AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हे’ पदार्थ खाल्यावर लगेच पाणी प्यायची चूक कधीही करू नका, नाहीतर…

पाणी हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते. हायड्रेटेड राहण्यासाठी पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र काही पदार्थांचे सेवन केल्यावर लगेच पाणी पिणे धोकादायक ठरू शकते.

| Updated on: Feb 21, 2023 | 10:44 AM
Share
जल हे जीवन आहे, हे तर आपण सर्वजण जाणतोच. शरीरासाठी अतिशय आवश्यक असलेले पाणी पुरेशा प्रमाणात पिण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देतात. मात्र कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर केल्यास किंवा अयोग्य पद्धतीने केल्यास त्याचे तोटे असतात. तसेच पाण्याबाबतीतही आहे. काही ठराविक पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया...

जल हे जीवन आहे, हे तर आपण सर्वजण जाणतोच. शरीरासाठी अतिशय आवश्यक असलेले पाणी पुरेशा प्रमाणात पिण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देतात. मात्र कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर केल्यास किंवा अयोग्य पद्धतीने केल्यास त्याचे तोटे असतात. तसेच पाण्याबाबतीतही आहे. काही ठराविक पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया...

1 / 5
जर तुम्ही भुईमुगाच्या शेंगा किंवा शेंगदाणे खात असाल तर त्यावर लगेचच पाणी पिऊ नये. शेंगदाण्यांमध्ये तेल असते. त्यामुळेच ते खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास फूड पाईपमध्ये फॅट जमा होण्याची शक्यता असते.

जर तुम्ही भुईमुगाच्या शेंगा किंवा शेंगदाणे खात असाल तर त्यावर लगेचच पाणी पिऊ नये. शेंगदाण्यांमध्ये तेल असते. त्यामुळेच ते खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास फूड पाईपमध्ये फॅट जमा होण्याची शक्यता असते.

2 / 5
कोणतीही आंबट फळं खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. तसे केल्यास ते आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. आंबट फळं खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्यास डायरियाचा त्रास होऊ शकतो.

कोणतीही आंबट फळं खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. तसे केल्यास ते आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. आंबट फळं खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्यास डायरियाचा त्रास होऊ शकतो.

3 / 5
 दूध प्यायल्यावर अथवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्यास त्या व्यक्तीच्या पीएच लेव्हलवर परिणाम होतो. खरंतर दुधावर पाणी प्यायल्यानंतर पचनक्रियेची पीएच व्हॅल्यू असंतुलित होऊ लागते.

दूध प्यायल्यावर अथवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्यास त्या व्यक्तीच्या पीएच लेव्हलवर परिणाम होतो. खरंतर दुधावर पाणी प्यायल्यानंतर पचनक्रियेची पीएच व्हॅल्यू असंतुलित होऊ लागते.

4 / 5
रसदार स्ट्रॉबेरी खायला सर्वांनाच आवडते. पण त्याचेही सेवन केल्यावर कधीच पाणी पिऊ नका. फळांमध्ये नैसर्गिक साखर व यीस्ट असते. फळ खाल्यानंतर पाणी प्यायले तर पोटातील ॲसिड डायल्युट होते व ते गॅसेस तसेच ॲसिडिटीसाठी कारणीभूत ठरू शकते.

रसदार स्ट्रॉबेरी खायला सर्वांनाच आवडते. पण त्याचेही सेवन केल्यावर कधीच पाणी पिऊ नका. फळांमध्ये नैसर्गिक साखर व यीस्ट असते. फळ खाल्यानंतर पाणी प्यायले तर पोटातील ॲसिड डायल्युट होते व ते गॅसेस तसेच ॲसिडिटीसाठी कारणीभूत ठरू शकते.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.