AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : यकृत निरोगी ठेवण्यासाठी आहारात ‘या’ 5 पदार्थांचा समावेश करा!

लसूण - लसणामध्ये सेलेनियम नावाचे खनिज असते. हे यकृत स्वच्छ करण्यास आणि यकृत एंजाइम आणि विष काढून टाकण्यास मदत करते. लसणामध्ये अॅलिसिन, व्हिटॅमिन सी आणि बी 6 देखील भरपूर असते. जे यकृतासाठी फायदेशीर आहे. बीटरूटमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स यकृताचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान आणि जळजळ होण्यापासून संरक्षण करतात.

| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Aug 24, 2021 | 7:58 AM
Share
लसूण - लसणामध्ये सेलेनियम नावाचे खनिज असते. हे यकृत स्वच्छ करण्यास आणि यकृत एंजाइम आणि विष काढून टाकण्यास मदत करते. लसणामध्ये अॅलिसिन, व्हिटॅमिन सी आणि बी 6 देखील भरपूर असते. जे यकृतासाठी फायदेशीर आहे.

लसूण - लसणामध्ये सेलेनियम नावाचे खनिज असते. हे यकृत स्वच्छ करण्यास आणि यकृत एंजाइम आणि विष काढून टाकण्यास मदत करते. लसणामध्ये अॅलिसिन, व्हिटॅमिन सी आणि बी 6 देखील भरपूर असते. जे यकृतासाठी फायदेशीर आहे.

1 / 5
बीटरूट - बीटरूटमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स यकृताचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान आणि जळजळ होण्यापासून संरक्षण करतात. हे नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन एंजाइम वाढविण्यात देखील मदत करते.

बीटरूट - बीटरूटमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स यकृताचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान आणि जळजळ होण्यापासून संरक्षण करतात. हे नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन एंजाइम वाढविण्यात देखील मदत करते.

2 / 5
हिरव्या पालेभाज्या - आपल्या दैनंदिन आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे महत्वाचे आहे. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज असतात. ते शरीरातून विष काढून टाकण्यास आणि यकृत निरोगी ठेवण्यास मदत करतात.

हिरव्या पालेभाज्या - आपल्या दैनंदिन आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे महत्वाचे आहे. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज असतात. ते शरीरातून विष काढून टाकण्यास आणि यकृत निरोगी ठेवण्यास मदत करतात.

3 / 5
बेरी - बेरी, रास्पबेरी आणि क्रॅनबेरीमध्ये पॉलीफेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. ते पेशींचा प्रतिसाद वाढवून आणि जळजळ पातळी कमी करून आपल्या यकृताचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.

बेरी - बेरी, रास्पबेरी आणि क्रॅनबेरीमध्ये पॉलीफेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. ते पेशींचा प्रतिसाद वाढवून आणि जळजळ पातळी कमी करून आपल्या यकृताचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.

4 / 5
लिंबूवर्गीय फळे - लिंबूवर्गीय फळांमध्ये सायट्रिक अॅसिड, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. हे ऊर्जेची पातळी सुधारते. जळजळ कमी करते आणि यकृताचे डिटॉक्सिफाय करते.

लिंबूवर्गीय फळे - लिंबूवर्गीय फळांमध्ये सायट्रिक अॅसिड, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. हे ऊर्जेची पातळी सुधारते. जळजळ कमी करते आणि यकृताचे डिटॉक्सिफाय करते.

5 / 5
Follow Us
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ