AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Remedies for burn: उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी ‘हे’ खास उपाय फायदेशीर!

कोरफड आपल्या आरोग्याबरोबरच त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असते. त्वचेमध्ये कुठेही जळजळ झाल्यानंतर लगेच कोरफड जेलने मसाज करा. यामुळे नक्कीच आराम मिळण्यास मदत होईल. उन्हामुळे त्वचेवर जळजळ होण्याची समस्या वाढते. अशावेळी आपण त्वचेवर नेहमीच गुलाब पाणी लावायला हवे. यामुळे आराम मिळतो.

| Edited By: | Updated on: Mar 02, 2022 | 11:27 AM
Share
कोरफड आपल्या आरोग्याबरोबरच त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असते. त्वचेमध्ये कुठेही जळजळ झाल्यानंतर लगेच कोरफड जेलने मसाज करा. यामुळे नक्कीच आराम मिळण्यास मदत होईल.

कोरफड आपल्या आरोग्याबरोबरच त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असते. त्वचेमध्ये कुठेही जळजळ झाल्यानंतर लगेच कोरफड जेलने मसाज करा. यामुळे नक्कीच आराम मिळण्यास मदत होईल.

1 / 5
उन्हामुळे त्वचेवर जळजळ होण्याची समस्या वाढते. अशावेळी आपण त्वचेवर नेहमीच गुलाब पाणी लावायला हवे. यामुळे आराम मिळतो.

उन्हामुळे त्वचेवर जळजळ होण्याची समस्या वाढते. अशावेळी आपण त्वचेवर नेहमीच गुलाब पाणी लावायला हवे. यामुळे आराम मिळतो.

2 / 5
जळल्यानंतर लगेच जखमेवर काही काळ थंड टाकावे. यानंतर घरामध्ये असलेले खोबरेल तेल जखमेला लावा. यामुळे जळजळ कमी होईल.

जळल्यानंतर लगेच जखमेवर काही काळ थंड टाकावे. यानंतर घरामध्ये असलेले खोबरेल तेल जखमेला लावा. यामुळे जळजळ कमी होईल.

3 / 5
खूप कमी लोकांना माहित आहे की जळलेली त्वचा दुरुस्त करण्यासाठी देखील मधाचा वापर केला जातो. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी जळजळ दूर करते.

खूप कमी लोकांना माहित आहे की जळलेली त्वचा दुरुस्त करण्यासाठी देखील मधाचा वापर केला जातो. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी जळजळ दूर करते.

4 / 5
तुम्हाला माहित आहे का की जळलेली त्वचा बरी करण्यासाठी व्हिनेगर देखील प्रभावी आहे. हे अँटीसेप्टिक म्हणून काम करते. व्हिनेगर आणि पाणी मिक्स करून त्वचेला लावा.

तुम्हाला माहित आहे का की जळलेली त्वचा बरी करण्यासाठी व्हिनेगर देखील प्रभावी आहे. हे अँटीसेप्टिक म्हणून काम करते. व्हिनेगर आणि पाणी मिक्स करून त्वचेला लावा.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.