AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : उन्हाळ्यात घराबाहेर जाताना हे पदार्थ सोबत ठेवा आणि डिहायड्रेशन समस्या टाळा!

द्राक्ष जवळपास सर्वांनाच खाण्यासाठी आवडतात. द्राक्ष जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहे आणि त्याचे हायड्रेटिंग गुणधर्म उन्हाळ्याच्या हंगामात तुम्हाला निरोगी ठेवू शकतात. उन्हात बाहेर जाताना तुम्ही ते तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता. जेंव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटते, त्यावेळी द्राक्षांचे सेवन करा. जर तुम्ही उन्हात घराबाहेर जात असाल तर डाळिंब सोबत ठेवा. डाळिंबमध्ये लोह मोठ्या प्रमाणात आढळते. डाळिंब लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी खूप उपयुक्त आहे.

| Edited By: | Updated on: Apr 16, 2022 | 10:02 AM
Share
द्राक्ष जवळपास सर्वांनाच खाण्यासाठी आवडतात. द्राक्ष जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहे आणि त्याचे हायड्रेटिंग गुणधर्म उन्हाळ्याच्या हंगामात तुम्हाला निरोगी ठेवू शकतात. उन्हात बाहेर जाताना तुम्ही ते तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता. जेंव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटते, त्यावेळी द्राक्षांचे सेवन करा.

द्राक्ष जवळपास सर्वांनाच खाण्यासाठी आवडतात. द्राक्ष जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहे आणि त्याचे हायड्रेटिंग गुणधर्म उन्हाळ्याच्या हंगामात तुम्हाला निरोगी ठेवू शकतात. उन्हात बाहेर जाताना तुम्ही ते तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता. जेंव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटते, त्यावेळी द्राक्षांचे सेवन करा.

1 / 5
जर तुम्ही उन्हात घराबाहेर जात असाल तर डाळिंब सोबत ठेवा. डाळिंबमध्ये लोह मोठ्या प्रमाणात आढळते. डाळिंब लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी खूप उपयुक्त आहे. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट आपल्याला उन्हापासून वाचवण्यास मदत करतात.

जर तुम्ही उन्हात घराबाहेर जात असाल तर डाळिंब सोबत ठेवा. डाळिंबमध्ये लोह मोठ्या प्रमाणात आढळते. डाळिंब लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी खूप उपयुक्त आहे. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट आपल्याला उन्हापासून वाचवण्यास मदत करतात.

2 / 5
उन्हाळ्यात हायड्रेट राहण्यासाठी पाण्याचे सेवन करणे अत्यंत महत्वाचे आहे. बाहेर जाताना पाणीसोबतच ठेवा आणि पाणी प्या. असे केल्याने शरीरात ऊर्जाही टिकून राहते. यामुळे तुम्हाला लवकर थकवाही लागणार नाही.

उन्हाळ्यात हायड्रेट राहण्यासाठी पाण्याचे सेवन करणे अत्यंत महत्वाचे आहे. बाहेर जाताना पाणीसोबतच ठेवा आणि पाणी प्या. असे केल्याने शरीरात ऊर्जाही टिकून राहते. यामुळे तुम्हाला लवकर थकवाही लागणार नाही.

3 / 5
कॅल्शियम आणि इतर पोषक तत्व केळीमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. केळी उन्हाळ्यात शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी उपयुक्त मानली जाते. या हंगामामध्ये केळीचे नाश्त्यामध्ये सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते.

कॅल्शियम आणि इतर पोषक तत्व केळीमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. केळी उन्हाळ्यात शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी उपयुक्त मानली जाते. या हंगामामध्ये केळीचे नाश्त्यामध्ये सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते.

4 / 5
उन्हाळ्यात शरीरामध्ये ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी डार्क चॉकलेटचे सेवन केले पाहिजे. यामुळे या हंगामामध्ये बाहेर पडताना आपल्या बॅगमध्ये डार्क चॉकलेट असलेच पाहिजे. डार्क चॉकलेटमुळे थकवा अजिबात जाणवत नाही.

उन्हाळ्यात शरीरामध्ये ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी डार्क चॉकलेटचे सेवन केले पाहिजे. यामुळे या हंगामामध्ये बाहेर पडताना आपल्या बॅगमध्ये डार्क चॉकलेट असलेच पाहिजे. डार्क चॉकलेटमुळे थकवा अजिबात जाणवत नाही.

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.