‘…तरच भारत महासत्ता होईल,’ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे वक्तव्य
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली समग्र शिक्षणाच्या पुनर्कल्पनेसाठी देशाच्या ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची सल्लामसलत बैठक झाली. या बैठकीला कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय राज्य मंत्री जयंत चौधरी देखील उपस्थित होते. यावेळी विविध अधिकाऱ्यांनी घेतलेला उत्साही सहभाग आणि दिलेल्या मोलाच्या सूचनांबद्दल आपण त्यांचे मनापासून आभार मानत असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. देशातील प्रत्येक मुलाला शिक्षण आणि १२ वी पर्यंत शंभर टक्के नाव नोंदणी होईल तेव्हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारताला महासत्ता करण्याचे स्वप्न शक्य होईल असे यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
अमेरिकेच्या फायटर जेट F 15ची किंमत किती?
'असं सौंदर्य असेल तर भावकी देखील...', भाग्यश्रीच्या सौंदर्यावर चाहते फिदा
फक्त 1 पोस्ट अन् मिळाले 2 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स, कोण आहे ही बोल्ड अभिनेत्री?
Holi : केमिकलच्या रंगापासून वाचवतील या टिप्स
अप्रतिम सौंदर्य, सोनाली कुलकर्णीच्या फोटोंवर चाहते फिदा
'संतूर मॉम', फोटोमधील अभिनेत्री कोण? सौंदर्य पाहून...
