AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oily food : तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर करा ‘या’ 5 गोष्टी, अनेक समस्या दूर होण्यास होईल मदत!

तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर काळी मिरी आणि ओवा गरम पाण्यात मिक्स करून प्या. रोज असे केल्याने अन्न सहज पचते आणि छातीत जळजळ होण्याची समस्याही दूर होते. गरम पाणी त्वचेसाठीही फायदेशीर आहे. जर तुम्ही नेहमीच तेलकट पदार्थ खात असाल तर तुम्ही नक्कीच गरम पाणी प्यावे.

| Edited By: | Updated on: Mar 06, 2022 | 9:10 AM
Share
तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर काळी मिरी आणि ओवा गरम पाण्यात मिक्स करून प्या. रोज असे केल्याने अन्न सहज पचते आणि छातीत जळजळ होण्याची समस्याही दूर होते.

तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर काळी मिरी आणि ओवा गरम पाण्यात मिक्स करून प्या. रोज असे केल्याने अन्न सहज पचते आणि छातीत जळजळ होण्याची समस्याही दूर होते.

1 / 5
गरम पाणी त्वचेसाठीही फायदेशीर आहे. जर तुम्ही नेहमीच तेलकट पदार्थ खात असाल तर तुम्ही नक्कीच गरम पाणी प्यावे.

गरम पाणी त्वचेसाठीही फायदेशीर आहे. जर तुम्ही नेहमीच तेलकट पदार्थ खात असाल तर तुम्ही नक्कीच गरम पाणी प्यावे.

2 / 5
पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी गुणकारी काळे मीठ देखील अत्यंत फायदेशीर आहे. गरम पाण्यामध्ये काळे मीठ आणि ओवा मिक्स करून प्या.

पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी गुणकारी काळे मीठ देखील अत्यंत फायदेशीर आहे. गरम पाण्यामध्ये काळे मीठ आणि ओवा मिक्स करून प्या.

3 / 5
जर तुम्ही तेलकट किंवा जड अन्न खाल्ले असेल तर तुम्हाला पुढील जेवणाचे नियोजन अतिशय काळजीपूर्वक करावे लागेल. म्हणजे पुढच्या जेवणामध्ये हलके अन्न खाणे आवश्यक आहे.

जर तुम्ही तेलकट किंवा जड अन्न खाल्ले असेल तर तुम्हाला पुढील जेवणाचे नियोजन अतिशय काळजीपूर्वक करावे लागेल. म्हणजे पुढच्या जेवणामध्ये हलके अन्न खाणे आवश्यक आहे.

4 / 5
जेवण तेलकट असो वा जड, जेवल्यानंतर चालायलाच हवे. चालण्याने शरीराच्या समस्या तर दूर होतीलच पण अन्न पचण्यासही मदत होते. खाल्ल्यानंतर 100 ते 200 पावले चालणे आवश्यक आहे.

जेवण तेलकट असो वा जड, जेवल्यानंतर चालायलाच हवे. चालण्याने शरीराच्या समस्या तर दूर होतीलच पण अन्न पचण्यासही मदत होते. खाल्ल्यानंतर 100 ते 200 पावले चालणे आवश्यक आहे.

5 / 5
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?.
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.