Healthy Habits : बदलत्या ऋतूत या सवयी अवलंबवा, आजार पळतील कोसभर दूर

जसजसं हवामान बदलतं आपल्या शरीरातही बदल होतात. काहींना ते बदल सोसतात, पण काही लोकांना त्याचा त्रास होऊन ते आजारी पडू शकतात. अशा वेळी काही सवयींचा अवलंब केल्यास तुम्ही हे आजार टाळू शकाल.

| Updated on: Feb 08, 2023 | 10:14 AM
हवामानातील बदलामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. लोकांना सहसा सर्दी आणि फ्लूच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही काही आरोग्यदायी सवयी देखील अंगीकारू शकता. ज्यामुळे बदलत्या ऋतूनुसार होणारे आजार टाळता येतील.

हवामानातील बदलामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. लोकांना सहसा सर्दी आणि फ्लूच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही काही आरोग्यदायी सवयी देखील अंगीकारू शकता. ज्यामुळे बदलत्या ऋतूनुसार होणारे आजार टाळता येतील.

1 / 5
हायड्रेटेड रहा - दिवसभरात भरपूर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते. प्रत्येक व्यक्तीन दिवसभरात कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. तसेच तुम्ही ग्रीन टी अथवा नारळ पाणी देखील पिऊ शकता. हे तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

हायड्रेटेड रहा - दिवसभरात भरपूर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते. प्रत्येक व्यक्तीन दिवसभरात कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. तसेच तुम्ही ग्रीन टी अथवा नारळ पाणी देखील पिऊ शकता. हे तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

2 / 5
ॲक्टिव्ह रहा - नियमितपणे व्यायाम किंवा योगासने करा. तसेच निरोगी व पौष्टिक नाश्ता करा, आहार घ्या. फळांचे सेवन करा. थोडावेळ उन्हात बसा, त्यामुळे नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळेल. तुम्ही काही वेळ चालायला जाऊ शकता, यामुळे तुम्ही ॲक्टिव्ह रहाल.

ॲक्टिव्ह रहा - नियमितपणे व्यायाम किंवा योगासने करा. तसेच निरोगी व पौष्टिक नाश्ता करा, आहार घ्या. फळांचे सेवन करा. थोडावेळ उन्हात बसा, त्यामुळे नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळेल. तुम्ही काही वेळ चालायला जाऊ शकता, यामुळे तुम्ही ॲक्टिव्ह रहाल.

3 / 5
चांगली झोप महत्वाची - निरोगी राहण्यासाठी, चांगली झोप घेणे देखील खूप महत्वाचे आहे. यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही व फ्रेश वाटतं. चांगल्या व शांत झोपेमुळे निरोगी राहण्यासही मदत होते.

चांगली झोप महत्वाची - निरोगी राहण्यासाठी, चांगली झोप घेणे देखील खूप महत्वाचे आहे. यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही व फ्रेश वाटतं. चांगल्या व शांत झोपेमुळे निरोगी राहण्यासही मदत होते.

4 / 5
संतुलित आहार - आहार व आरोग्याचा घनिष्ट संबंध असतो. तुम्ही आहारात अ, क, ड आणि ई जीवनसत्त्वे असलेल्या पदार्थांचा समावेश करू शकता. झिंक आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडने समृध्द असलेल्या पदार्थांचे सेवन हेही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. तसेच आहारात अंडी, इडली, पालक, बीटरूट आणि हंगामी फळांचा समावेश करा.

संतुलित आहार - आहार व आरोग्याचा घनिष्ट संबंध असतो. तुम्ही आहारात अ, क, ड आणि ई जीवनसत्त्वे असलेल्या पदार्थांचा समावेश करू शकता. झिंक आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडने समृध्द असलेल्या पदार्थांचे सेवन हेही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. तसेच आहारात अंडी, इडली, पालक, बीटरूट आणि हंगामी फळांचा समावेश करा.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....