AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : भारतातलं एकमेव रेल्वेस्थानक, जिथून देशात कुठेही जाण्यासाठी आहे ट्रेन!

भारतात एक खास रेल्वेस्थानक आहे. या रेल्वेस्थानकाहून भारतात कोणत्याही भागात जाण्यासाठी रेल्वे आहेत. हे सर्वात व्यग्र असे रेल्वेस्थानक असल्याचे बोलले जाते.

| Updated on: Jan 18, 2026 | 12:27 AM
Share
भारतात रेल्वेचं मोठं जाळं आहे. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी असे सगळीकडे तुम्हाला रेल्वेचा रुळ दिसेल. भारतात रोज हजारो रेल्वे धावतात. या रेल्वेतून लाखो लोक प्रवास करत असतात. भारतात काही रेल्वे स्थानकं फारच विशेष आहेत.

भारतात रेल्वेचं मोठं जाळं आहे. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी असे सगळीकडे तुम्हाला रेल्वेचा रुळ दिसेल. भारतात रोज हजारो रेल्वे धावतात. या रेल्वेतून लाखो लोक प्रवास करत असतात. भारतात काही रेल्वे स्थानकं फारच विशेष आहेत.

1 / 5
भारतात साधारण 8500 रेल्वेस्थानके आहेत. यात काही रेल्वेस्थानकं फार छोटी आहेत. तर काही रेल्वेस्थानके फारच मोठी आहेत. परंतु भारतात असे एक रेल्वेस्थानक आहे जिथे देशात कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहे.

भारतात साधारण 8500 रेल्वेस्थानके आहेत. यात काही रेल्वेस्थानकं फार छोटी आहेत. तर काही रेल्वेस्थानके फारच मोठी आहेत. परंतु भारतात असे एक रेल्वेस्थानक आहे जिथे देशात कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहे.

2 / 5
या रेल्वे स्टेशनचे नाव मथुरा जंक्शन अस आहे. मथुरा रेल्वेस्टेशन हे देशातील सर्वाधिक व्यग्र आणि महत्त्वाचे असे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वेस्थानकावरून काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत रेल्वेसेवा उपलब्ध आहेत. या रेल्वेस्थानकावरून दिवस-रात्र रेल्वे प्रवास करत असतात.

या रेल्वे स्टेशनचे नाव मथुरा जंक्शन अस आहे. मथुरा रेल्वेस्टेशन हे देशातील सर्वाधिक व्यग्र आणि महत्त्वाचे असे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वेस्थानकावरून काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत रेल्वेसेवा उपलब्ध आहेत. या रेल्वेस्थानकावरून दिवस-रात्र रेल्वे प्रवास करत असतात.

3 / 5
या रेल्वे स्थानाकवर सर्वात पहिली रेल्वे 1875 साली धावली होती. तेव्हापासून या रेल्वेस्थानकाचा मोठा विकास झालेला आहे. या रल्वे स्थानकाहून भारतात कुठेही जाण्यास रेल्वे आहेत. म्हणूनच हे रेल्वेस्थान खूप महत्त्वाचे आहे.

या रेल्वे स्थानाकवर सर्वात पहिली रेल्वे 1875 साली धावली होती. तेव्हापासून या रेल्वेस्थानकाचा मोठा विकास झालेला आहे. या रल्वे स्थानकाहून भारतात कुठेही जाण्यास रेल्वे आहेत. म्हणूनच हे रेल्वेस्थान खूप महत्त्वाचे आहे.

4 / 5
मथुरा हे धार्मिक दृष्टीकोनातून खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळेच या शहराला संपूर्ण देशातून रेल्वे आहेत. विशेष म्हणजे या रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्ण राज्यातून नियमित रेल्वे आहेत.

मथुरा हे धार्मिक दृष्टीकोनातून खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळेच या शहराला संपूर्ण देशातून रेल्वे आहेत. विशेष म्हणजे या रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्ण राज्यातून नियमित रेल्वे आहेत.

5 / 5
Follow Us
पुणे महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई; रामेश्वरम कॅफेवरही हातोडा
पुणे महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई; रामेश्वरम कॅफेवरही हातोडा.
ठरलं! मुंबईत मनसे, ठाकरे गट पुन्हा एकत्र, तणाव संपला, मनसेला मोठं पद
ठरलं! मुंबईत मनसे, ठाकरे गट पुन्हा एकत्र, तणाव संपला, मनसेला मोठं पद.
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही.
युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी उपाययोजना सुरू
युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी उपाययोजना सुरू.
महाविकास आघाडीचा राज्यसभा उमेदवार आज ठरवणार – विजय वडेट्टीवार
महाविकास आघाडीचा राज्यसभा उमेदवार आज ठरवणार – विजय वडेट्टीवार.
दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाहीच?; नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाहीच?; नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?.
शरद पवार यांची प्रकृती सुधारली; ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवार यांची प्रकृती सुधारली; ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज.
अमेरिका-इराण तणावाचा फटका; जळगावची केळी निर्यात ठप्प, शेतकरी संकटात
अमेरिका-इराण तणावाचा फटका; जळगावची केळी निर्यात ठप्प, शेतकरी संकटात.
ठाकरे बंधूंच्या युतीतील तणावानंतर संजय राऊत 'शिवतीर्थ'वर!
ठाकरे बंधूंच्या युतीतील तणावानंतर संजय राऊत 'शिवतीर्थ'वर!.
...तर शिंदेंचं विमान इराणने पाडलं असतं! रोहित पवारांचा मोठा दावा
...तर शिंदेंचं विमान इराणने पाडलं असतं! रोहित पवारांचा मोठा दावा.