AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्राचीन वारसा सांगणारी भारतातील 5 शहरं; पर्यटनासह इतिहास प्रेमींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू

भारतीय संस्कृती ही सर्वात प्राचीन संस्कृीपैकी एक आहे. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. अनेक भारतीय शहरांना 2 हजार वर्षांचा इतिहास असल्याचं म्हटलं जातं. या बातमीच्या निमित्तानं काही प्राचीन वारसा लाभलेल्या शहरांची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Sep 20, 2021 | 1:57 PM
Share
उज्जैन हे एकेकाळी मध्य भारतातील प्रमुख शहरांपैकी एक होते आणि इ.स.पूर्व 600 च्या आसपास सांस्कृतिक, राजकीय आणि साहित्यिक केंद्र म्हणून प्रसिद्ध  होते. या शहराने अनेक साम्राज्यांचा उदय आणि ऱ्हास पाहिला आहे. कालिदासासह अनेक दिग्गजांच्या साहित्यकृतींमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. उज्जैन महाभारत काळात अवंती राज्याची राजधानी होती, असं बोललं जातं. हे सर्व पाहिलं असता  उज्जैनने केवळ प्राचीन काळी महत्वाची भूमिका बजावली नाही, तर आज एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणूनही काम करते.

उज्जैन हे एकेकाळी मध्य भारतातील प्रमुख शहरांपैकी एक होते आणि इ.स.पूर्व 600 च्या आसपास सांस्कृतिक, राजकीय आणि साहित्यिक केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. या शहराने अनेक साम्राज्यांचा उदय आणि ऱ्हास पाहिला आहे. कालिदासासह अनेक दिग्गजांच्या साहित्यकृतींमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. उज्जैन महाभारत काळात अवंती राज्याची राजधानी होती, असं बोललं जातं. हे सर्व पाहिलं असता उज्जैनने केवळ प्राचीन काळी महत्वाची भूमिका बजावली नाही, तर आज एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणूनही काम करते.

1 / 5
भारतातील सर्वात दैवी नदी घाट, ज्याबद्दल फार कमी लोकांना आहे माहिती

भारतातील सर्वात दैवी नदी घाट, ज्याबद्दल फार कमी लोकांना आहे माहिती

2 / 5
पाटणा शहराला 2500 वर्षांपूर्वींचा इतिहास आहे. पाटणा शहराला पूर्वी पाटलीपुत्र म्हणून ओळखले जातं, बोधगया आणि नालंदा सारख्या प्रसिद्ध स्थळांच्या जवळ असल्याने हे सर्व धर्माच्या यात्रेकरूंसाठी हे महत्वाचे ठिकाण आहे. 10 वे शीख गुरू गोविंद सिंह यांचा जन्म पाटणा हे ठिकाण आहे आणि जर तुम्ही काळजीपूर्वक संशोधन केले तर फॅक्सियनच्या प्रवासवर्णनांमध्येही या शहराचा उल्लेख आहे, त्यामध्ये गौतम बुद्ध आपल्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षात कसे जगले होते याचं वर्णनं आढळते.

पाटणा शहराला 2500 वर्षांपूर्वींचा इतिहास आहे. पाटणा शहराला पूर्वी पाटलीपुत्र म्हणून ओळखले जातं, बोधगया आणि नालंदा सारख्या प्रसिद्ध स्थळांच्या जवळ असल्याने हे सर्व धर्माच्या यात्रेकरूंसाठी हे महत्वाचे ठिकाण आहे. 10 वे शीख गुरू गोविंद सिंह यांचा जन्म पाटणा हे ठिकाण आहे आणि जर तुम्ही काळजीपूर्वक संशोधन केले तर फॅक्सियनच्या प्रवासवर्णनांमध्येही या शहराचा उल्लेख आहे, त्यामध्ये गौतम बुद्ध आपल्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षात कसे जगले होते याचं वर्णनं आढळते.

3 / 5
दक्षिण भारतातील मदुराई हे देखील महत्वाचं शहर आहे. भारतातील ग्रीक राजदूत मेगास्थेनीस द्वारे लिहिलेल्या ग्रंथांमध्ये आपल्याला इसवी सन पूर्व 3 शतकात या ठिकाणाचा उल्लेख सापडेल. तसेच, काही पुरातत्व पुरावे असेही सुचवतात की रोम आणि मदुराई दरम्यान व्यापार तिसऱ्या शतकापासून अस्तित्वात होता. खरं तर, हे दशकांपासून संस्कृती आणि व्यापाराचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. शिवाय, हे शहर जगभरात प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराच्या चारी बाजूनं वसलं आहे. हे ईसवी सन पूर्व  600 आसपास बांधले गेले असे म्हटले जाते आणि 17 व्या शतकात त्याच्या सध्याच्या स्वरूपात पुन्हा बांधले गेले.

दक्षिण भारतातील मदुराई हे देखील महत्वाचं शहर आहे. भारतातील ग्रीक राजदूत मेगास्थेनीस द्वारे लिहिलेल्या ग्रंथांमध्ये आपल्याला इसवी सन पूर्व 3 शतकात या ठिकाणाचा उल्लेख सापडेल. तसेच, काही पुरातत्व पुरावे असेही सुचवतात की रोम आणि मदुराई दरम्यान व्यापार तिसऱ्या शतकापासून अस्तित्वात होता. खरं तर, हे दशकांपासून संस्कृती आणि व्यापाराचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. शिवाय, हे शहर जगभरात प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराच्या चारी बाजूनं वसलं आहे. हे ईसवी सन पूर्व 600 आसपास बांधले गेले असे म्हटले जाते आणि 17 व्या शतकात त्याच्या सध्याच्या स्वरूपात पुन्हा बांधले गेले.

4 / 5
पूर्वी तंजौर म्हणून  ओळखले जाणारे शहर आता तंजावर म्हणून ओळखलं जातं, तंजावरचे सुंदर शहर तंजोर शैलीतील चित्रकला आणि अनेक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक स्थळांचे माहेरघर आहे. आज, हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ उत्तम अस्तित्वात असलेल्या चोल मंदिरांचे घर म्हणून प्रसिद्ध आहे, तंजावरला चोल राजवंशाची राजधानी म्हणून प्रसिद्धी मिळाली तेव्हापासून ते प्रमुख स्थान आहे.

पूर्वी तंजौर म्हणून ओळखले जाणारे शहर आता तंजावर म्हणून ओळखलं जातं, तंजावरचे सुंदर शहर तंजोर शैलीतील चित्रकला आणि अनेक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक स्थळांचे माहेरघर आहे. आज, हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ उत्तम अस्तित्वात असलेल्या चोल मंदिरांचे घर म्हणून प्रसिद्ध आहे, तंजावरला चोल राजवंशाची राजधानी म्हणून प्रसिद्धी मिळाली तेव्हापासून ते प्रमुख स्थान आहे.

5 / 5
Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या