AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायको भांडत असेल तर समजा तुमचं नशीबच फुटके, गरुड पुराणात सांगितला नेमका उपाय?

गरुडी पुराणात सांगितल्यानुसार गृहस्थी जीवनात तुमची पत्नी फारच भांडत असेल तर ते दुर्दैवी असल्याचे फार मोठे लक्षण आहे. सतत भांडत राहणारी पत्नी घरातील सुख आणि शांती सगळं नष्ट करते.

| Updated on: Jan 22, 2026 | 9:26 PM
Share
गरुड पुराणात जन्म, मृत्यू तसेच पुनर्जन्माबाबत सांगितलेले आहे. याच गरुडपुराणात तुमच्या दुर्दैवी नशिबाच्या पाच लक्षणांबाबत सांगितलेले आहे. तुमच्या आयुष्यात या पाच घटना घडत असतील तर तुम्ही फार दुर्दैवी असून तुमच्या भाग्यातही वाईट घडणार आहे, असे समजावे.

गरुड पुराणात जन्म, मृत्यू तसेच पुनर्जन्माबाबत सांगितलेले आहे. याच गरुडपुराणात तुमच्या दुर्दैवी नशिबाच्या पाच लक्षणांबाबत सांगितलेले आहे. तुमच्या आयुष्यात या पाच घटना घडत असतील तर तुम्ही फार दुर्दैवी असून तुमच्या भाग्यातही वाईट घडणार आहे, असे समजावे.

1 / 5
गरुडी पुराणात सांगितल्यानुसार गृहस्थी जीवनात तुमची पत्नी फारच भांडत असेल तर ते दुर्दैवी असल्याचे फार मोठे लक्षण आहे. सतत भांडत राहणारी पत्नी घरातील सुख आणि शांती सगळं नष्ट करते. अशी स्त्री दोघांचेही भवितव्य अंधारात टाकते. सततच्या भांडणांमुळे आर्थिक हानी, आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.

गरुडी पुराणात सांगितल्यानुसार गृहस्थी जीवनात तुमची पत्नी फारच भांडत असेल तर ते दुर्दैवी असल्याचे फार मोठे लक्षण आहे. सतत भांडत राहणारी पत्नी घरातील सुख आणि शांती सगळं नष्ट करते. अशी स्त्री दोघांचेही भवितव्य अंधारात टाकते. सततच्या भांडणांमुळे आर्थिक हानी, आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.

2 / 5
या दुर्भाग्यातून मुक्ती हवी असेल तर दोघांनीही संयम ठेवावा तसेच विनम्रतेने भांडणे सोडवावीत. पत्नीने हनुमान चालीसा म्हणावी. तर पतीने ओम नमो भगवते वासूदेवाय या मंत्राचा जप करावा. असे केल्यास घरात सुख आणि शांती नांदते.

या दुर्भाग्यातून मुक्ती हवी असेल तर दोघांनीही संयम ठेवावा तसेच विनम्रतेने भांडणे सोडवावीत. पत्नीने हनुमान चालीसा म्हणावी. तर पतीने ओम नमो भगवते वासूदेवाय या मंत्राचा जप करावा. असे केल्यास घरात सुख आणि शांती नांदते.

3 / 5
गरुड पुराणात पैशांचा अभाव असेल आणि पुन्हा पुन्हा आर्थिक संकट येत असेल तर आयुष्यात दुर्दैवाचा काळ समोर आल्याचे समजावे. हे संकट आयुष्यात आले असेल तर घरातील मीठाचा डब्बा नेमही भरलेला असावा. काळा तीळ आणि काळ्या कपड्यांचे दान करावे. रोज 'ॐ श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्म्यै नमः' या लक्ष्मी स्त्रोताचे जप करावे. असे केल्यास घरात धन येते. तसेच आर्थिक अडचणही नाहीशी होते.

गरुड पुराणात पैशांचा अभाव असेल आणि पुन्हा पुन्हा आर्थिक संकट येत असेल तर आयुष्यात दुर्दैवाचा काळ समोर आल्याचे समजावे. हे संकट आयुष्यात आले असेल तर घरातील मीठाचा डब्बा नेमही भरलेला असावा. काळा तीळ आणि काळ्या कपड्यांचे दान करावे. रोज 'ॐ श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्म्यै नमः' या लक्ष्मी स्त्रोताचे जप करावे. असे केल्यास घरात धन येते. तसेच आर्थिक अडचणही नाहीशी होते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?