Hair | केसांसाठी भाताचे पाणी का मानले जाते फायदेशीर, जाणून घ्या त्याचे फायदे…
भाताचे पाणी हे केसांमधील कोंड्याची समस्या दूर करण्यासही मदत करते. यासाठी केस धुण्याच्या अगोदर आपल्या केसांना भाताचे पाणी लावा. यामुळे कोंड्याची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते. 1 कप तांदूळ 2 कप पाण्यात भिजवून घ्या आणि सुमारे एक तासानंतर गॅसवर उकळण्यासाठी ठेवा, जेव्हा तांदळाचे पाणी चिकट होऊ लागते, तेव्हा हे पाणी थंड झाल्यावर गाळून घ्या आणि केसांना चांगले लावा.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
Jioचा केवळ 189 रुपयांचा रिचार्ज, मिळेल कॉलिंग, डेटा आणि बरेच काही
सौंदर्यामध्ये ही अभिनेत्री देते बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर, फोटो पाहून...
लाल रंगाच्या साडीत गौतमी पाटीलचा हटके अंदाज, फोटो व्हायरल
उन्हाळ्यात कोणत्या पिठाची भाकरी खाणे चांगले असते ?
रोज मखाने खाल्ल्याने काय होते ?
वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच असं घडलं
