AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता, सोयाबीन खरेदीसाठी नका लावू लांबच लांब रांगा, इतक्या दिवसांची मुदत वाढ

Soybean purchase deadline extended : सोयाबीन शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. आज सोयाबीन खरेदीची मुदत संपत असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर एकच गर्दी केली होती. आता सरकारने सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली आहे.

| Updated on: Jan 31, 2025 | 4:47 PM
Share
सोयाबीन शेतकर्‍यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सोयाबीन खरेदीची मुदत आज संपणार असल्याने खरेदी केंद्रांवर एकच गर्दी उसळली होती. आता केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली आहे.

सोयाबीन शेतकर्‍यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सोयाबीन खरेदीची मुदत आज संपणार असल्याने खरेदी केंद्रांवर एकच गर्दी उसळली होती. आता केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली आहे.

1 / 6
सोयाबीन खरेदीला सात दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे.  7 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत वाढली आहे.  पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतल्यानंतर आता मुदत वाढ मिळाली.

सोयाबीन खरेदीला सात दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. 7 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत वाढली आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतल्यानंतर आता मुदत वाढ मिळाली.

2 / 6
सोयाबीनची खरेदी राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आज 31 तारीख ही खरेदीची शेवटची तारीख होती. आम्ही कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेवून ती मुदत वाढवण्यासाठी मागणी केली होती. आमची विनंती मान्य करून पुढील 7 दिवसांची वाढ दिली आहे, अशी माहिती जयकुमार रावल यांनी दिली आहे.

सोयाबीनची खरेदी राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आज 31 तारीख ही खरेदीची शेवटची तारीख होती. आम्ही कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेवून ती मुदत वाढवण्यासाठी मागणी केली होती. आमची विनंती मान्य करून पुढील 7 दिवसांची वाढ दिली आहे, अशी माहिती जयकुमार रावल यांनी दिली आहे.

3 / 6
शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे, शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होईल. तुरीची देखील खरेदी होत राहील. 11 लाख टन सोयाबीनची खरेदी झाली आहे, गोडवून कमी पडत आहेत, असे मंत्री रावल म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे, शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होईल. तुरीची देखील खरेदी होत राहील. 11 लाख टन सोयाबीनची खरेदी झाली आहे, गोडवून कमी पडत आहेत, असे मंत्री रावल म्हणाले.

4 / 6
पुढे परिस्थिती आली तर पुन्हा खरेदी वाढीसाठी मुदत परिस्थिती पाहून घेऊ, असे आश्वासन पण त्यांनी दिले. महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना मी सांगतो हे तुमचं हक्काचं सरकार आहे, सगळ्या शेतकर्‍यांचा माल हा खरेदी केला जाईल, असे रावल म्हणाले.

पुढे परिस्थिती आली तर पुन्हा खरेदी वाढीसाठी मुदत परिस्थिती पाहून घेऊ, असे आश्वासन पण त्यांनी दिले. महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना मी सांगतो हे तुमचं हक्काचं सरकार आहे, सगळ्या शेतकर्‍यांचा माल हा खरेदी केला जाईल, असे रावल म्हणाले.

5 / 6
सोयाबीनचे दर कोसळत असल्याने शेतकरी नाराज आहेत. त्यांना सोयाबीनला जादा दर हवा आहे. त्याकडे सरकारने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या तीन वर्षाचा विचार करता, सोयाबीनच्या दरात 31 टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिसून आले आहे.

सोयाबीनचे दर कोसळत असल्याने शेतकरी नाराज आहेत. त्यांना सोयाबीनला जादा दर हवा आहे. त्याकडे सरकारने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या तीन वर्षाचा विचार करता, सोयाबीनच्या दरात 31 टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिसून आले आहे.

6 / 6
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.