AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : दररोज सकाळी मुठभर सुकामेवा खा आणि आजारांना दूर ठेवा, वाचा अधिक!

सुकामेवा खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दररोज सकाळी एक मुठभर सुकामेवा खाल्ल्याने अनेक रोग आपल्यापासून दूर राहण्यास मदत होते. काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, अंजीर यांचा बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये देखील वापर केला जातो. या सर्व सुक्यामेव्याचे स्वतःचे गुणधर्म आहेत.

| Edited By: | Updated on: Nov 24, 2021 | 11:29 AM
Share
सुकामेवा खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दररोज सकाळी एक मुठभर सुकामेवा खाल्ल्याने अनेक रोग आपल्यापासून दूर राहण्यास मदत होते. काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, अंजीर यांचा बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये देखील वापर केला जातो. या सर्व सुक्यामेव्याचे स्वतःचे गुणधर्म आहेत.

सुकामेवा खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दररोज सकाळी एक मुठभर सुकामेवा खाल्ल्याने अनेक रोग आपल्यापासून दूर राहण्यास मदत होते. काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, अंजीर यांचा बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये देखील वापर केला जातो. या सर्व सुक्यामेव्याचे स्वतःचे गुणधर्म आहेत.

1 / 4
बाराही महिने सर्वच सुक्यामेव्याच्या किंमती गगनाला भिडलेल्या असतात. मात्र, सुकामेवा थायरॉईड, हृदयाचे आरोग्य आणि मेंदूच्या आरोग्यासह कर्करोगासारख्या रोगांशी लढण्यास मदत करते. यामुळे महागाची आैषधे खाण्यापेक्षा कधीही सुकामेवा आहारात समाविष्ट करणे फायदेशीर.

बाराही महिने सर्वच सुक्यामेव्याच्या किंमती गगनाला भिडलेल्या असतात. मात्र, सुकामेवा थायरॉईड, हृदयाचे आरोग्य आणि मेंदूच्या आरोग्यासह कर्करोगासारख्या रोगांशी लढण्यास मदत करते. यामुळे महागाची आैषधे खाण्यापेक्षा कधीही सुकामेवा आहारात समाविष्ट करणे फायदेशीर.

2 / 4
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कर्करोग टाळण्यासाठी आपण नेहमी आपल्या आहारामध्ये सुक्यामेव्याचा समावेश करावा. तसेच आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील सुकामेवा फायदेशीर आहे.

अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कर्करोग टाळण्यासाठी आपण नेहमी आपल्या आहारामध्ये सुक्यामेव्याचा समावेश करावा. तसेच आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील सुकामेवा फायदेशीर आहे.

3 / 4
काजू तांबे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होते. अँटिऑक्सिडंट्स वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यासाठी ओळखले जातात. तांबे आणि इतर एन्झाईम्स सोबत कोलेजन तयार करतात. जे त्वचेची लवचिकता वाढवण्यास मदत करतात. (टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

काजू तांबे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होते. अँटिऑक्सिडंट्स वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यासाठी ओळखले जातात. तांबे आणि इतर एन्झाईम्स सोबत कोलेजन तयार करतात. जे त्वचेची लवचिकता वाढवण्यास मदत करतात. (टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

4 / 4
Follow Us
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य