AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Healthy Habits : बदलत्या ऋतूत या सवयी अवलंबवा, आजार पळतील कोसभर दूर

जसजसं हवामान बदलतं आपल्या शरीरातही बदल होतात. काहींना ते बदल सोसतात, पण काही लोकांना त्याचा त्रास होऊन ते आजारी पडू शकतात. अशा वेळी काही सवयींचा अवलंब केल्यास तुम्ही हे आजार टाळू शकाल.

| Updated on: Feb 08, 2023 | 10:14 AM
Share
हवामानातील बदलामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. लोकांना सहसा सर्दी आणि फ्लूच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही काही आरोग्यदायी सवयी देखील अंगीकारू शकता. ज्यामुळे बदलत्या ऋतूनुसार होणारे आजार टाळता येतील.

हवामानातील बदलामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. लोकांना सहसा सर्दी आणि फ्लूच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही काही आरोग्यदायी सवयी देखील अंगीकारू शकता. ज्यामुळे बदलत्या ऋतूनुसार होणारे आजार टाळता येतील.

1 / 5
हायड्रेटेड रहा - दिवसभरात भरपूर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते. प्रत्येक व्यक्तीन दिवसभरात कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. तसेच तुम्ही ग्रीन टी अथवा नारळ पाणी देखील पिऊ शकता. हे तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

हायड्रेटेड रहा - दिवसभरात भरपूर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते. प्रत्येक व्यक्तीन दिवसभरात कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. तसेच तुम्ही ग्रीन टी अथवा नारळ पाणी देखील पिऊ शकता. हे तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

2 / 5
ॲक्टिव्ह रहा - नियमितपणे व्यायाम किंवा योगासने करा. तसेच निरोगी व पौष्टिक नाश्ता करा, आहार घ्या. फळांचे सेवन करा. थोडावेळ उन्हात बसा, त्यामुळे नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळेल. तुम्ही काही वेळ चालायला जाऊ शकता, यामुळे तुम्ही ॲक्टिव्ह रहाल.

ॲक्टिव्ह रहा - नियमितपणे व्यायाम किंवा योगासने करा. तसेच निरोगी व पौष्टिक नाश्ता करा, आहार घ्या. फळांचे सेवन करा. थोडावेळ उन्हात बसा, त्यामुळे नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळेल. तुम्ही काही वेळ चालायला जाऊ शकता, यामुळे तुम्ही ॲक्टिव्ह रहाल.

3 / 5
चांगली झोप महत्वाची - निरोगी राहण्यासाठी, चांगली झोप घेणे देखील खूप महत्वाचे आहे. यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही व फ्रेश वाटतं. चांगल्या व शांत झोपेमुळे निरोगी राहण्यासही मदत होते.

चांगली झोप महत्वाची - निरोगी राहण्यासाठी, चांगली झोप घेणे देखील खूप महत्वाचे आहे. यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही व फ्रेश वाटतं. चांगल्या व शांत झोपेमुळे निरोगी राहण्यासही मदत होते.

4 / 5
संतुलित आहार - आहार व आरोग्याचा घनिष्ट संबंध असतो. तुम्ही आहारात अ, क, ड आणि ई जीवनसत्त्वे असलेल्या पदार्थांचा समावेश करू शकता. झिंक आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडने समृध्द असलेल्या पदार्थांचे सेवन हेही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. तसेच आहारात अंडी, इडली, पालक, बीटरूट आणि हंगामी फळांचा समावेश करा.

संतुलित आहार - आहार व आरोग्याचा घनिष्ट संबंध असतो. तुम्ही आहारात अ, क, ड आणि ई जीवनसत्त्वे असलेल्या पदार्थांचा समावेश करू शकता. झिंक आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडने समृध्द असलेल्या पदार्थांचे सेवन हेही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. तसेच आहारात अंडी, इडली, पालक, बीटरूट आणि हंगामी फळांचा समावेश करा.

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.