रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आजच आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा !

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते.

| Updated on: Apr 10, 2021 | 1:07 PM
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आजच आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा !

1 / 6
आवळा आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी जेवढा फायदेशीर आहे त्यापेक्षाही अधिक आवळा रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. यात व्हिटामिन बी 5, व्हिटामिन बी 6, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम समृद्ध प्रमाणात आढळते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.

आवळा आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी जेवढा फायदेशीर आहे त्यापेक्षाही अधिक आवळा रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. यात व्हिटामिन बी 5, व्हिटामिन बी 6, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम समृद्ध प्रमाणात आढळते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.

2 / 6
तंदुरुस्त राहण्यासाठी आणि प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिरव्या भाज्या खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. काही फळे आणि भाज्या या कच्च्याच खाल्ल्याने त्यातून पोषण मिळते. तर, काही भाज्या शिजवून खाणेच अधिक फायदेशीर असते.

तंदुरुस्त राहण्यासाठी आणि प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिरव्या भाज्या खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. काही फळे आणि भाज्या या कच्च्याच खाल्ल्याने त्यातून पोषण मिळते. तर, काही भाज्या शिजवून खाणेच अधिक फायदेशीर असते.

3 / 6
संत्रीमुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. संत्री हे पोटॅशियम मध्ये समृद्ध आहे मानवी पेशी आणि शरीरातील द्रवपदार्थांचा एक महत्त्वाचा घटक, पोटॅशियम सोडियम क्रियांच्या सहाय्याने हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

संत्रीमुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. संत्री हे पोटॅशियम मध्ये समृद्ध आहे मानवी पेशी आणि शरीरातील द्रवपदार्थांचा एक महत्त्वाचा घटक, पोटॅशियम सोडियम क्रियांच्या सहाय्याने हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

4 / 6
दूध हे बर्‍याच पोषक तत्वांचे भांडार आहे आणि भारतात दूध हा रोजच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. दुधात आढळणारे कार्ब, प्रथिने आणि चरबी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, म्हणून प्रत्येकाचाच दूध पिण्यावर भर आहे. विशेष म्हणजे दूध पिल्याने आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

दूध हे बर्‍याच पोषक तत्वांचे भांडार आहे आणि भारतात दूध हा रोजच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. दुधात आढळणारे कार्ब, प्रथिने आणि चरबी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, म्हणून प्रत्येकाचाच दूध पिण्यावर भर आहे. विशेष म्हणजे दूध पिल्याने आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

5 / 6
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते. लिंबूच्या सेवनामुळे रक्त शुद्धीकरणासाठी मदत होते. त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या विविध विषांपासून मुक्तता मिळू शकते.

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते. लिंबूच्या सेवनामुळे रक्त शुद्धीकरणासाठी मदत होते. त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या विविध विषांपासून मुक्तता मिळू शकते.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.