‘…तरच भारत महासत्ता होईल,’ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे वक्तव्य
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली समग्र शिक्षणाच्या पुनर्कल्पनेसाठी देशाच्या ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची सल्लामसलत बैठक झाली. या बैठकीला कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय राज्य मंत्री जयंत चौधरी देखील उपस्थित होते. यावेळी विविध अधिकाऱ्यांनी घेतलेला उत्साही सहभाग आणि दिलेल्या मोलाच्या सूचनांबद्दल आपण त्यांचे मनापासून आभार मानत असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. देशातील प्रत्येक मुलाला शिक्षण आणि १२ वी पर्यंत शंभर टक्के नाव नोंदणी होईल तेव्हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारताला महासत्ता करण्याचे स्वप्न शक्य होईल असे यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
मॉडर्न वहिनीसाहेब, धनश्रीच्या लुकवर कमेंट्सचा पाऊस
हिवाळ्यात बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी खा या गोष्टी
काळे कपडे अन् हलव्याचे दागिने..; समर-स्वानंदीची लग्नानंतरही पहिली मकरसंक्रांत
भारत-न्यूझीलंड वनडे सीरिजमध्ये सर्वाधिक धावा, रोहित-विराट कितव्या स्थानी?
टेस्ट क्रिकेटमध्ये 2020 पासून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
थंडीत कोणत्या प्रकृतीच्या लोकांनी दही खाऊ नये ?
