AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oily food : तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर करा ‘या’ 5 गोष्टी, अनेक समस्या दूर होण्यास होईल मदत!

तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर काळी मिरी आणि ओवा गरम पाण्यात मिक्स करून प्या. रोज असे केल्याने अन्न सहज पचते आणि छातीत जळजळ होण्याची समस्याही दूर होते. गरम पाणी त्वचेसाठीही फायदेशीर आहे. जर तुम्ही नेहमीच तेलकट पदार्थ खात असाल तर तुम्ही नक्कीच गरम पाणी प्यावे.

| Edited By: | Updated on: Mar 06, 2022 | 9:10 AM
Share
तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर काळी मिरी आणि ओवा गरम पाण्यात मिक्स करून प्या. रोज असे केल्याने अन्न सहज पचते आणि छातीत जळजळ होण्याची समस्याही दूर होते.

तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर काळी मिरी आणि ओवा गरम पाण्यात मिक्स करून प्या. रोज असे केल्याने अन्न सहज पचते आणि छातीत जळजळ होण्याची समस्याही दूर होते.

1 / 5
गरम पाणी त्वचेसाठीही फायदेशीर आहे. जर तुम्ही नेहमीच तेलकट पदार्थ खात असाल तर तुम्ही नक्कीच गरम पाणी प्यावे.

गरम पाणी त्वचेसाठीही फायदेशीर आहे. जर तुम्ही नेहमीच तेलकट पदार्थ खात असाल तर तुम्ही नक्कीच गरम पाणी प्यावे.

2 / 5
पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी गुणकारी काळे मीठ देखील अत्यंत फायदेशीर आहे. गरम पाण्यामध्ये काळे मीठ आणि ओवा मिक्स करून प्या.

पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी गुणकारी काळे मीठ देखील अत्यंत फायदेशीर आहे. गरम पाण्यामध्ये काळे मीठ आणि ओवा मिक्स करून प्या.

3 / 5
जर तुम्ही तेलकट किंवा जड अन्न खाल्ले असेल तर तुम्हाला पुढील जेवणाचे नियोजन अतिशय काळजीपूर्वक करावे लागेल. म्हणजे पुढच्या जेवणामध्ये हलके अन्न खाणे आवश्यक आहे.

जर तुम्ही तेलकट किंवा जड अन्न खाल्ले असेल तर तुम्हाला पुढील जेवणाचे नियोजन अतिशय काळजीपूर्वक करावे लागेल. म्हणजे पुढच्या जेवणामध्ये हलके अन्न खाणे आवश्यक आहे.

4 / 5
जेवण तेलकट असो वा जड, जेवल्यानंतर चालायलाच हवे. चालण्याने शरीराच्या समस्या तर दूर होतीलच पण अन्न पचण्यासही मदत होते. खाल्ल्यानंतर 100 ते 200 पावले चालणे आवश्यक आहे.

जेवण तेलकट असो वा जड, जेवल्यानंतर चालायलाच हवे. चालण्याने शरीराच्या समस्या तर दूर होतीलच पण अन्न पचण्यासही मदत होते. खाल्ल्यानंतर 100 ते 200 पावले चालणे आवश्यक आहे.

5 / 5
Follow Us
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी बैठकीत सगळंच सागितलं...
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी सगळंच सागितलं अन् एकनाथ शिंदेंनी दिले कडक निर्देश, थेट मकोका...
3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत...
मराठा आरक्षणावर मोठी अपडेट! 3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत सर्वाधिक वितरण
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?