Health | रोगांचा धोका टाळण्यासाठी आयुर्वेदातील हे खास नियम फाॅलो करा आणि निरोगी राहा!
आयुर्वेदानुसार प्रत्येकाने दुपारचे जेवण हे 1 वाजेपर्यंत करावे. 1 वाजेपर्यंत खाल्ल्याने अन्न सहज पचण्यास मदत होते. रात्रीचे जेवण हे देखील रात्री 6 ते 7 दरम्यानच करायला हवे. यावेळेमध्ये जेवण केल्याने अन्न पचण्यास मदत होते. आयुर्वेदात रात्री दही खाऊ नये, असे सांगण्यात आले आहे. व्यक्तीने दही खाल्ल्यास खोकल्याशी संबंधित समस्या होण्याचा धोका वाढतो. तसेच दही हे थंड असते यामुळे सर्दी ताप आणि खोकला येण्याची शक्यता देखील निर्माण होते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
फोनमधून डिलीट झालेले फोटो, असे चुटकीसरशी रिकव्हर करा...
श्वेता तिवारीच्या नवीन लुकने वेधलं सर्वांचं लक्ष, ड्रेस पाहून सर्व...
साडीत करीना कपूरच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
भोजपुरीतील या १० ललना, यांच्यापुढे सर्व नट्या फेल, पाहा कोण त्या ?
या राज्यात अत्यंत आवडीने खातात कुत्र्याचे मास
नेहा पेंडसेचं गणेशोत्सवासाठी पारंपरिक लूक, सौंदर्याने वेधलं लक्ष
