AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्राण्यांवर आधारित सुपरहिट गाणं, 55 वर्षांपासून लोकप्रिय, ऐकताच प्रत्येकाच्या डोळ्यात येतं पाणी

माणसांसाठी नाही तरी प्राण्यांसाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं गाणं. 55 वर्षांनंतर देखील प्रचंड लोकप्रिय. आजही हे गाणं ऐकताना अनेकांच्या डोळ्यात येते पाणी.

| Updated on: Jul 10, 2026 | 12:28 PM
Share
बॉलिवूडमधील अनेक जुनी गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हाथी मेरे साथी' या चित्रपटातील 'नफरत की दुनिया को छोड़ के, प्यार की दुनिया में खुश रहना मेरे यार' हे असेच एक अजरामर गाणं आहे.

बॉलिवूडमधील अनेक जुनी गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हाथी मेरे साथी' या चित्रपटातील 'नफरत की दुनिया को छोड़ के, प्यार की दुनिया में खुश रहना मेरे यार' हे असेच एक अजरामर गाणं आहे.

1 / 5
विशेष म्हणजे हे गाणे सुरुवातीला गायक किशोर कुमार यांनी गाण्यास नकार दिला होता. माहितीनुसार, हे गाणं प्रथम किशोर कुमार यांच्यासमोर ठेवण्यात आले. मात्र, या गाण्याचा गंभीर आणि भावनिक आशय त्यांच्या गायकीच्या शैलीशी पूर्णपणे जुळत नसल्याचे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी संगीतकार जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना हे गाणे मोहम्मद रफी यांनी गायल्यास अधिक प्रभावी ठरेल असा सल्ला दिला.

विशेष म्हणजे हे गाणे सुरुवातीला गायक किशोर कुमार यांनी गाण्यास नकार दिला होता. माहितीनुसार, हे गाणं प्रथम किशोर कुमार यांच्यासमोर ठेवण्यात आले. मात्र, या गाण्याचा गंभीर आणि भावनिक आशय त्यांच्या गायकीच्या शैलीशी पूर्णपणे जुळत नसल्याचे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी संगीतकार जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना हे गाणे मोहम्मद रफी यांनी गायल्यास अधिक प्रभावी ठरेल असा सल्ला दिला.

2 / 5
त्या काळात राजेश खन्ना यांच्या बहुतांश चित्रपटांमध्ये किशोर कुमार यांचा आवाज प्रेक्षकांची खास पसंती बनला होता. त्यामुळे या गाण्यासाठी दुसऱ्या गायकाची निवड करण्याच्या प्रस्तावाने राजेश खन्ना यांनाही सुरुवातीला आश्चर्य वाटले.

त्या काळात राजेश खन्ना यांच्या बहुतांश चित्रपटांमध्ये किशोर कुमार यांचा आवाज प्रेक्षकांची खास पसंती बनला होता. त्यामुळे या गाण्यासाठी दुसऱ्या गायकाची निवड करण्याच्या प्रस्तावाने राजेश खन्ना यांनाही सुरुवातीला आश्चर्य वाटले.

3 / 5
मात्र, किशोर कुमार यांनी या गाण्यातील भावनिक खोली रफी यांच्या आवाजातून अधिक प्रभावीपणे व्यक्त होईल, असे त्यांना समजावून सांगितले. अखेरीस हे गाणे मोहम्मद रफी यांनी गायले आणि ते हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक भावस्पर्शी गीतांपैकी एक ठरले.

मात्र, किशोर कुमार यांनी या गाण्यातील भावनिक खोली रफी यांच्या आवाजातून अधिक प्रभावीपणे व्यक्त होईल, असे त्यांना समजावून सांगितले. अखेरीस हे गाणे मोहम्मद रफी यांनी गायले आणि ते हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक भावस्पर्शी गीतांपैकी एक ठरले.

4 / 5
'हाथी मेरे साथी' हा चित्रपटही प्रचंड गाजला. आजही हे गाणं ऐकताना अनेक श्रोत्यांच्या डोळ्यांत पाणी येते आणि मोहम्मद रफी यांच्या भावपूर्ण गायकीची आठवण ताजी होते.

'हाथी मेरे साथी' हा चित्रपटही प्रचंड गाजला. आजही हे गाणं ऐकताना अनेक श्रोत्यांच्या डोळ्यांत पाणी येते आणि मोहम्मद रफी यांच्या भावपूर्ण गायकीची आठवण ताजी होते.

5 / 5
Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला