AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin | उन्हाळ्याच्या हंगामात घामामुळे येणारे मुरूम आणि पुरळ यांची समस्या दूर करण्यासाठी हे उपाय अत्यंत फायदेशीर!

उन्हाळ्यात येणाऱ्या पुरळ आणि मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी कॉफी आणि मध फायदेशीर आहे. यासाठी दोन चमचे बारिक कॉफी आणि तीन चमचे मध मिक्स करा. ही पेस्ट पुरळ आणि मुरूम आलेल्या ठिकाणी लावा. यामुळे पुरळची समस्या दूर होण्यास मदत होते. उन्हाळ्यात तुम्ही त्वचा जितकी नैसर्गिक आणि ताजी ठेवता तेवढे जास्त फायदेशीर ठरते. सनस्क्रीन लावल्याने देखील त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

| Edited By: | Updated on: May 17, 2022 | 9:59 AM
Share
तणावाचा फक्त आपल्या आरोग्यावरच वाईट परिणाम होत नाहीतर तणाव अधिक घेतल्याने त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर देखील होतो. तणावामुळे मुरुम आणि पुरळ येण्याची समस्या निर्माण होते. मात्र, उन्हाळ्याच्या हंगामात घामामुळे आपल्या त्वचेवर मुरूम आणि पुरळ येते. बऱ्याच वेळा त्वचेवर येणाऱ्या पुरळमुळे वेदना देखील होतात. पुरळची समस्या दूर करण्यासाठी आपण काही टिप्स फाॅलो करायला हव्यात.

तणावाचा फक्त आपल्या आरोग्यावरच वाईट परिणाम होत नाहीतर तणाव अधिक घेतल्याने त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर देखील होतो. तणावामुळे मुरुम आणि पुरळ येण्याची समस्या निर्माण होते. मात्र, उन्हाळ्याच्या हंगामात घामामुळे आपल्या त्वचेवर मुरूम आणि पुरळ येते. बऱ्याच वेळा त्वचेवर येणाऱ्या पुरळमुळे वेदना देखील होतात. पुरळची समस्या दूर करण्यासाठी आपण काही टिप्स फाॅलो करायला हव्यात.

1 / 5
उन्हाळ्यात येणाऱ्या पुरळ आणि मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी कॉफी आणि मध फायदेशीर आहे. यासाठी दोन चमचे बारिक कॉफी आणि तीन चमचे मध मिक्स करा. ही पेस्ट पुरळ आणि मुरूम आलेल्या ठिकाणी लावा. यामुळे पुरळची समस्या दूर होण्यास मदत होते.

उन्हाळ्यात येणाऱ्या पुरळ आणि मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी कॉफी आणि मध फायदेशीर आहे. यासाठी दोन चमचे बारिक कॉफी आणि तीन चमचे मध मिक्स करा. ही पेस्ट पुरळ आणि मुरूम आलेल्या ठिकाणी लावा. यामुळे पुरळची समस्या दूर होण्यास मदत होते.

2 / 5
उन्हाळ्यात तुम्ही त्वचा जितकी नैसर्गिक आणि ताजी ठेवता तेवढे जास्त फायदेशीर ठरते. सनस्क्रीन लावल्याने देखील त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. यामुळेच उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेला सनस्क्रीन लावल्याशिवाय अजिबात बाहेर पडू नका.

उन्हाळ्यात तुम्ही त्वचा जितकी नैसर्गिक आणि ताजी ठेवता तेवढे जास्त फायदेशीर ठरते. सनस्क्रीन लावल्याने देखील त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. यामुळेच उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेला सनस्क्रीन लावल्याशिवाय अजिबात बाहेर पडू नका.

3 / 5
उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी कोरफड फायदेशीर ठरते. मुरूम आणि पुरळची समस्या दूर करण्यासाठी कोरफडमध्ये मध मिक्स करून पुरळ असलेल्या ठिकाणी लावा. यामुळे पुरळमधील चणचण दूर होण्यास मदत होते.

उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी कोरफड फायदेशीर ठरते. मुरूम आणि पुरळची समस्या दूर करण्यासाठी कोरफडमध्ये मध मिक्स करून पुरळ असलेल्या ठिकाणी लावा. यामुळे पुरळमधील चणचण दूर होण्यास मदत होते.

4 / 5
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आपल्या त्वचेसाठी खोबरेल तेल फायदेशीर आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेवर रात्री झोपण्याच्या अगोदर खोबरेल तेल लावा. यामुळे मुरूम आणि पुरळ येणार नाहीत. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आपल्या त्वचेसाठी खोबरेल तेल फायदेशीर आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेवर रात्री झोपण्याच्या अगोदर खोबरेल तेल लावा. यामुळे मुरूम आणि पुरळ येणार नाहीत. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.