AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी सक्तीच्या विरोधात 15 लाख रिक्षाचालक जाणार संपावर, या दिवशी होणार संप

राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणे बंधनकारक असल्याचा निर्णयाला विरोध करण्यासाठी, राज्यातील 15 लाख रिक्षाचालक संपावर जाणार आहेत. 4 मे रोजी हा संप पुकारला आहे.

| Updated on: Apr 21, 2026 | 6:06 PM
Share
राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणे बंधनकारक असल्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. 1 मेपासून कडक अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी आदेश दिले होते. महाराष्ट्र दिनापासून विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार असून नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल असे देखील त्यांनी सांगितले. आता याविरोधात रिक्षाचालक एकवटले आहेत.

राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणे बंधनकारक असल्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. 1 मेपासून कडक अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी आदेश दिले होते. महाराष्ट्र दिनापासून विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार असून नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल असे देखील त्यांनी सांगितले. आता याविरोधात रिक्षाचालक एकवटले आहेत.

1 / 6
मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियन या रिक्षाचालकांच्या सर्वात मोठ्या संघटनेने सरकारच्या या निर्णयाविरोधात बंड पुकारला आहे. 4 मे पासून राज्यातील 15 लाख रिक्षाचालक संपावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियन या रिक्षाचालकांच्या सर्वात मोठ्या संघटनेने सरकारच्या या निर्णयाविरोधात बंड पुकारला आहे. 4 मे पासून राज्यातील 15 लाख रिक्षाचालक संपावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

2 / 6
महाराष्ट्र सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले असल्याचे वृत्त 'द टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे.

महाराष्ट्र सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले असल्याचे वृत्त 'द टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे.

3 / 6
या आंदोलनामुळे सेवा विस्कळीत होण्याची आणि रस्त्यांवरील रिक्षांची संख्या लक्षणीयरीत्या घटण्याची शक्यता संघटनेने वर्तवली आहे.

या आंदोलनामुळे सेवा विस्कळीत होण्याची आणि रस्त्यांवरील रिक्षांची संख्या लक्षणीयरीत्या घटण्याची शक्यता संघटनेने वर्तवली आहे.

4 / 6
युनियनच्या नेत्यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 15 लाख रिक्षाचालक या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. यामध्ये एकट्या मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) 5 लाख चालकांचा समावेश आहे. सरकारने हा आदेश मागे न घेतल्यास दररोज निदर्शने केली जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

युनियनच्या नेत्यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 15 लाख रिक्षाचालक या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. यामध्ये एकट्या मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) 5 लाख चालकांचा समावेश आहे. सरकारने हा आदेश मागे न घेतल्यास दररोज निदर्शने केली जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

5 / 6
आंदोलन सुरू करण्यापूर्वी, युनियन 28 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देणार आहेत. १ मे पासून हा नियम लागू होण्यापूर्वीच तो मागे घेण्यात यावा, अशी त्यांची स्पष्ट मागणी आहे.

आंदोलन सुरू करण्यापूर्वी, युनियन 28 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देणार आहेत. १ मे पासून हा नियम लागू होण्यापूर्वीच तो मागे घेण्यात यावा, अशी त्यांची स्पष्ट मागणी आहे.

6 / 6
Follow Us
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.
पहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल शहाच्या कुटुंबासाठी उभारलं नवं घर
पहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल शहाच्या कुटुंबासाठी उभारलं नवं घर.