AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरीरात व्हिटॅमिन बी12 कमतरता आहे की नाही? कोणतीही टेस्ट न करता असे ओळखा

कोणत्याही आजारासंदर्भात माहिती घेण्यासाठी हेल्थ चेकअप करावे लागते. त्यासाठी महागड्या चाचण्या कराव्या लागतात. व्हिटॅमिन बी12 शरीरासाठी महत्वाचे आहे. व्हिटॅमिन बी12 ची आणि आयरनची कमतरता आहे की नाही? हे सोप्या काही लक्षणांनी ओळखता येते. यासंदर्भात न्यूट्रिशनिस्ट रमिता कौर यांनी माहिती दिली.

| Updated on: Feb 09, 2025 | 1:27 PM
Share
हात आणि बोटांमध्ये सुन्नपणा येणे म्हणजे तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरता असू शकते. त्याची कमतरता दूर करण्यासाठी डोसा, इडली, चिला, अंड्यातील पिवळ बलक इत्यादी आंबवलेले पदार्थांचे सेवन करा.

हात आणि बोटांमध्ये सुन्नपणा येणे म्हणजे तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरता असू शकते. त्याची कमतरता दूर करण्यासाठी डोसा, इडली, चिला, अंड्यातील पिवळ बलक इत्यादी आंबवलेले पदार्थांचे सेवन करा.

1 / 6
आयरनची कमतरता निर्माण झाल्यावर अ‍ॅनिमियाचे संकेत मिळतात. आयरनची कमतरता दूर करण्यासाठी खजूर, हिरवी पाने, अंजीर, मोरिंगा, मनुका, काळे मनुके यासारखे लोहयुक्त पदार्थांचे सेवन करा. आयरन वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी असणारे पदार्थांच्या समावेश करा.

आयरनची कमतरता निर्माण झाल्यावर अ‍ॅनिमियाचे संकेत मिळतात. आयरनची कमतरता दूर करण्यासाठी खजूर, हिरवी पाने, अंजीर, मोरिंगा, मनुका, काळे मनुके यासारखे लोहयुक्त पदार्थांचे सेवन करा. आयरन वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी असणारे पदार्थांच्या समावेश करा.

2 / 6
बोटांमध्ये सूज येणे हा संधिवातचा प्रकार असू शकतात. जे अनेकदा वृद्धावस्थेत दिसतात. यावर उपचार करण्यासाठी 1 चमचे काळ्या तिळाचे पाणी प्या आणि बिया चावून घ्या.

बोटांमध्ये सूज येणे हा संधिवातचा प्रकार असू शकतात. जे अनेकदा वृद्धावस्थेत दिसतात. यावर उपचार करण्यासाठी 1 चमचे काळ्या तिळाचे पाणी प्या आणि बिया चावून घ्या.

3 / 6
हातांमध्ये कंपन येणे, हात थरथरणे हे वाढत्या ताण तणावाचे लक्षण आहे. तुम्हाला चिंता आणि नैराश्य आल्याचे ते लक्षण आहे. हे दूर करण्यासाठी झोपण्यापूर्वी अश्वगंधाचा चहा घ्या.

हातांमध्ये कंपन येणे, हात थरथरणे हे वाढत्या ताण तणावाचे लक्षण आहे. तुम्हाला चिंता आणि नैराश्य आल्याचे ते लक्षण आहे. हे दूर करण्यासाठी झोपण्यापूर्वी अश्वगंधाचा चहा घ्या.

4 / 6
हातांमध्ये घाम येण्याचे कारण मज्जातंतू आहे. मज्जातंतू हे घाम येण्याच्या ग्रंथी एक्राइन जास्त सक्रीय करतात. त्यासाठी अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरमध्ये भिजवा. यामुळे पीएच संतुलित करते आणि जास्त घाम कमी करते.

हातांमध्ये घाम येण्याचे कारण मज्जातंतू आहे. मज्जातंतू हे घाम येण्याच्या ग्रंथी एक्राइन जास्त सक्रीय करतात. त्यासाठी अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरमध्ये भिजवा. यामुळे पीएच संतुलित करते आणि जास्त घाम कमी करते.

5 / 6
कोरडी किंवा भेगा पडलेली त्वचा म्हणजे एक्जिमा किंवा सोरायसिस सारखा प्रकार असण्याची शक्यता आहे. त्यासाठी ओटमील त्या त्वचेवर 15-30 मिनिटे लावा आणि त्यानंतर धुवून घ्या. यामुळे बराच दिलासा मिळेल.                                                                    डिस्क्लेमर: लेखात दिलेली माहिती आणि दावे पूर्णपणे इंस्टाग्रामवर प्रकाशित केलेल्या रीलवर आधारित आहेत. कोणताही उपाय करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

कोरडी किंवा भेगा पडलेली त्वचा म्हणजे एक्जिमा किंवा सोरायसिस सारखा प्रकार असण्याची शक्यता आहे. त्यासाठी ओटमील त्या त्वचेवर 15-30 मिनिटे लावा आणि त्यानंतर धुवून घ्या. यामुळे बराच दिलासा मिळेल. डिस्क्लेमर: लेखात दिलेली माहिती आणि दावे पूर्णपणे इंस्टाग्रामवर प्रकाशित केलेल्या रीलवर आधारित आहेत. कोणताही उपाय करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.