसाचा हॉट अंदाज, फोटोंनी वेधलं लक्ष
कोणत्या राज्यात सर्वाधिक हळदीचे उत्पन्न घेतले जाते?
9 चांगल्या सवयी, ज्या तुम्हाला कधीच आजारी पाडणार नाहीत
इन्स्टाग्रामवरून कोट्यवधींची कमाई करणारी 'जेन झी' अभिनेत्री, फॉलोअर्समध्ये शाहरुखला टाकते मागे
पावसाळ्यात डासांना दूर ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत ?
