AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : भारतातलं एकमेव रेल्वेस्थानक, जिथून देशात कुठेही जाण्यासाठी आहे ट्रेन!

भारतात एक खास रेल्वेस्थानक आहे. या रेल्वेस्थानकाहून भारतात कोणत्याही भागात जाण्यासाठी रेल्वे आहेत. हे सर्वात व्यग्र असे रेल्वेस्थानक असल्याचे बोलले जाते.

| Updated on: Jan 18, 2026 | 12:27 AM
Share
भारतात रेल्वेचं मोठं जाळं आहे. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी असे सगळीकडे तुम्हाला रेल्वेचा रुळ दिसेल. भारतात रोज हजारो रेल्वे धावतात. या रेल्वेतून लाखो लोक प्रवास करत असतात. भारतात काही रेल्वे स्थानकं फारच विशेष आहेत.

भारतात रेल्वेचं मोठं जाळं आहे. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी असे सगळीकडे तुम्हाला रेल्वेचा रुळ दिसेल. भारतात रोज हजारो रेल्वे धावतात. या रेल्वेतून लाखो लोक प्रवास करत असतात. भारतात काही रेल्वे स्थानकं फारच विशेष आहेत.

1 / 5
भारतात साधारण 8500 रेल्वेस्थानके आहेत. यात काही रेल्वेस्थानकं फार छोटी आहेत. तर काही रेल्वेस्थानके फारच मोठी आहेत. परंतु भारतात असे एक रेल्वेस्थानक आहे जिथे देशात कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहे.

भारतात साधारण 8500 रेल्वेस्थानके आहेत. यात काही रेल्वेस्थानकं फार छोटी आहेत. तर काही रेल्वेस्थानके फारच मोठी आहेत. परंतु भारतात असे एक रेल्वेस्थानक आहे जिथे देशात कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहे.

2 / 5
या रेल्वे स्टेशनचे नाव मथुरा जंक्शन अस आहे. मथुरा रेल्वेस्टेशन हे देशातील सर्वाधिक व्यग्र आणि महत्त्वाचे असे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वेस्थानकावरून काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत रेल्वेसेवा उपलब्ध आहेत. या रेल्वेस्थानकावरून दिवस-रात्र रेल्वे प्रवास करत असतात.

या रेल्वे स्टेशनचे नाव मथुरा जंक्शन अस आहे. मथुरा रेल्वेस्टेशन हे देशातील सर्वाधिक व्यग्र आणि महत्त्वाचे असे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वेस्थानकावरून काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत रेल्वेसेवा उपलब्ध आहेत. या रेल्वेस्थानकावरून दिवस-रात्र रेल्वे प्रवास करत असतात.

3 / 5
या रेल्वे स्थानाकवर सर्वात पहिली रेल्वे 1875 साली धावली होती. तेव्हापासून या रेल्वेस्थानकाचा मोठा विकास झालेला आहे. या रल्वे स्थानकाहून भारतात कुठेही जाण्यास रेल्वे आहेत. म्हणूनच हे रेल्वेस्थान खूप महत्त्वाचे आहे.

या रेल्वे स्थानाकवर सर्वात पहिली रेल्वे 1875 साली धावली होती. तेव्हापासून या रेल्वेस्थानकाचा मोठा विकास झालेला आहे. या रल्वे स्थानकाहून भारतात कुठेही जाण्यास रेल्वे आहेत. म्हणूनच हे रेल्वेस्थान खूप महत्त्वाचे आहे.

4 / 5
मथुरा हे धार्मिक दृष्टीकोनातून खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळेच या शहराला संपूर्ण देशातून रेल्वे आहेत. विशेष म्हणजे या रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्ण राज्यातून नियमित रेल्वे आहेत.

मथुरा हे धार्मिक दृष्टीकोनातून खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळेच या शहराला संपूर्ण देशातून रेल्वे आहेत. विशेष म्हणजे या रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्ण राज्यातून नियमित रेल्वे आहेत.

5 / 5
रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात? उद्धव ठाकरेंचा महायुतीला सवाल
रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात? उद्धव ठाकरेंचा महायुतीला सवाल.
आमचे 54 नगरसेवक फोडले तरीही 65 नगरसेवक जिंकले, हीच शिवसेनेची खरी ताकद
आमचे 54 नगरसेवक फोडले तरीही 65 नगरसेवक जिंकले, हीच शिवसेनेची खरी ताकद.
शिंदेनी हॉटेलमध्ये नगसेवक का ठेवले? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
शिंदेनी हॉटेलमध्ये नगसेवक का ठेवले? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
“तुम्ही सत्तेत बसा, आम्ही बघतोच”किशोरी पेडणेकरांचा महायुतीला थेट इशारा
“तुम्ही सत्तेत बसा, आम्ही बघतोच”किशोरी पेडणेकरांचा महायुतीला थेट इशारा.
निकालाच्या दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर
निकालाच्या दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर.
बीएमसी निवडणुकीच्या स्ट्राईक रेटमध्येही भाजपची बाजी
बीएमसी निवडणुकीच्या स्ट्राईक रेटमध्येही भाजपची बाजी.
मुंबईचा महापौर हा... भाजपचे मंत्री नितेश राणेंनी दिले मोठे संकेत
मुंबईचा महापौर हा... भाजपचे मंत्री नितेश राणेंनी दिले मोठे संकेत.
अमरावतीत भाजप कुबड्या... काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल
अमरावतीत भाजप कुबड्या... काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल.
'संजय राऊत यांच्या भोंग्यामुळेच ठाकरेंची अवगती होतेय'
'संजय राऊत यांच्या भोंग्यामुळेच ठाकरेंची अवगती होतेय'.
महापालिका निकालानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; त्या गोष्टीवर ठेवलं बोट
महापालिका निकालानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; त्या गोष्टीवर ठेवलं बोट.