‘…तरच भारत महासत्ता होईल,’ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे वक्तव्य
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली समग्र शिक्षणाच्या पुनर्कल्पनेसाठी देशाच्या ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची सल्लामसलत बैठक झाली. या बैठकीला कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय राज्य मंत्री जयंत चौधरी देखील उपस्थित होते. यावेळी विविध अधिकाऱ्यांनी घेतलेला उत्साही सहभाग आणि दिलेल्या मोलाच्या सूचनांबद्दल आपण त्यांचे मनापासून आभार मानत असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. देशातील प्रत्येक मुलाला शिक्षण आणि १२ वी पर्यंत शंभर टक्के नाव नोंदणी होईल तेव्हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारताला महासत्ता करण्याचे स्वप्न शक्य होईल असे यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
WTC स्पर्धेतील चौथ्या साखळीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज, सिराज कितव्या स्थानी?
T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कुणाच्या नावे? विराट कितव्या स्थानी?
रिलेशनशिपमध्ये आल्यावर 'या' 5 गोष्टी कधीच पार्टनरला सांगू नका, अन्यथा...
फायर हू मैं... शिल्पाच्या नव्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
आळशी महिलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या खास फायदे
किती आहे नव्या Seltos ची किंमत ? नव्या रुपात लाँच झालीय...
