AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railway : भारतात किती प्रकारच्या ट्रेन धावतात, माहिती जाणून घ्या

भारतीय रेल्वे जगातील चौथे सर्वात मोठे रेल्वेचे जाळे आहे. भारतीय रेल्वेतून दररोज अडीच कोटीहून अधिक प्रवासी प्रवास करतात. भारतीय रेल्वेचे जाळे खूप मोठे असून रेल्वे नेटवर्कमध्ये विविध प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे. काही गाड्या या शहर ते शहर अशा धावणाऱ्या असतात. तर काही लांबपल्ल्यांच्या असून त्यांचा प्रवास एक दिवस ते काही दिवसांचा असतो. त्यांना मेल- एक्सप्रेस गाड्यांचा प्रवास जलद असतो. भारतीय रेल्वेवर कोणत्या प्रकारच्या ट्रेन धावतात याची सविस्तर माहिती पाहूयात

| Updated on: Feb 01, 2025 | 10:43 PM
Share
 जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वेचे जाळे भारतात असून भारतीय रेल्वेतून दररोज अडीच कोटी प्रवासी प्रवास करीत असतात आहे. अनेकांना रोजचा रोजगार या रेल्वेमुळे मिळत असतो. रेल्वेमुळे देशाचा विकास झाला आहे.

जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वेचे जाळे भारतात असून भारतीय रेल्वेतून दररोज अडीच कोटी प्रवासी प्रवास करीत असतात आहे. अनेकांना रोजचा रोजगार या रेल्वेमुळे मिळत असतो. रेल्वेमुळे देशाचा विकास झाला आहे.

1 / 6
भारतीय रेल्वेने दररोज कोट्यवधी लोक प्रवास करीत असतात, म्हणून  रेल्वेला देशाची लाईफ लाईन म्हणजेच जीवनरेखा देखील म्हटले जाते. चला जाणून घेऊया भारतात किती प्रकारच्या ट्रेन आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत.

भारतीय रेल्वेने दररोज कोट्यवधी लोक प्रवास करीत असतात, म्हणून रेल्वेला देशाची लाईफ लाईन म्हणजेच जीवनरेखा देखील म्हटले जाते. चला जाणून घेऊया भारतात किती प्रकारच्या ट्रेन आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत.

2 / 6
 भारतातील वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेन. पॅसेंजर ट्रेन लहान शहरे आणि गावे यांना जोडतात. यातील बहुतांश डबे सामान्य श्रेणीचे असतात आणि तिकिटाचे दरही देखील कमी असतात.

भारतातील वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेन. पॅसेंजर ट्रेन लहान शहरे आणि गावे यांना जोडतात. यातील बहुतांश डबे सामान्य श्रेणीचे असतात आणि तिकिटाचे दरही देखील कमी असतात.

3 / 6
एक्सप्रेस गाड्या : एक्सप्रेस गाड्यांचा वेग हा जादा असतो आणि या ट्रेन देशांच्या  प्रमुख शहरांना जोडतात.या ट्रेन  काही स्थानकांवरच थांबतात, त्यामुळे  प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी लवकर पोहोचता येते

एक्सप्रेस गाड्या : एक्सप्रेस गाड्यांचा वेग हा जादा असतो आणि या ट्रेन देशांच्या प्रमुख शहरांना जोडतात.या ट्रेन काही स्थानकांवरच थांबतात, त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी लवकर पोहोचता येते

4 / 6
Indian Railway : भारतात किती प्रकारच्या ट्रेन धावतात,  माहिती जाणून घ्या

5 / 6
इतर स्पेशल ट्रेन्स : सुपरफास्ट ट्रेन : या जास्त वेगाने धावणाऱ्या ट्रेन असतात. (उदा. राजधानी, शताब्दी). लक्झरी ट्रेन्स : पर्यटकांच्या प्रवासासाठी आरामदायी सुविधा असलेल्या गाड्या (उदा. पॅलेस ऑन व्हील्स, डेक्कन ओडिसी ). मेट्रो आणि लोकल ट्रेन – शहरांमध्ये जलद प्रवासासाठी (उदा. मुंबई उपनगरीय लोकल, दिल्ली मेट्रो). अशा प्रकारे, भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी विविध प्रकारच्या ट्रेन चालवित असते.

इतर स्पेशल ट्रेन्स : सुपरफास्ट ट्रेन : या जास्त वेगाने धावणाऱ्या ट्रेन असतात. (उदा. राजधानी, शताब्दी). लक्झरी ट्रेन्स : पर्यटकांच्या प्रवासासाठी आरामदायी सुविधा असलेल्या गाड्या (उदा. पॅलेस ऑन व्हील्स, डेक्कन ओडिसी ). मेट्रो आणि लोकल ट्रेन – शहरांमध्ये जलद प्रवासासाठी (उदा. मुंबई उपनगरीय लोकल, दिल्ली मेट्रो). अशा प्रकारे, भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी विविध प्रकारच्या ट्रेन चालवित असते.

6 / 6
Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.