AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI 3rd T20 : कुलदीप यादव याने टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू!

INd vs WI 3rdT20 : टीम इंडियाने तिसऱ्या टी- 20 सामन्यामध्ये विजय मिळवला आहे. या सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादव याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 08, 2023 | 11:32 PM
Share
टीम इंडिया आणि वेस्ट इमडिजविरूद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये चायनामना गोलंदाज कुलदीप यादव याने या सामन्यामध्ये 3 विकेट घेत इतिहास रचला आहे.

टीम इंडिया आणि वेस्ट इमडिजविरूद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये चायनामना गोलंदाज कुलदीप यादव याने या सामन्यामध्ये 3 विकेट घेत इतिहास रचला आहे.

1 / 5
कुलदीप यादव याने आपल्या टी-20 करिअरमधील 50 विकेट्सचा आकडा पूर्ण केला आहे. या विकेटसह तो सर्वात वेगवान 50 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

कुलदीप यादव याने आपल्या टी-20 करिअरमधील 50 विकेट्सचा आकडा पूर्ण केला आहे. या विकेटसह तो सर्वात वेगवान 50 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

2 / 5
कुलदीप यादव याने ही कामगिरी अवघ्या 30 डावांमध्ये केली आहे. तर यॉर्कर किंग बुमराह याने 41 तर टी-20 क्रिकेटमध्ये  सर्वाधिक विकेट घेणाऱ्या युजवेंद्र चहल याने 34 डावांमध्ये 50 धावा विकेट पूर्ण केल्या होत्या.

कुलदीप यादव याने ही कामगिरी अवघ्या 30 डावांमध्ये केली आहे. तर यॉर्कर किंग बुमराह याने 41 तर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या युजवेंद्र चहल याने 34 डावांमध्ये 50 धावा विकेट पूर्ण केल्या होत्या.

3 / 5
ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स आणि निकोलस पूरन यांना आऊट करत  महत्त्वाची भूमिका बजावली.

ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स आणि निकोलस पूरन यांना आऊट करत महत्त्वाची भूमिका बजावली.

4 / 5
तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज संघावर टीम इंडियाने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. पाच सामन्यांची मालिका 2-1 अशी झाली आहे.

तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज संघावर टीम इंडियाने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. पाच सामन्यांची मालिका 2-1 अशी झाली आहे.

5 / 5
Follow Us
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा