Hair | केसांसाठी भाताचे पाणी का मानले जाते फायदेशीर, जाणून घ्या त्याचे फायदे…
भाताचे पाणी हे केसांमधील कोंड्याची समस्या दूर करण्यासही मदत करते. यासाठी केस धुण्याच्या अगोदर आपल्या केसांना भाताचे पाणी लावा. यामुळे कोंड्याची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते. 1 कप तांदूळ 2 कप पाण्यात भिजवून घ्या आणि सुमारे एक तासानंतर गॅसवर उकळण्यासाठी ठेवा, जेव्हा तांदळाचे पाणी चिकट होऊ लागते, तेव्हा हे पाणी थंड झाल्यावर गाळून घ्या आणि केसांना चांगले लावा.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
मी अनेक मुलांना भेटले पण लग्न....दिव्या दत्ताचा लग्नाबाबत मोठा खुलासा
कोल्हापूरपासून 21 किलोमीटरवर आहे स्वर्ग, निसर्गरम्य वातावरण पाहून...
हाय ब्लड शुगरची ही लक्षणे वेळीच ओळखा, व्हा सावध
या देशात जांभळ्या रंगाचे कपडे घातल्यास व्हायची कठोर शिक्षा, मृत्यूदंडाचीही तरतूद
वनडेत तिसऱ्या स्थानी सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड कुणाच्या नावे? विराट या स्थानी
सोलापूरपासून 223 किमीवर आहे स्वर्गापेक्षाही सुंदर हिल स्टेशन
