AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सैराट’मुळे प्रकाशझोतात आली 400 वर्षांपूर्वीची हत्ती बारव; ही विहिर पाहण्यासाठी कधी प्लॅन करताय?

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'सैराट' या चित्रपटानंतर राज्यभरात 96 पायऱ्यांची ही विहिर खूप प्रसिद्ध झाली. तब्बल 400 वर्षे जुनी ही विहिर तिच्या अद्वितीय वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.

| Updated on: Aug 26, 2024 | 11:52 AM
Share
अहमदनगर इथल्या कमलादेवी मंदिर परिसरात हत्ती बारव हे ठिकाण आहे. नागराज मंजुळेंच्या 'सैराट' या चित्रपटानंतर राज्यभर या 96 पायऱ्यांची विहिर खूप प्रसिद्ध झाली.

अहमदनगर इथल्या कमलादेवी मंदिर परिसरात हत्ती बारव हे ठिकाण आहे. नागराज मंजुळेंच्या 'सैराट' या चित्रपटानंतर राज्यभर या 96 पायऱ्यांची विहिर खूप प्रसिद्ध झाली.

1 / 5
या ठिकाणी मुख्य मंदिरासमोर शेतात एक भव्य असा बारव असून चिरेबंदी दगडापासून बनवलेल्या बारवाची खोली सात पुरुष म्हणजे शंभर फूट आहे. हत्ती बारव हे ठिकाण अहमदनगर शहरापासून अंदाजे 10 किलोमीटर अंतरावर आहे.

या ठिकाणी मुख्य मंदिरासमोर शेतात एक भव्य असा बारव असून चिरेबंदी दगडापासून बनवलेल्या बारवाची खोली सात पुरुष म्हणजे शंभर फूट आहे. हत्ती बारव हे ठिकाण अहमदनगर शहरापासून अंदाजे 10 किलोमीटर अंतरावर आहे.

2 / 5
ही विहिर तिच्या अद्वितीय वास्तुकलेसाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. मध्ययुगीन काळात बांधलेली ही पायरी विहिर त्याकाळी महत्त्वाचा जलस्रोत म्हणून काम करायची.

ही विहिर तिच्या अद्वितीय वास्तुकलेसाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. मध्ययुगीन काळात बांधलेली ही पायरी विहिर त्याकाळी महत्त्वाचा जलस्रोत म्हणून काम करायची.

3 / 5
या बारवेवर हत्तीची मोट चालायची असं म्हटलं जातं. ही बारव 400 वर्षांपूर्वीची आहे. निजामशाहीच्या काळात शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तिचा वापर व्हायचा.

या बारवेवर हत्तीची मोट चालायची असं म्हटलं जातं. ही बारव 400 वर्षांपूर्वीची आहे. निजामशाहीच्या काळात शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तिचा वापर व्हायचा.

4 / 5
या बारवजवळ चक्क हत्तींचा वापर करून मोटेनं पाणी उचललं जायचं. मग दगडी पन्हाळीने ते एका चेंबरमध्ये घेऊन तिथून खापरी नळांच्या जोडणीतून नगर शहराला पाणी पुरवलं जायचं. त्याकाळी पाणी खेचण्यासाठी हत्तींचा वापर केला जात असे, म्हणून तिला हत्ती बारव म्हटलं जातं.

या बारवजवळ चक्क हत्तींचा वापर करून मोटेनं पाणी उचललं जायचं. मग दगडी पन्हाळीने ते एका चेंबरमध्ये घेऊन तिथून खापरी नळांच्या जोडणीतून नगर शहराला पाणी पुरवलं जायचं. त्याकाळी पाणी खेचण्यासाठी हत्तींचा वापर केला जात असे, म्हणून तिला हत्ती बारव म्हटलं जातं.

5 / 5
Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.