AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND va BAN : कष्ट प्रामाणिक असतील तर नशीबही संधी देते, अखेर त्या खेळाडूची टीम इंडियामध्ये निवड

टीम इंडियासाठी आणि बांगलादेशमध्ये 19 सप्टेंबरमध्ये दोन सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेमधील एका सामन्यासाठी बीसीसीआयने टीमची घोषणा केली आहे. या टीममध्ये एक असा खेळाडू आहे जो अनेक संकटांवर मात करून यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 09, 2024 | 2:44 AM
Share
टीम इंडिया आणि बांगलादेशमधील पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरला चेन्नईमध्ये होणार आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या टीममध्ये अनेक बड्या खेळाडूंनी कमबॅक केलं आहे.

टीम इंडिया आणि बांगलादेशमधील पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरला चेन्नईमध्ये होणार आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या टीममध्ये अनेक बड्या खेळाडूंनी कमबॅक केलं आहे.

1 / 5
या टीममध्ये आयपीएलचा एक असा खेळाडू आहे, ज्याला त्याच्या ओव्हरमध्ये सहा बॉलमध्ये सहा सिक्स मारले होते. मात्र तिथूनही हार न मानता तो खेळाडू इथपर्यंत पोहोचला.

या टीममध्ये आयपीएलचा एक असा खेळाडू आहे, ज्याला त्याच्या ओव्हरमध्ये सहा बॉलमध्ये सहा सिक्स मारले होते. मात्र तिथूनही हार न मानता तो खेळाडू इथपर्यंत पोहोचला.

2 / 5
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून यश दयाल आहे. आयपीएलमध्ये केकेआरच्या रिंकू सिंहने त्याला पाच सिक्स मारले होते. त्यावेळी सर्वांना वाटले होते की या गोलंदाजाचे करियर संपले. पण यशने आपले कष्ट प्रामाणिकपणे सुरू ठेवले.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून यश दयाल आहे. आयपीएलमध्ये केकेआरच्या रिंकू सिंहने त्याला पाच सिक्स मारले होते. त्यावेळी सर्वांना वाटले होते की या गोलंदाजाचे करियर संपले. पण यशने आपले कष्ट प्रामाणिकपणे सुरू ठेवले.

3 / 5
 गुजरातने यशला रीलीज करून टाकलं, या धक्कामुळे त्यावेळी त्याचे 5-6 किलो वजन कमी झाले. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला पाच कोटी रूपयांमध्ये विकत घेतलं होतं. आता तो दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत आहे.

गुजरातने यशला रीलीज करून टाकलं, या धक्कामुळे त्यावेळी त्याचे 5-6 किलो वजन कमी झाले. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला पाच कोटी रूपयांमध्ये विकत घेतलं होतं. आता तो दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत आहे.

4 / 5
टीम इंडिया :  रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (WK), ध्रुव जुरेल (WK), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल

टीम इंडिया : रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (WK), ध्रुव जुरेल (WK), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल

5 / 5
Follow Us
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.