AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thermos : मोठ्या थाटात आपण ‘थर्मास’ म्हणतो, पण ‘त्या’ बॉटलला आहे ‘हे’ नाव !

उन्हाळ्यात तर हे थर्मास खूप डिमांडमध्ये असतं. पण तुम्हाला माहीत आहेका ज्याला आपण मोठ्या थाटात थर्मास म्हणतो ते एका बॉटलचं नाव नसून एका कंपनीचं नाव आहे.

Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 07, 2022 | 7:06 PM
Share
'थर्मास' नावाची वस्तू आपल्या सगळ्यांच्या घरात असते. थंड पाणी बराच काळ थंड ठेवण्यासाठी आणि गरम पाणी बराच काळ गरम ठेवण्यासाठी हे थर्मास फेमस आहे. उन्हाळ्यात तर हे थर्मास खूप डिमांडमध्ये असतं. पण तुम्हाला माहीत आहेका ज्याला आपण मोठ्या थाटात थर्मास म्हणतो ते एका बॉटलचं नाव नसून एका कंपनीचं नाव आहे.  मग नेमकं याला म्हणतात काय ? जाणून घेऊयात...

'थर्मास' नावाची वस्तू आपल्या सगळ्यांच्या घरात असते. थंड पाणी बराच काळ थंड ठेवण्यासाठी आणि गरम पाणी बराच काळ गरम ठेवण्यासाठी हे थर्मास फेमस आहे. उन्हाळ्यात तर हे थर्मास खूप डिमांडमध्ये असतं. पण तुम्हाला माहीत आहेका ज्याला आपण मोठ्या थाटात थर्मास म्हणतो ते एका बॉटलचं नाव नसून एका कंपनीचं नाव आहे. मग नेमकं याला म्हणतात काय ? जाणून घेऊयात...

1 / 5
थर्मास कंपनी खास प्रकारचे डब्बे आणि बॉटल बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. आधी अमेरिकन असणारी ही कंपनी नंतर जपान्यांनी विकत घेतली. आता या कंपनीला अजूनही कंपन्या जोडलेल्या आहेत पण ही पेरेंट कंपनी आहे.

थर्मास कंपनी खास प्रकारचे डब्बे आणि बॉटल बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. आधी अमेरिकन असणारी ही कंपनी नंतर जपान्यांनी विकत घेतली. आता या कंपनीला अजूनही कंपन्या जोडलेल्या आहेत पण ही पेरेंट कंपनी आहे.

2 / 5
१८९२ मध्ये स्टोटिश साइंटिस्ट सर जेम्स देवाल ने सगळ्यात आधी थर्मास बनवलं होतं. या विशिष्ट भांड्यात तापमान स्थिर राहावं यासाठी त्यांनी एका केमिकलचा वापर केला होता. प्रयोग करता करता.

१८९२ मध्ये स्टोटिश साइंटिस्ट सर जेम्स देवाल ने सगळ्यात आधी थर्मास बनवलं होतं. या विशिष्ट भांड्यात तापमान स्थिर राहावं यासाठी त्यांनी एका केमिकलचा वापर केला होता. प्रयोग करता करता.

3 / 5
१९४२ मध्ये व्हिक्टरी फ्लास्क लि.हा पहिला कारखाना मुंबईत आला. १९४२ च्या आधी थर्मासांची भारतात आयात करण्यात येत होती. १९५५-५६ या काळात मद्रास आणि मुंबई इथे प्रत्येकी एक एक नवीन कारखाने निघाले. १९७६ मध्ये भारतात सुमारे १२ कारखाने थर्मास निर्मितीत होते.

१९४२ मध्ये व्हिक्टरी फ्लास्क लि.हा पहिला कारखाना मुंबईत आला. १९४२ च्या आधी थर्मासांची भारतात आयात करण्यात येत होती. १९५५-५६ या काळात मद्रास आणि मुंबई इथे प्रत्येकी एक एक नवीन कारखाने निघाले. १९७६ मध्ये भारतात सुमारे १२ कारखाने थर्मास निर्मितीत होते.

4 / 5
आता प्रश्न असा पडतो की आतून काच असलेल्या या बॉटलला थर्मास नाही म्हणत तर मग काय म्हणतात ? याला व्हॅक्युम फ्लास्क किंवा फ्लास्क असं म्हटलं जातं.

आता प्रश्न असा पडतो की आतून काच असलेल्या या बॉटलला थर्मास नाही म्हणत तर मग काय म्हणतात ? याला व्हॅक्युम फ्लास्क किंवा फ्लास्क असं म्हटलं जातं.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली