AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin | उन्हाळ्याच्या हंगामात घामामुळे येणारे मुरूम आणि पुरळ यांची समस्या दूर करण्यासाठी हे उपाय अत्यंत फायदेशीर!

उन्हाळ्यात येणाऱ्या पुरळ आणि मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी कॉफी आणि मध फायदेशीर आहे. यासाठी दोन चमचे बारिक कॉफी आणि तीन चमचे मध मिक्स करा. ही पेस्ट पुरळ आणि मुरूम आलेल्या ठिकाणी लावा. यामुळे पुरळची समस्या दूर होण्यास मदत होते. उन्हाळ्यात तुम्ही त्वचा जितकी नैसर्गिक आणि ताजी ठेवता तेवढे जास्त फायदेशीर ठरते. सनस्क्रीन लावल्याने देखील त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

| Edited By: | Updated on: May 17, 2022 | 9:59 AM
Share
तणावाचा फक्त आपल्या आरोग्यावरच वाईट परिणाम होत नाहीतर तणाव अधिक घेतल्याने त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर देखील होतो. तणावामुळे मुरुम आणि पुरळ येण्याची समस्या निर्माण होते. मात्र, उन्हाळ्याच्या हंगामात घामामुळे आपल्या त्वचेवर मुरूम आणि पुरळ येते. बऱ्याच वेळा त्वचेवर येणाऱ्या पुरळमुळे वेदना देखील होतात. पुरळची समस्या दूर करण्यासाठी आपण काही टिप्स फाॅलो करायला हव्यात.

तणावाचा फक्त आपल्या आरोग्यावरच वाईट परिणाम होत नाहीतर तणाव अधिक घेतल्याने त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर देखील होतो. तणावामुळे मुरुम आणि पुरळ येण्याची समस्या निर्माण होते. मात्र, उन्हाळ्याच्या हंगामात घामामुळे आपल्या त्वचेवर मुरूम आणि पुरळ येते. बऱ्याच वेळा त्वचेवर येणाऱ्या पुरळमुळे वेदना देखील होतात. पुरळची समस्या दूर करण्यासाठी आपण काही टिप्स फाॅलो करायला हव्यात.

1 / 5
उन्हाळ्यात येणाऱ्या पुरळ आणि मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी कॉफी आणि मध फायदेशीर आहे. यासाठी दोन चमचे बारिक कॉफी आणि तीन चमचे मध मिक्स करा. ही पेस्ट पुरळ आणि मुरूम आलेल्या ठिकाणी लावा. यामुळे पुरळची समस्या दूर होण्यास मदत होते.

उन्हाळ्यात येणाऱ्या पुरळ आणि मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी कॉफी आणि मध फायदेशीर आहे. यासाठी दोन चमचे बारिक कॉफी आणि तीन चमचे मध मिक्स करा. ही पेस्ट पुरळ आणि मुरूम आलेल्या ठिकाणी लावा. यामुळे पुरळची समस्या दूर होण्यास मदत होते.

2 / 5
उन्हाळ्यात तुम्ही त्वचा जितकी नैसर्गिक आणि ताजी ठेवता तेवढे जास्त फायदेशीर ठरते. सनस्क्रीन लावल्याने देखील त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. यामुळेच उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेला सनस्क्रीन लावल्याशिवाय अजिबात बाहेर पडू नका.

उन्हाळ्यात तुम्ही त्वचा जितकी नैसर्गिक आणि ताजी ठेवता तेवढे जास्त फायदेशीर ठरते. सनस्क्रीन लावल्याने देखील त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. यामुळेच उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेला सनस्क्रीन लावल्याशिवाय अजिबात बाहेर पडू नका.

3 / 5
उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी कोरफड फायदेशीर ठरते. मुरूम आणि पुरळची समस्या दूर करण्यासाठी कोरफडमध्ये मध मिक्स करून पुरळ असलेल्या ठिकाणी लावा. यामुळे पुरळमधील चणचण दूर होण्यास मदत होते.

उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी कोरफड फायदेशीर ठरते. मुरूम आणि पुरळची समस्या दूर करण्यासाठी कोरफडमध्ये मध मिक्स करून पुरळ असलेल्या ठिकाणी लावा. यामुळे पुरळमधील चणचण दूर होण्यास मदत होते.

4 / 5
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आपल्या त्वचेसाठी खोबरेल तेल फायदेशीर आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेवर रात्री झोपण्याच्या अगोदर खोबरेल तेल लावा. यामुळे मुरूम आणि पुरळ येणार नाहीत. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आपल्या त्वचेसाठी खोबरेल तेल फायदेशीर आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेवर रात्री झोपण्याच्या अगोदर खोबरेल तेल लावा. यामुळे मुरूम आणि पुरळ येणार नाहीत. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.