AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातला सर्वात शेवटचा रस्ता, रोड संपला की थेट लागतो…फोटो पाहून चकितच व्हाल!

भारतात शेवटचा रस्ता कोणता असे नेहमी विचारले जाते. दक्षिण भारतात असा एक रस्ता आहे जो थेट समुद्राला जाऊन मिळतो. तिथे भारताची भूमी संपते. या रस्त्याची जगभरात चर्चा होते.

| Updated on: Mar 04, 2026 | 9:39 PM
Share
भारत हा विशाल असा देश आहे. भारतात लोहमार्ग, वायूमार्ग तसेच रस्तेमार्गाचे मोठे जाळे आहे. केरळपासून ते कन्याकुमारीपर्यंत जाण्यासाठी भारतात रस्ते बांधलेले आहेत. विशेष म्हणजे यातील काही रस्ते तर खूपच चकचकीत आणि खड्डे नसलेले आहेत.

भारत हा विशाल असा देश आहे. भारतात लोहमार्ग, वायूमार्ग तसेच रस्तेमार्गाचे मोठे जाळे आहे. केरळपासून ते कन्याकुमारीपर्यंत जाण्यासाठी भारतात रस्ते बांधलेले आहेत. विशेष म्हणजे यातील काही रस्ते तर खूपच चकचकीत आणि खड्डे नसलेले आहेत.

1 / 5
भारताच्या उत्तरेला बर्फाच्छादित डोंगर आहेत. पश्चिमेला विस्तीर्ण वाळवंट पाहायला मिळतो. पूर्वेला हिरवेगार जंगल तर दक्षिणेला अथांग सागर आहे. या रचनेमुळेच भारतात सर्वात शेवटचा रस्ता कोणता आहे, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? भारताचा हा शेवटचा रस्ता नेमका कुठे संपतो, हे तुम्हाला माहिती आहे का?

भारताच्या उत्तरेला बर्फाच्छादित डोंगर आहेत. पश्चिमेला विस्तीर्ण वाळवंट पाहायला मिळतो. पूर्वेला हिरवेगार जंगल तर दक्षिणेला अथांग सागर आहे. या रचनेमुळेच भारतात सर्वात शेवटचा रस्ता कोणता आहे, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? भारताचा हा शेवटचा रस्ता नेमका कुठे संपतो, हे तुम्हाला माहिती आहे का?

2 / 5
भारतात एक रस्ता आहे ज्याचा शेवट थेट समुद्राला मिळतो. म्हणजेच या रस्त्याचा शेवट थेट समुद्राच्या किनाऱ्यावर होतो. दक्षिण भारतात हा रस्ता आहे. तुम्ही या रस्त्याने गेले तर थेट समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचता. तिथून भारताची भूमी संपून जाते.

भारतात एक रस्ता आहे ज्याचा शेवट थेट समुद्राला मिळतो. म्हणजेच या रस्त्याचा शेवट थेट समुद्राच्या किनाऱ्यावर होतो. दक्षिण भारतात हा रस्ता आहे. तुम्ही या रस्त्याने गेले तर थेट समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचता. तिथून भारताची भूमी संपून जाते.

3 / 5
भारतातील या रस्त्याचे नाव राष्ट्रीय महागार्ग 87 असे आहे. हा रस्ता तामिळनाडू राज्यात असून तो रामेश्वरमपासून धनुषकोडीपर्यंत जातो. या रस्त्याचे शेवटचे टोक हे अरिचल मुनाई असे आहे. याच ठिकाणी जमीन संपते आणि समुद्र चालू होतो.

भारतातील या रस्त्याचे नाव राष्ट्रीय महागार्ग 87 असे आहे. हा रस्ता तामिळनाडू राज्यात असून तो रामेश्वरमपासून धनुषकोडीपर्यंत जातो. या रस्त्याचे शेवटचे टोक हे अरिचल मुनाई असे आहे. याच ठिकाणी जमीन संपते आणि समुद्र चालू होतो.

4 / 5
तुम्ही या रस्त्याने रामेश्वरमपासून प्रवास करायला सुरुवात केली तर 20 किलोमीटरनंतर तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर पोहोचता. कधीकाळी धनुषकोडी या ठिकाणी रेल्वे स्टेशन होते, या भागात लोक राहायचे. परंतु आता या भागात कोणीही राहात नाही.

तुम्ही या रस्त्याने रामेश्वरमपासून प्रवास करायला सुरुवात केली तर 20 किलोमीटरनंतर तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर पोहोचता. कधीकाळी धनुषकोडी या ठिकाणी रेल्वे स्टेशन होते, या भागात लोक राहायचे. परंतु आता या भागात कोणीही राहात नाही.

5 / 5
Follow Us
1 एकर शेतीमधून 100 कोटींचं वांग्याचं उत्पन्न कसं निघतं?
1 एकर शेतीमधून 100 कोटींचं वांग्याचं उत्पन्न कसं निघतं?; सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर ज्योती वाघमारेंचा पलटवार
महाराष्ट्रतील देवस्थान जमिनीबाबत सरकारचं मोठं पाऊल, तो निर्णय स्थगित,
Maharashtra Devasthan | महाराष्ट्रतील देवस्थान जमिनीबाबत सरकारचं मोठं पाऊल, तो निर्णय स्थगित, नेमकं प्रकरण काय?
भाजपला मोठा धक्का; महिला शहराध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा
भाजपला मोठा धक्का; महिला शहराध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीचा थेट राजीनामा, पक्षांतर्गत वाद अचानक उफाळला
राग आला थेट नाल्यात उतरले, मनसेच्या त्या आंदोलनाची तुफान चर्चा
Mumbai MNS | राग आला थेट नाल्यात उतरले, मनसेच्या त्या आंदोलनाची तुफान चर्चा; नालेसफाईच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं!
सुप्रिया सुळेंचा सर्वात मोठा निर्णय, घोडेबाजार रोखण्यासाठी आणणार......
Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा सर्वात मोठा निर्णय, घोडेबाजार रोखण्यासाठी आणणार संसदेत बिल; थेट सांगूनच टाकलं!
श्रेयस अय्यरला कर्णधार पद तर वैभव सुर्यवंशीची मोठी झेप, अनेक नवीन...
Team India T20 List  | श्रेयस अय्यरला कर्णधार पद तर वैभव सुर्यवंशीची मोठी झेप, अनेक नवीन चेहऱ्यांना संधी.... सविस्तर माहिती
भाजपला सर्वात मोठा धक्का, अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर 15 पदाधिकारी
भाजपला सर्वात मोठा धक्का, अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर 15 पदाधिकाऱ्यांसह अनेकांचा पक्षाला रामराम...
अजित पवारांच्या राष्ट्रावादीसाठी उमेदवार मागे घेतला? सुप्रिया सुळेंचं
अजित पवारांच्या राष्ट्रावादीसाठी उमेदवार मागे घेतला? सुप्रिया सुळेंचं थेट उत्तर, म्हणाल्या आता...
आपण कुणाचे वारस आहोत, याचं स्मरण करा; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Raj Thackeray | आपण कुणाचे वारस आहोत, याचं स्मरण करा; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
याची देही, याची डोळा... ऐसा देखिला अलौकिक सोहळा! रायगडावर.....
याची देही, याची डोळा... ऐसा देखिला अलौकिक सोहळा! रायगडावर शिवराज्याभिषेकासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी