AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायको भांडत असेल तर समजा तुमचं नशीबच फुटके, गरुड पुराणात सांगितला नेमका उपाय?

गरुडी पुराणात सांगितल्यानुसार गृहस्थी जीवनात तुमची पत्नी फारच भांडत असेल तर ते दुर्दैवी असल्याचे फार मोठे लक्षण आहे. सतत भांडत राहणारी पत्नी घरातील सुख आणि शांती सगळं नष्ट करते.

| Updated on: Jan 22, 2026 | 9:26 PM
Share
गरुड पुराणात जन्म, मृत्यू तसेच पुनर्जन्माबाबत सांगितलेले आहे. याच गरुडपुराणात तुमच्या दुर्दैवी नशिबाच्या पाच लक्षणांबाबत सांगितलेले आहे. तुमच्या आयुष्यात या पाच घटना घडत असतील तर तुम्ही फार दुर्दैवी असून तुमच्या भाग्यातही वाईट घडणार आहे, असे समजावे.

गरुड पुराणात जन्म, मृत्यू तसेच पुनर्जन्माबाबत सांगितलेले आहे. याच गरुडपुराणात तुमच्या दुर्दैवी नशिबाच्या पाच लक्षणांबाबत सांगितलेले आहे. तुमच्या आयुष्यात या पाच घटना घडत असतील तर तुम्ही फार दुर्दैवी असून तुमच्या भाग्यातही वाईट घडणार आहे, असे समजावे.

1 / 5
गरुडी पुराणात सांगितल्यानुसार गृहस्थी जीवनात तुमची पत्नी फारच भांडत असेल तर ते दुर्दैवी असल्याचे फार मोठे लक्षण आहे. सतत भांडत राहणारी पत्नी घरातील सुख आणि शांती सगळं नष्ट करते. अशी स्त्री दोघांचेही भवितव्य अंधारात टाकते. सततच्या भांडणांमुळे आर्थिक हानी, आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.

गरुडी पुराणात सांगितल्यानुसार गृहस्थी जीवनात तुमची पत्नी फारच भांडत असेल तर ते दुर्दैवी असल्याचे फार मोठे लक्षण आहे. सतत भांडत राहणारी पत्नी घरातील सुख आणि शांती सगळं नष्ट करते. अशी स्त्री दोघांचेही भवितव्य अंधारात टाकते. सततच्या भांडणांमुळे आर्थिक हानी, आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.

2 / 5
या दुर्भाग्यातून मुक्ती हवी असेल तर दोघांनीही संयम ठेवावा तसेच विनम्रतेने भांडणे सोडवावीत. पत्नीने हनुमान चालीसा म्हणावी. तर पतीने ओम नमो भगवते वासूदेवाय या मंत्राचा जप करावा. असे केल्यास घरात सुख आणि शांती नांदते.

या दुर्भाग्यातून मुक्ती हवी असेल तर दोघांनीही संयम ठेवावा तसेच विनम्रतेने भांडणे सोडवावीत. पत्नीने हनुमान चालीसा म्हणावी. तर पतीने ओम नमो भगवते वासूदेवाय या मंत्राचा जप करावा. असे केल्यास घरात सुख आणि शांती नांदते.

3 / 5
गरुड पुराणात पैशांचा अभाव असेल आणि पुन्हा पुन्हा आर्थिक संकट येत असेल तर आयुष्यात दुर्दैवाचा काळ समोर आल्याचे समजावे. हे संकट आयुष्यात आले असेल तर घरातील मीठाचा डब्बा नेमही भरलेला असावा. काळा तीळ आणि काळ्या कपड्यांचे दान करावे. रोज 'ॐ श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्म्यै नमः' या लक्ष्मी स्त्रोताचे जप करावे. असे केल्यास घरात धन येते. तसेच आर्थिक अडचणही नाहीशी होते.

गरुड पुराणात पैशांचा अभाव असेल आणि पुन्हा पुन्हा आर्थिक संकट येत असेल तर आयुष्यात दुर्दैवाचा काळ समोर आल्याचे समजावे. हे संकट आयुष्यात आले असेल तर घरातील मीठाचा डब्बा नेमही भरलेला असावा. काळा तीळ आणि काळ्या कपड्यांचे दान करावे. रोज 'ॐ श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्म्यै नमः' या लक्ष्मी स्त्रोताचे जप करावे. असे केल्यास घरात धन येते. तसेच आर्थिक अडचणही नाहीशी होते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार