‘दिल्लीत जाऊन नुसते वाकला नाहीत, झुकला नाहीत, तर सरपटलात’, 6 वी रांग, उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागणारा वार
दिल्लीत उद्धव ठाकरे यांना इंडिया आघाडीच्या बैठकीत सहाव्या रांगेत बसवण्यात आलं होतं. त्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर चहूबाजूंनी टीका सुरु झालीय. उद्धव ठाकरे म्हणतात ठाकरे ब्रांड आहे, त्यावरुनच आता प्रश्न विचारले जातायत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
थंडीत रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 5 फायदे काय ?
थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?
पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?
10 किंवा 12 नव्हे तर इतक्या वर्षांनी लहान मॉडेलसोबत लिव्ह-इनमध्ये राहतोय अर्जुन रामपाल
