AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुघलांच्या राण्या एवढ्या सुंदर कशा दिसायच्या? अखेर सिक्रेट समोर!

मुघलांच्या महाराण्या फारच सुंदर दिसायच्या. त्यांच्या सौंदर्याचं रहस्य काय होतं, हे आजही विचारलं जातं. सौंदर्य टिकून राहावे यासाठी त्या खास घरगुती उपाय करायच्या. त्यामुळेच त्या सुंदर दिसायच्या, असे बोलले जाते.

| Updated on: Nov 13, 2025 | 10:56 PM
Share
मुघल राजांनी कित्येक वर्षे भारतावर राज्य केलेलं आहे. मुघल स्राम्राज्यातील औरंगजेब हा सर्वाधिक क्रुर राजा समजला जातो. तर याच मुघल राजांमधील शाहजहान या राजाने आपली पत्नी राणी मुमताजच्या आठवणीत थेट ताजमहाल उभा केला होता. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

मुघल राजांनी कित्येक वर्षे भारतावर राज्य केलेलं आहे. मुघल स्राम्राज्यातील औरंगजेब हा सर्वाधिक क्रुर राजा समजला जातो. तर याच मुघल राजांमधील शाहजहान या राजाने आपली पत्नी राणी मुमताजच्या आठवणीत थेट ताजमहाल उभा केला होता. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

1 / 5
हा ताजमहाल आजही शाहजहान आणि मुमताज यांच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळखला जातो. मुघल राजांच्या पत्नी फारच सुंदर होत्या. मुमताज हे त्याचेच एक उदाहरण. आपले सौंदर्य टिकून राहावे यासाठी मुघल राजांच्या राण्या वेगवेगळे उपाय करायच्या असे सांगितले जाते.  (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

हा ताजमहाल आजही शाहजहान आणि मुमताज यांच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळखला जातो. मुघल राजांच्या पत्नी फारच सुंदर होत्या. मुमताज हे त्याचेच एक उदाहरण. आपले सौंदर्य टिकून राहावे यासाठी मुघल राजांच्या राण्या वेगवेगळे उपाय करायच्या असे सांगितले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

2 / 5
मुघलांच्या राण्यांची महती सांगणारे अनेक किस्से आजही ऐकवले जातात. त्याबाबत अनेक दंतकथा आहेत. सुंदर दिसण्यासाठी मुघल राण्या गुलाबजल, चंदन, मुलतानी मिट्टी असे नैसर्गिक उपाय वापरायच्या असे सांगितले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

मुघलांच्या राण्यांची महती सांगणारे अनेक किस्से आजही ऐकवले जातात. त्याबाबत अनेक दंतकथा आहेत. सुंदर दिसण्यासाठी मुघल राण्या गुलाबजल, चंदन, मुलतानी मिट्टी असे नैसर्गिक उपाय वापरायच्या असे सांगितले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

3 / 5
अशा उपायांमुळे त्यांची त्वचा कोमल आणि चमकदार राहायची. आपले सौंदर्य टिकून राहावे यासाठी मुघल राण्या चंदनाचाही वापर करायच्या. मुघलांच्या राण्यांन अत्तराचीही आवड होती, असे सांगितले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

अशा उपायांमुळे त्यांची त्वचा कोमल आणि चमकदार राहायची. आपले सौंदर्य टिकून राहावे यासाठी मुघल राण्या चंदनाचाही वापर करायच्या. मुघलांच्या राण्यांन अत्तराचीही आवड होती, असे सांगितले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

4 / 5
(टीप- या लेखातील माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या स्त्रोतांच्या मदतीने घेण्यात आलेली असून ती प्राथमिक स्वरुपाची आहे. अधिक माहितीसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधा.) (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

(टीप- या लेखातील माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या स्त्रोतांच्या मदतीने घेण्यात आलेली असून ती प्राथमिक स्वरुपाची आहे. अधिक माहितीसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधा.) (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.