AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सतत होणाऱ्या ​​उलट्यांचा त्रास दूर करण्यासाठी या आरोग्यदायी टिप्स फाॅलो करा आणि आराम मिळवा!

काळी मिरी उलटीची समस्या दूर करण्यासाठी गुणकारी मानली जाते. उलटी आल्यासारखे वाटले की, लगेच तोंडात काळी मिरी टाका. यामुळे उलटी होणार नाही. बडीशेपमधील दाहक गुणधर्म उलट्या किंवा मळमळ दूर करते. त्यात थोडा सुगंधही असतो, त्यामुळे उलट्या थांबतात. बडीशेप तोंडात ठेवून चघळायची यामुळे उलटी होत नाही.

| Edited By: | Updated on: May 15, 2022 | 1:48 PM
Share
बऱ्याच लोकांना सतत उलटीचा त्रास होतो. सतत उलट्या होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक फायदेशीर ठरते. पण यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो. ज्याचा वापर करून या समस्येवर मात करता येते. आम्ही तुम्हाला या घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत.

बऱ्याच लोकांना सतत उलटीचा त्रास होतो. सतत उलट्या होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक फायदेशीर ठरते. पण यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो. ज्याचा वापर करून या समस्येवर मात करता येते. आम्ही तुम्हाला या घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत.

1 / 5
काळी मिरी उलटीची समस्या दूर करण्यासाठी गुणकारी मानली जाते. उलटी आल्यासारखे वाटले की, लगेच तोंडात काळी मिरी टाका. यामुळे उलटी होणार नाही.

काळी मिरी उलटीची समस्या दूर करण्यासाठी गुणकारी मानली जाते. उलटी आल्यासारखे वाटले की, लगेच तोंडात काळी मिरी टाका. यामुळे उलटी होणार नाही.

2 / 5
बडीशेपमधील दाहक गुणधर्म उलट्या किंवा मळमळ दूर करते. त्यात थोडा सुगंधही असतो, त्यामुळे उलट्या थांबतात. बडीशेप तोंडात ठेवून चघळायची यामुळे उलटी होत नाही.

बडीशेपमधील दाहक गुणधर्म उलट्या किंवा मळमळ दूर करते. त्यात थोडा सुगंधही असतो, त्यामुळे उलट्या थांबतात. बडीशेप तोंडात ठेवून चघळायची यामुळे उलटी होत नाही.

3 / 5
काळे मीठ पोटात तयार होणारा वायू दूर करतो. तर आल्याचा रस पोटात निर्माण होणारी उष्णता दूर करू शकतो. आले घेऊन किसून घ्या. आता त्यात काळे मीठ मिसळा आणि तोंडात ठेवा.

काळे मीठ पोटात तयार होणारा वायू दूर करतो. तर आल्याचा रस पोटात निर्माण होणारी उष्णता दूर करू शकतो. आले घेऊन किसून घ्या. आता त्यात काळे मीठ मिसळा आणि तोंडात ठेवा.

4 / 5
उलटी होत असताना चिंचेचा रस मधात मिसळून प्या. यामुळे अपचन आणि अॅसिडिटीची समस्या दूर होईल. त्याचप्रमाणे या पद्धतीमुळे तुमचा मूडही चांगला होईल. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

उलटी होत असताना चिंचेचा रस मधात मिसळून प्या. यामुळे अपचन आणि अॅसिडिटीची समस्या दूर होईल. त्याचप्रमाणे या पद्धतीमुळे तुमचा मूडही चांगला होईल. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.