AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | रोगांचा धोका टाळण्यासाठी आयुर्वेदातील हे खास नियम फाॅलो करा आणि निरोगी राहा!

आयुर्वेदानुसार प्रत्येकाने दुपारचे जेवण हे 1 वाजेपर्यंत करावे. 1 वाजेपर्यंत खाल्ल्याने अन्न सहज पचण्यास मदत होते. रात्रीचे जेवण हे देखील रात्री 6 ते 7 दरम्यानच करायला हवे. यावेळेमध्ये जेवण केल्याने अन्न पचण्यास मदत होते. आयुर्वेदात रात्री दही खाऊ नये, असे सांगण्यात आले आहे. व्यक्तीने दही खाल्ल्यास खोकल्याशी संबंधित समस्या होण्याचा धोका वाढतो. तसेच दही हे थंड असते यामुळे सर्दी ताप आणि खोकला येण्याची शक्यता देखील निर्माण होते.

| Edited By: | Updated on: May 11, 2022 | 9:08 AM
Share
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आयुर्वेदाचे काही नियम फाॅलो करून आपण निरोगी जीवन जगू शकतो. आयुर्वेदाचे नियम वात, पित्त आणि कफ यावर आधारित मानले जातात. या तिन्हीपैकी कोणतेही एक शरीरात असंतुलन असल्यास व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. आयुर्वेदाचे हे नियम नेमके कोणते याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आयुर्वेदाचे काही नियम फाॅलो करून आपण निरोगी जीवन जगू शकतो. आयुर्वेदाचे नियम वात, पित्त आणि कफ यावर आधारित मानले जातात. या तिन्हीपैकी कोणतेही एक शरीरात असंतुलन असल्यास व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. आयुर्वेदाचे हे नियम नेमके कोणते याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

1 / 5
आयुर्वेदानुसार प्रत्येकाने दुपारचे जेवण हे 1 वाजेपर्यंत करावे. 1 वाजेपर्यंत खाल्ल्याने अन्न सहज पचण्यास मदत होते. रात्रीचे जेवण हे देखील रात्री 6 ते 7 दरम्यानच करायला हवे. यावेळेमध्ये जेवण केल्याने अन्न पचण्यास मदत होते.

आयुर्वेदानुसार प्रत्येकाने दुपारचे जेवण हे 1 वाजेपर्यंत करावे. 1 वाजेपर्यंत खाल्ल्याने अन्न सहज पचण्यास मदत होते. रात्रीचे जेवण हे देखील रात्री 6 ते 7 दरम्यानच करायला हवे. यावेळेमध्ये जेवण केल्याने अन्न पचण्यास मदत होते.

2 / 5
आयुर्वेदात रात्री दही खाऊ नये, असे सांगण्यात आले आहे. व्यक्तीने दही खाल्ल्यास खोकल्याशी संबंधित समस्या होण्याचा धोका वाढतो. तसेच दही हे थंड असते यामुळे सर्दी ताप आणि खोकला येण्याची शक्यता देखील निर्माण होते.

आयुर्वेदात रात्री दही खाऊ नये, असे सांगण्यात आले आहे. व्यक्तीने दही खाल्ल्यास खोकल्याशी संबंधित समस्या होण्याचा धोका वाढतो. तसेच दही हे थंड असते यामुळे सर्दी ताप आणि खोकला येण्याची शक्यता देखील निर्माण होते.

3 / 5
अन्न नेहमी आंघोळ केल्यावरच खावे. अन्न खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ करण्याची चूक कधीही करू नका, यामुळे तुमची पचनक्रिया बिघडते. अन्न खाल्ल्यानंतर शरीरात अग्नी तत्व सक्रिय होते, जे अन्न पचविण्याचे काम करते.

अन्न नेहमी आंघोळ केल्यावरच खावे. अन्न खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ करण्याची चूक कधीही करू नका, यामुळे तुमची पचनक्रिया बिघडते. अन्न खाल्ल्यानंतर शरीरात अग्नी तत्व सक्रिय होते, जे अन्न पचविण्याचे काम करते.

4 / 5
आयुर्वेदानुसार, जेवल्यानंतर लगेच चालू नये. यामुळे शरीरातील पदार्थांचा प्रादुर्भाव वाढतो आणि गॅस आणि संबंधित समस्या उद्भवू शकतात. यामुळे जेवण केल्यावर लगेचच टाळा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

आयुर्वेदानुसार, जेवल्यानंतर लगेच चालू नये. यामुळे शरीरातील पदार्थांचा प्रादुर्भाव वाढतो आणि गॅस आणि संबंधित समस्या उद्भवू शकतात. यामुळे जेवण केल्यावर लगेचच टाळा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.