AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Eng : सामना आणि मालिका जिंकूनही भारताला झटका, सामनाधिकाऱ्यांनी केली मोठी कारवाई!

| Updated on: Mar 22, 2021 | 1:28 PM
Share
 टीम इंडियाने इंग्लंडचा पाचव्या टी 20 सामन्यात पराभव करुन ही मालिका भारताने 3-2 च्या फरकाने जिंकली. मात्र या शानदार मालिका विजयानंतरही भारताला मोठा झटका बसला आहे. या पाचव्या सामन्यात भारताने आवश्यक तो ओव्हर रेट  राखला नाही. यामुळे टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूवर दंडात्मक कारवाई केली आहे.

टीम इंडियाने इंग्लंडचा पाचव्या टी 20 सामन्यात पराभव करुन ही मालिका भारताने 3-2 च्या फरकाने जिंकली. मात्र या शानदार मालिका विजयानंतरही भारताला मोठा झटका बसला आहे. या पाचव्या सामन्यात भारताने आवश्यक तो ओव्हर रेट राखला नाही. यामुळे टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूवर दंडात्मक कारवाई केली आहे.

1 / 5
सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी ही कारवाई केली आहे. एकूण सामन्याच्या मानधनाच्या 40 टक्के रक्कम ही दंड म्हणून आकारण्यात येणार आहे.

सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी ही कारवाई केली आहे. एकूण सामन्याच्या मानधनाच्या 40 टक्के रक्कम ही दंड म्हणून आकारण्यात येणार आहे.

2 / 5
क्रिकेटच्या नियमांनुसार ठराविक वेळेत अपेक्षित ओव्हर्सचा खेळ होणं अपेक्षित असतं. मात्र भारताने पाचव्या सामन्यात ठराविक वेळेत 2 ओव्हर कमी टाकल्या. त्यामुळे भारताकडून आयसीसीच्या 2.22 या नियमांचं उल्लंघन झालं.

क्रिकेटच्या नियमांनुसार ठराविक वेळेत अपेक्षित ओव्हर्सचा खेळ होणं अपेक्षित असतं. मात्र भारताने पाचव्या सामन्यात ठराविक वेळेत 2 ओव्हर कमी टाकल्या. त्यामुळे भारताकडून आयसीसीच्या 2.22 या नियमांचं उल्लंघन झालं.

3 / 5
 या नियमानुसार प्रत्येक ओव्हर मागे 20 टक्के मानधन दंड स्वरुपात आकारण्याची तरतूद आहे. भारताकडून या नियमांचं भंग झाला. भारताने 2 ओव्हर कमी टाकल्या. यामुळे भारताच्या प्रत्येक खेळाडूला 40 टक्के रक्कमेला मुकावे लागणार आहे.

या नियमानुसार प्रत्येक ओव्हर मागे 20 टक्के मानधन दंड स्वरुपात आकारण्याची तरतूद आहे. भारताकडून या नियमांचं भंग झाला. भारताने 2 ओव्हर कमी टाकल्या. यामुळे भारताच्या प्रत्येक खेळाडूला 40 टक्के रक्कमेला मुकावे लागणार आहे.

4 / 5
टीम इंडियावर अशा प्रकारची कारवाई करण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. याआधी दुसऱ्या सामन्यातही विराटसेनेला अपेक्षित षटकगती राखण्यास अपयश आले होते. तेव्हा भारताने 1 ओव्हर कमी फेकली होती. यामुळे भारताला सामन्याच्या मानधनापैकी 20 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठवण्यात आला होता.

टीम इंडियावर अशा प्रकारची कारवाई करण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. याआधी दुसऱ्या सामन्यातही विराटसेनेला अपेक्षित षटकगती राखण्यास अपयश आले होते. तेव्हा भारताने 1 ओव्हर कमी फेकली होती. यामुळे भारताला सामन्याच्या मानधनापैकी 20 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठवण्यात आला होता.

5 / 5
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.