Health | रोगांचा धोका टाळण्यासाठी आयुर्वेदातील हे खास नियम फाॅलो करा आणि निरोगी राहा!
आयुर्वेदानुसार प्रत्येकाने दुपारचे जेवण हे 1 वाजेपर्यंत करावे. 1 वाजेपर्यंत खाल्ल्याने अन्न सहज पचण्यास मदत होते. रात्रीचे जेवण हे देखील रात्री 6 ते 7 दरम्यानच करायला हवे. यावेळेमध्ये जेवण केल्याने अन्न पचण्यास मदत होते. आयुर्वेदात रात्री दही खाऊ नये, असे सांगण्यात आले आहे. व्यक्तीने दही खाल्ल्यास खोकल्याशी संबंधित समस्या होण्याचा धोका वाढतो. तसेच दही हे थंड असते यामुळे सर्दी ताप आणि खोकला येण्याची शक्यता देखील निर्माण होते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
मी अनेक मुलांना भेटले पण लग्न....दिव्या दत्ताचा लग्नाबाबत मोठा खुलासा
कोल्हापूरपासून 21 किलोमीटरवर आहे स्वर्ग, निसर्गरम्य वातावरण पाहून...
हाय ब्लड शुगरची ही लक्षणे वेळीच ओळखा, व्हा सावध
या देशात जांभळ्या रंगाचे कपडे घातल्यास व्हायची कठोर शिक्षा, मृत्यूदंडाचीही तरतूद
वनडेत तिसऱ्या स्थानी सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड कुणाच्या नावे? विराट या स्थानी
सोलापूरपासून 223 किमीवर आहे स्वर्गापेक्षाही सुंदर हिल स्टेशन
