AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diabetes | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मधुमेहींनी आहारात ‘या’ 4 घटकांचा नक्कीच समावेश करावा!

सकाळी मेथी भिजवलेले पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. यामध्ये फायबर देखील असते, जे मधुमेहाची समस्या दूर करण्यास मदत होते. मेथीचे दाणे रात्रीच पाण्यात भिजत ठेवा. हळदीतील कर्क्युमिन हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट मधुमेहींसाठी फायदेशीर आहे. हळदीमध्ये दाहक विरोधी घटक देखील असतात. रोजच्या आहारात हळदीचा समावेश करणे मधुमेही रूग्णासाठी फायदेशीर ठरते.

| Edited By: | Updated on: May 19, 2022 | 10:03 AM
Share
मधुमेही रूग्णांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तसेच आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदलही करावेत. जर मधुमेही रूग्णाला निरोगी राहिचे असेल तर त्यांनी आपल्या आहारमध्ये काही खास घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे. हे घटक नेमके कोणते आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

मधुमेही रूग्णांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तसेच आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदलही करावेत. जर मधुमेही रूग्णाला निरोगी राहिचे असेल तर त्यांनी आपल्या आहारमध्ये काही खास घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे. हे घटक नेमके कोणते आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

1 / 5
तुळस शरीरातील साखरेची पातळी राखण्यास मदत करते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात आणि मानसिक आरोग्य सुधारतात. यामुळे तुळशीचा आहारामध्ये समावेश करा.

तुळस शरीरातील साखरेची पातळी राखण्यास मदत करते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात आणि मानसिक आरोग्य सुधारतात. यामुळे तुळशीचा आहारामध्ये समावेश करा.

2 / 5
आले सूज कमी करण्यात मदत ककते. आल्याचा रस शरीरात इन्सुलिन तयार होण्यासही मदत करतो. आले रक्तातील साखरेची पातळी राखण्यासही मदत करते. यामुळेच मधुमेही रूग्णांनी आपल्या दररोजच्या आहारमध्ये आल्याचा नक्कची समावेश करावा.

आले सूज कमी करण्यात मदत ककते. आल्याचा रस शरीरात इन्सुलिन तयार होण्यासही मदत करतो. आले रक्तातील साखरेची पातळी राखण्यासही मदत करते. यामुळेच मधुमेही रूग्णांनी आपल्या दररोजच्या आहारमध्ये आल्याचा नक्कची समावेश करावा.

3 / 5
सकाळी मेथी भिजवलेले पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. यामध्ये फायबर देखील असते, जे मधुमेहाची समस्या दूर करण्यास मदत होते. मेथीचे दाणे रात्रीच पाण्यात भिजत ठेवा.

सकाळी मेथी भिजवलेले पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. यामध्ये फायबर देखील असते, जे मधुमेहाची समस्या दूर करण्यास मदत होते. मेथीचे दाणे रात्रीच पाण्यात भिजत ठेवा.

4 / 5
मधुमेह

मधुमेह

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.