AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair care tips: आवळ्याच्या वापराने केसांच्या ‘या’ समस्या होतील दूर; जाणून घ्या फायदे

Amla for hair care: आजच्या काळात बहुतांश तरुणांमध्ये केस गळणे, अकाली पांढरे होणे आणि टक्कल पडणे अशा विविध समस्या आढळून येतात. केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आवळा प्रभावी आहे. आज आपन आवळ्याचे उपयोग जाणून घेणार आहोत.

| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 5:30 AM
Share
लहान वयात केस पांढरे होण्याची समस्या/प्रातिनिधिक छायाचित्र

लहान वयात केस पांढरे होण्याची समस्या/प्रातिनिधिक छायाचित्र

1 / 5
केसांमध्ये कोरडेपणा : केसांमध्ये कोरडेपणा आल्यास अनेक समस्यांचा सामना कारवा लागतो, केसांची चमक संपून जाते.  यासाठी आवळ्याचा रस टाळूला लावण्याचा सल्ला दिला जातो. आवळ्याचा रस टाळूला लावल्यास तो केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतो आणि केसांचे पोषण होते. केसांचा कोरडेपणा दूर होतो.

केसांमध्ये कोरडेपणा : केसांमध्ये कोरडेपणा आल्यास अनेक समस्यांचा सामना कारवा लागतो, केसांची चमक संपून जाते. यासाठी आवळ्याचा रस टाळूला लावण्याचा सल्ला दिला जातो. आवळ्याचा रस टाळूला लावल्यास तो केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतो आणि केसांचे पोषण होते. केसांचा कोरडेपणा दूर होतो.

2 / 5
केस गळणे : आजकाल वाढत्या प्रदूषणामुळे केस गळणे सामान्य झाले आहे. आवळ्यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी शरीरातील अँटी ऑक्सिडंट वाढवते. आवळा पावडर मिसळून खोबरेल तेल लावल्याने केसांना चांगले पोषण मिळते आणि केस गळणे कमी होतात.

केस गळणे : आजकाल वाढत्या प्रदूषणामुळे केस गळणे सामान्य झाले आहे. आवळ्यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी शरीरातील अँटी ऑक्सिडंट वाढवते. आवळा पावडर मिसळून खोबरेल तेल लावल्याने केसांना चांगले पोषण मिळते आणि केस गळणे कमी होतात.

3 / 5
 कोंडा : हिवाळ्यात केसांमध्ये ओलावा कमी होऊन केस कोरडे बनतात. केस कोरडे झाल्याने कोंड्यासारख्या समस्या निर्माण होतात. केसात कोंडा झाल्याने खाज सुटते. मात्र तुम्ही जर आवळ्याची पूड करून ती खोबरेल तेलात मिसळवली आणि हे खोबरेल तेल नियमितपणे डोक्याला लावले तर तुम्हाला कोंड्यापासून आराम मिळू शकतो.

कोंडा : हिवाळ्यात केसांमध्ये ओलावा कमी होऊन केस कोरडे बनतात. केस कोरडे झाल्याने कोंड्यासारख्या समस्या निर्माण होतात. केसात कोंडा झाल्याने खाज सुटते. मात्र तुम्ही जर आवळ्याची पूड करून ती खोबरेल तेलात मिसळवली आणि हे खोबरेल तेल नियमितपणे डोक्याला लावले तर तुम्हाला कोंड्यापासून आराम मिळू शकतो.

4 / 5
 तेलकट केस : अनेकांना हिवाळ्यात तेलकटपणाची समस्या जाणवते. केस तेलकट झाल्याचे भासतात. ही अतिरिक्त तेलाची समस्या देखील आवळ्याच्या वापराने दूर होऊ शकते. आवळा पाण्यात उकळला आणि हे उकळलेले पाणी थंड झाल्यानंतर डोक्याला नियमित लावले तर केसांचा तेलकटपणा कमी होतो. टीप वरील माहिती ही सामान्य ज्ञानाच्या हेतूने देण्यात आली आहे. तुम्ही कुठलेही औषधोपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

तेलकट केस : अनेकांना हिवाळ्यात तेलकटपणाची समस्या जाणवते. केस तेलकट झाल्याचे भासतात. ही अतिरिक्त तेलाची समस्या देखील आवळ्याच्या वापराने दूर होऊ शकते. आवळा पाण्यात उकळला आणि हे उकळलेले पाणी थंड झाल्यानंतर डोक्याला नियमित लावले तर केसांचा तेलकटपणा कमी होतो. टीप वरील माहिती ही सामान्य ज्ञानाच्या हेतूने देण्यात आली आहे. तुम्ही कुठलेही औषधोपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली