AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | रोगांचा धोका टाळण्यासाठी आयुर्वेदातील हे खास नियम फाॅलो करा आणि निरोगी राहा!

आयुर्वेदानुसार प्रत्येकाने दुपारचे जेवण हे 1 वाजेपर्यंत करावे. 1 वाजेपर्यंत खाल्ल्याने अन्न सहज पचण्यास मदत होते. रात्रीचे जेवण हे देखील रात्री 6 ते 7 दरम्यानच करायला हवे. यावेळेमध्ये जेवण केल्याने अन्न पचण्यास मदत होते. आयुर्वेदात रात्री दही खाऊ नये, असे सांगण्यात आले आहे. व्यक्तीने दही खाल्ल्यास खोकल्याशी संबंधित समस्या होण्याचा धोका वाढतो. तसेच दही हे थंड असते यामुळे सर्दी ताप आणि खोकला येण्याची शक्यता देखील निर्माण होते.

| Edited By: | Updated on: May 11, 2022 | 9:08 AM
Share
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आयुर्वेदाचे काही नियम फाॅलो करून आपण निरोगी जीवन जगू शकतो. आयुर्वेदाचे नियम वात, पित्त आणि कफ यावर आधारित मानले जातात. या तिन्हीपैकी कोणतेही एक शरीरात असंतुलन असल्यास व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. आयुर्वेदाचे हे नियम नेमके कोणते याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आयुर्वेदाचे काही नियम फाॅलो करून आपण निरोगी जीवन जगू शकतो. आयुर्वेदाचे नियम वात, पित्त आणि कफ यावर आधारित मानले जातात. या तिन्हीपैकी कोणतेही एक शरीरात असंतुलन असल्यास व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. आयुर्वेदाचे हे नियम नेमके कोणते याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

1 / 5
आयुर्वेदानुसार प्रत्येकाने दुपारचे जेवण हे 1 वाजेपर्यंत करावे. 1 वाजेपर्यंत खाल्ल्याने अन्न सहज पचण्यास मदत होते. रात्रीचे जेवण हे देखील रात्री 6 ते 7 दरम्यानच करायला हवे. यावेळेमध्ये जेवण केल्याने अन्न पचण्यास मदत होते.

आयुर्वेदानुसार प्रत्येकाने दुपारचे जेवण हे 1 वाजेपर्यंत करावे. 1 वाजेपर्यंत खाल्ल्याने अन्न सहज पचण्यास मदत होते. रात्रीचे जेवण हे देखील रात्री 6 ते 7 दरम्यानच करायला हवे. यावेळेमध्ये जेवण केल्याने अन्न पचण्यास मदत होते.

2 / 5
आयुर्वेदात रात्री दही खाऊ नये, असे सांगण्यात आले आहे. व्यक्तीने दही खाल्ल्यास खोकल्याशी संबंधित समस्या होण्याचा धोका वाढतो. तसेच दही हे थंड असते यामुळे सर्दी ताप आणि खोकला येण्याची शक्यता देखील निर्माण होते.

आयुर्वेदात रात्री दही खाऊ नये, असे सांगण्यात आले आहे. व्यक्तीने दही खाल्ल्यास खोकल्याशी संबंधित समस्या होण्याचा धोका वाढतो. तसेच दही हे थंड असते यामुळे सर्दी ताप आणि खोकला येण्याची शक्यता देखील निर्माण होते.

3 / 5
अन्न नेहमी आंघोळ केल्यावरच खावे. अन्न खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ करण्याची चूक कधीही करू नका, यामुळे तुमची पचनक्रिया बिघडते. अन्न खाल्ल्यानंतर शरीरात अग्नी तत्व सक्रिय होते, जे अन्न पचविण्याचे काम करते.

अन्न नेहमी आंघोळ केल्यावरच खावे. अन्न खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ करण्याची चूक कधीही करू नका, यामुळे तुमची पचनक्रिया बिघडते. अन्न खाल्ल्यानंतर शरीरात अग्नी तत्व सक्रिय होते, जे अन्न पचविण्याचे काम करते.

4 / 5
आयुर्वेदानुसार, जेवल्यानंतर लगेच चालू नये. यामुळे शरीरातील पदार्थांचा प्रादुर्भाव वाढतो आणि गॅस आणि संबंधित समस्या उद्भवू शकतात. यामुळे जेवण केल्यावर लगेचच टाळा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

आयुर्वेदानुसार, जेवल्यानंतर लगेच चालू नये. यामुळे शरीरातील पदार्थांचा प्रादुर्भाव वाढतो आणि गॅस आणि संबंधित समस्या उद्भवू शकतात. यामुळे जेवण केल्यावर लगेचच टाळा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Follow Us
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?
भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच...
Bhiwandi | भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच...अनर्थ टाळण्यासाठी मोठी तारांबळ!