खासदार-आमदारांचा राजेशाही थाट, चांदीच्या थाळीत भोजन; एका थाळीचे भाडे….
मुंबईत झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत, संसद आणि राज्य विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांना शाही भोजन दिले गेले. प्रत्येकी सदस्यांवर ४५०० रुपये खर्च झाले, ज्यामध्ये चांदीच्या ताटांचा समावेश होता. हे जनतेच्या पैशाचे अपव्यय असल्याचा आरोप होत आहे.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
