AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | रोगांचा धोका टाळण्यासाठी आयुर्वेदातील हे खास नियम फाॅलो करा आणि निरोगी राहा!

आयुर्वेदानुसार प्रत्येकाने दुपारचे जेवण हे 1 वाजेपर्यंत करावे. 1 वाजेपर्यंत खाल्ल्याने अन्न सहज पचण्यास मदत होते. रात्रीचे जेवण हे देखील रात्री 6 ते 7 दरम्यानच करायला हवे. यावेळेमध्ये जेवण केल्याने अन्न पचण्यास मदत होते. आयुर्वेदात रात्री दही खाऊ नये, असे सांगण्यात आले आहे. व्यक्तीने दही खाल्ल्यास खोकल्याशी संबंधित समस्या होण्याचा धोका वाढतो. तसेच दही हे थंड असते यामुळे सर्दी ताप आणि खोकला येण्याची शक्यता देखील निर्माण होते.

| Edited By: | Updated on: May 11, 2022 | 9:08 AM
Share
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आयुर्वेदाचे काही नियम फाॅलो करून आपण निरोगी जीवन जगू शकतो. आयुर्वेदाचे नियम वात, पित्त आणि कफ यावर आधारित मानले जातात. या तिन्हीपैकी कोणतेही एक शरीरात असंतुलन असल्यास व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. आयुर्वेदाचे हे नियम नेमके कोणते याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आयुर्वेदाचे काही नियम फाॅलो करून आपण निरोगी जीवन जगू शकतो. आयुर्वेदाचे नियम वात, पित्त आणि कफ यावर आधारित मानले जातात. या तिन्हीपैकी कोणतेही एक शरीरात असंतुलन असल्यास व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. आयुर्वेदाचे हे नियम नेमके कोणते याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

1 / 5
आयुर्वेदानुसार प्रत्येकाने दुपारचे जेवण हे 1 वाजेपर्यंत करावे. 1 वाजेपर्यंत खाल्ल्याने अन्न सहज पचण्यास मदत होते. रात्रीचे जेवण हे देखील रात्री 6 ते 7 दरम्यानच करायला हवे. यावेळेमध्ये जेवण केल्याने अन्न पचण्यास मदत होते.

आयुर्वेदानुसार प्रत्येकाने दुपारचे जेवण हे 1 वाजेपर्यंत करावे. 1 वाजेपर्यंत खाल्ल्याने अन्न सहज पचण्यास मदत होते. रात्रीचे जेवण हे देखील रात्री 6 ते 7 दरम्यानच करायला हवे. यावेळेमध्ये जेवण केल्याने अन्न पचण्यास मदत होते.

2 / 5
आयुर्वेदात रात्री दही खाऊ नये, असे सांगण्यात आले आहे. व्यक्तीने दही खाल्ल्यास खोकल्याशी संबंधित समस्या होण्याचा धोका वाढतो. तसेच दही हे थंड असते यामुळे सर्दी ताप आणि खोकला येण्याची शक्यता देखील निर्माण होते.

आयुर्वेदात रात्री दही खाऊ नये, असे सांगण्यात आले आहे. व्यक्तीने दही खाल्ल्यास खोकल्याशी संबंधित समस्या होण्याचा धोका वाढतो. तसेच दही हे थंड असते यामुळे सर्दी ताप आणि खोकला येण्याची शक्यता देखील निर्माण होते.

3 / 5
अन्न नेहमी आंघोळ केल्यावरच खावे. अन्न खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ करण्याची चूक कधीही करू नका, यामुळे तुमची पचनक्रिया बिघडते. अन्न खाल्ल्यानंतर शरीरात अग्नी तत्व सक्रिय होते, जे अन्न पचविण्याचे काम करते.

अन्न नेहमी आंघोळ केल्यावरच खावे. अन्न खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ करण्याची चूक कधीही करू नका, यामुळे तुमची पचनक्रिया बिघडते. अन्न खाल्ल्यानंतर शरीरात अग्नी तत्व सक्रिय होते, जे अन्न पचविण्याचे काम करते.

4 / 5
आयुर्वेदानुसार, जेवल्यानंतर लगेच चालू नये. यामुळे शरीरातील पदार्थांचा प्रादुर्भाव वाढतो आणि गॅस आणि संबंधित समस्या उद्भवू शकतात. यामुळे जेवण केल्यावर लगेचच टाळा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

आयुर्वेदानुसार, जेवल्यानंतर लगेच चालू नये. यामुळे शरीरातील पदार्थांचा प्रादुर्भाव वाढतो आणि गॅस आणि संबंधित समस्या उद्भवू शकतात. यामुळे जेवण केल्यावर लगेचच टाळा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.