AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात कोणत्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मची संख्या सर्वाधिक, वाचून बसेल धक्का?

देशात कोणत्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मची संख्या जास्त आहे? असा प्रश्न विचारल्यास तुमचे उत्तर देशाची राजधानी दिल्ली किंवा आर्थिक राजधानी मुंबई असणार आहे. परंतु तुमचे उत्तर पूर्णपणे चुकीचे आहे. दिल्ली रेल्वे स्थानकावर 16 प्लॅटफॉर्म आहेत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर 18 प्लॅटफॉर्म आहेत. पण त्यापेक्षा जास्त फ्लॅटफॉर्म देशातील दुसऱ्या शहरात आहे.

| Updated on: Jul 18, 2024 | 1:56 PM
Share
देशातील सर्वाधिक प्लॅटफॉर्म असलेले रेल्वे स्टेशन सर्वात वर्दळीचे रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनवर 26 ट्रॅकची रेल्वे लाईन आहे. देशातील विविध भागात जाण्यासाठी या ठिकाणावरुन ट्रेन आहे.

देशातील सर्वाधिक प्लॅटफॉर्म असलेले रेल्वे स्टेशन सर्वात वर्दळीचे रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनवर 26 ट्रॅकची रेल्वे लाईन आहे. देशातील विविध भागात जाण्यासाठी या ठिकाणावरुन ट्रेन आहे.

1 / 5
देशात कोणत्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मची संख्या सर्वाधिक, वाचून बसेल धक्का?

2 / 5
देशातील सर्वाधिक प्लॅटफॉर्म असलेले शहर म्हणजे पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आहे. या रेल्वे स्थानकाचे नाव हावडा जंक्शन आहे. हावडा जंक्शनमध्ये एकूण 23 प्लॅटफॉर्म आहेत आणि ते देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन मानले जाते.

देशातील सर्वाधिक प्लॅटफॉर्म असलेले शहर म्हणजे पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आहे. या रेल्वे स्थानकाचे नाव हावडा जंक्शन आहे. हावडा जंक्शनमध्ये एकूण 23 प्लॅटफॉर्म आहेत आणि ते देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन मानले जाते.

3 / 5
हावडा रेल्वे स्थानकावरुन दररोज सुमारे 350 ट्रेन सुटतात. जेव्हा भारतात पहिल्यांदा ट्रेन धावू लागल्या तेव्हा पहिली ट्रेन 1853 मध्ये मुंबईहून सुटली आणि दुसरी ट्रेन 1854 मध्ये हावडा जंक्शनवरून निघाली.

हावडा रेल्वे स्थानकावरुन दररोज सुमारे 350 ट्रेन सुटतात. जेव्हा भारतात पहिल्यांदा ट्रेन धावू लागल्या तेव्हा पहिली ट्रेन 1853 मध्ये मुंबईहून सुटली आणि दुसरी ट्रेन 1854 मध्ये हावडा जंक्शनवरून निघाली.

4 / 5
हावडा जंक्शन हे हुगळी नदीच्या काठावर वसलेले आहे. हे भारतातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन देखील मानले जाते. हावडा जंक्शन हुगळी नदीवरील हावडा ब्रिजद्वारे कोलकाता शहराला जोडते.

हावडा जंक्शन हे हुगळी नदीच्या काठावर वसलेले आहे. हे भारतातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन देखील मानले जाते. हावडा जंक्शन हुगळी नदीवरील हावडा ब्रिजद्वारे कोलकाता शहराला जोडते.

5 / 5
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.