AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातला सर्वात शेवटचा रस्ता, रोड संपला की थेट लागतो…फोटो पाहून चकितच व्हाल!

भारतात शेवटचा रस्ता कोणता असे नेहमी विचारले जाते. दक्षिण भारतात असा एक रस्ता आहे जो थेट समुद्राला जाऊन मिळतो. तिथे भारताची भूमी संपते. या रस्त्याची जगभरात चर्चा होते.

| Updated on: Mar 04, 2026 | 9:39 PM
Share
भारत हा विशाल असा देश आहे. भारतात लोहमार्ग, वायूमार्ग तसेच रस्तेमार्गाचे मोठे जाळे आहे. केरळपासून ते कन्याकुमारीपर्यंत जाण्यासाठी भारतात रस्ते बांधलेले आहेत. विशेष म्हणजे यातील काही रस्ते तर खूपच चकचकीत आणि खड्डे नसलेले आहेत.

भारत हा विशाल असा देश आहे. भारतात लोहमार्ग, वायूमार्ग तसेच रस्तेमार्गाचे मोठे जाळे आहे. केरळपासून ते कन्याकुमारीपर्यंत जाण्यासाठी भारतात रस्ते बांधलेले आहेत. विशेष म्हणजे यातील काही रस्ते तर खूपच चकचकीत आणि खड्डे नसलेले आहेत.

1 / 5
भारताच्या उत्तरेला बर्फाच्छादित डोंगर आहेत. पश्चिमेला विस्तीर्ण वाळवंट पाहायला मिळतो. पूर्वेला हिरवेगार जंगल तर दक्षिणेला अथांग सागर आहे. या रचनेमुळेच भारतात सर्वात शेवटचा रस्ता कोणता आहे, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? भारताचा हा शेवटचा रस्ता नेमका कुठे संपतो, हे तुम्हाला माहिती आहे का?

भारताच्या उत्तरेला बर्फाच्छादित डोंगर आहेत. पश्चिमेला विस्तीर्ण वाळवंट पाहायला मिळतो. पूर्वेला हिरवेगार जंगल तर दक्षिणेला अथांग सागर आहे. या रचनेमुळेच भारतात सर्वात शेवटचा रस्ता कोणता आहे, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? भारताचा हा शेवटचा रस्ता नेमका कुठे संपतो, हे तुम्हाला माहिती आहे का?

2 / 5
भारतात एक रस्ता आहे ज्याचा शेवट थेट समुद्राला मिळतो. म्हणजेच या रस्त्याचा शेवट थेट समुद्राच्या किनाऱ्यावर होतो. दक्षिण भारतात हा रस्ता आहे. तुम्ही या रस्त्याने गेले तर थेट समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचता. तिथून भारताची भूमी संपून जाते.

भारतात एक रस्ता आहे ज्याचा शेवट थेट समुद्राला मिळतो. म्हणजेच या रस्त्याचा शेवट थेट समुद्राच्या किनाऱ्यावर होतो. दक्षिण भारतात हा रस्ता आहे. तुम्ही या रस्त्याने गेले तर थेट समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचता. तिथून भारताची भूमी संपून जाते.

3 / 5
भारतातील या रस्त्याचे नाव राष्ट्रीय महागार्ग 87 असे आहे. हा रस्ता तामिळनाडू राज्यात असून तो रामेश्वरमपासून धनुषकोडीपर्यंत जातो. या रस्त्याचे शेवटचे टोक हे अरिचल मुनाई असे आहे. याच ठिकाणी जमीन संपते आणि समुद्र चालू होतो.

भारतातील या रस्त्याचे नाव राष्ट्रीय महागार्ग 87 असे आहे. हा रस्ता तामिळनाडू राज्यात असून तो रामेश्वरमपासून धनुषकोडीपर्यंत जातो. या रस्त्याचे शेवटचे टोक हे अरिचल मुनाई असे आहे. याच ठिकाणी जमीन संपते आणि समुद्र चालू होतो.

4 / 5
तुम्ही या रस्त्याने रामेश्वरमपासून प्रवास करायला सुरुवात केली तर 20 किलोमीटरनंतर तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर पोहोचता. कधीकाळी धनुषकोडी या ठिकाणी रेल्वे स्टेशन होते, या भागात लोक राहायचे. परंतु आता या भागात कोणीही राहात नाही.

तुम्ही या रस्त्याने रामेश्वरमपासून प्रवास करायला सुरुवात केली तर 20 किलोमीटरनंतर तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर पोहोचता. कधीकाळी धनुषकोडी या ठिकाणी रेल्वे स्टेशन होते, या भागात लोक राहायचे. परंतु आता या भागात कोणीही राहात नाही.

5 / 5
Follow Us
पुणे महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई; रामेश्वरम कॅफेवरही हातोडा
पुणे महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई; रामेश्वरम कॅफेवरही हातोडा.
ठरलं! मुंबईत मनसे, ठाकरे गट पुन्हा एकत्र, तणाव संपला, मनसेला मोठं पद
ठरलं! मुंबईत मनसे, ठाकरे गट पुन्हा एकत्र, तणाव संपला, मनसेला मोठं पद.
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही.
युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी उपाययोजना सुरू
युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी उपाययोजना सुरू.
महाविकास आघाडीचा राज्यसभा उमेदवार आज ठरवणार – विजय वडेट्टीवार
महाविकास आघाडीचा राज्यसभा उमेदवार आज ठरवणार – विजय वडेट्टीवार.
दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाहीच?; नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाहीच?; नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?.
शरद पवार यांची प्रकृती सुधारली; ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवार यांची प्रकृती सुधारली; ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज.
अमेरिका-इराण तणावाचा फटका; जळगावची केळी निर्यात ठप्प, शेतकरी संकटात
अमेरिका-इराण तणावाचा फटका; जळगावची केळी निर्यात ठप्प, शेतकरी संकटात.
ठाकरे बंधूंच्या युतीतील तणावानंतर संजय राऊत 'शिवतीर्थ'वर!
ठाकरे बंधूंच्या युतीतील तणावानंतर संजय राऊत 'शिवतीर्थ'वर!.
...तर शिंदेंचं विमान इराणने पाडलं असतं! रोहित पवारांचा मोठा दावा
...तर शिंदेंचं विमान इराणने पाडलं असतं! रोहित पवारांचा मोठा दावा.