AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाच ‘सुपरफूड’ ज्यामुळे भरून निघेल गर्भवती महिलांमधील रक्ताची कमतरता

गर्भवती महिलेच्या शरीरात जर रक्ताची कमी असेल तर पुढे अनेक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे यातून वाचण्यासाठी डॉक्टर अशा महिलांना विविध सप्लीमेंट घेण्याचा सल्ला देतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? की आपल्या घरातही असे अनेक पदार्थ आहेत ज्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते. आज आपण अशाच काही पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत.

| Edited By: | Updated on: Jan 25, 2022 | 4:58 PM
Share
डाळींबाचे सेवन :  जर तुमच्या शरीरात रक्ताची कमी असेल तर ती भरून काढण्यासाठी डाळींब हे अंत्यंत उपयुक्त असे फळ आहे. शरीरात रक्त वाढवण्यासाठी दररोज एक डाळींब खावे किंवा डाळींबाचे ज्यूस प्यावे. काही दिवसांमध्येच तुमच्या शरीरातील रक्त वाढते.

डाळींबाचे सेवन : जर तुमच्या शरीरात रक्ताची कमी असेल तर ती भरून काढण्यासाठी डाळींब हे अंत्यंत उपयुक्त असे फळ आहे. शरीरात रक्त वाढवण्यासाठी दररोज एक डाळींब खावे किंवा डाळींबाचे ज्यूस प्यावे. काही दिवसांमध्येच तुमच्या शरीरातील रक्त वाढते.

1 / 5
पालक : पालकामध्ये मोठ्याप्रमाणत लोह असते. लोह हे रक्त निर्मितीची प्रक्रिया अधिक गतीमान करते. तसेच पालकामध्ये इतर देखील अनेक पोष्टीक गुणधर्म असतात. त्यामुळे तज्ज्ञांकडून पालक खाण्याचा सल्ला दिला जातो.

पालक : पालकामध्ये मोठ्याप्रमाणत लोह असते. लोह हे रक्त निर्मितीची प्रक्रिया अधिक गतीमान करते. तसेच पालकामध्ये इतर देखील अनेक पोष्टीक गुणधर्म असतात. त्यामुळे तज्ज्ञांकडून पालक खाण्याचा सल्ला दिला जातो.

2 / 5
जांब :  जांबामध्ये देखील लोह मोठ्याप्रमाणात असते. लोहामुळे तुमच्या शरीरातील रक्त निर्मितीची प्रक्रिया अधिक गतीमान होते. त्यामुळे गर्भवती महिलांना जांब खाण्याचा सल्ला देण्यात येतो.

जांब : जांबामध्ये देखील लोह मोठ्याप्रमाणात असते. लोहामुळे तुमच्या शरीरातील रक्त निर्मितीची प्रक्रिया अधिक गतीमान होते. त्यामुळे गर्भवती महिलांना जांब खाण्याचा सल्ला देण्यात येतो.

3 / 5
 बिट : बिटमध्ये मोठ्याप्रमाणात पोषण तत्वे असतात. बिटला व्हिटॅमिनची खान मानले जाते. तुम्ही बिट कच्चे, सूप बनवून, अथवा विविध पदार्थांमध्ये टाकून देखील खाऊ शकता. बिटमुळे तुमच्या शरीरामधील रक्ताचे प्रमाण वाढते.

बिट : बिटमध्ये मोठ्याप्रमाणात पोषण तत्वे असतात. बिटला व्हिटॅमिनची खान मानले जाते. तुम्ही बिट कच्चे, सूप बनवून, अथवा विविध पदार्थांमध्ये टाकून देखील खाऊ शकता. बिटमुळे तुमच्या शरीरामधील रक्ताचे प्रमाण वाढते.

4 / 5
मनुके :  मनुक्यांमध्ये देखील अनेक औषधी गुणधर्म असतात. मनुक्यांच्या नियमित सेवनामुळे थकवा दूर होतो. तसेच रक्त वाढण्यासाठी देखील मनुक्याचे सेवन चांगले असते. टीप संबंधित माहिती ही सामान्यज्ञानाच्या हेतून देण्यात आली आहे. आपला डायट प्लॅन ठरवण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

मनुके : मनुक्यांमध्ये देखील अनेक औषधी गुणधर्म असतात. मनुक्यांच्या नियमित सेवनामुळे थकवा दूर होतो. तसेच रक्त वाढण्यासाठी देखील मनुक्याचे सेवन चांगले असते. टीप संबंधित माहिती ही सामान्यज्ञानाच्या हेतून देण्यात आली आहे. आपला डायट प्लॅन ठरवण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली