AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातला सर्वात शेवटचा रस्ता, रोड संपला की थेट लागतो…फोटो पाहून चकितच व्हाल!

भारतात शेवटचा रस्ता कोणता असे नेहमी विचारले जाते. दक्षिण भारतात असा एक रस्ता आहे जो थेट समुद्राला जाऊन मिळतो. तिथे भारताची भूमी संपते. या रस्त्याची जगभरात चर्चा होते.

| Updated on: Mar 04, 2026 | 9:39 PM
Share
भारत हा विशाल असा देश आहे. भारतात लोहमार्ग, वायूमार्ग तसेच रस्तेमार्गाचे मोठे जाळे आहे. केरळपासून ते कन्याकुमारीपर्यंत जाण्यासाठी भारतात रस्ते बांधलेले आहेत. विशेष म्हणजे यातील काही रस्ते तर खूपच चकचकीत आणि खड्डे नसलेले आहेत.

भारत हा विशाल असा देश आहे. भारतात लोहमार्ग, वायूमार्ग तसेच रस्तेमार्गाचे मोठे जाळे आहे. केरळपासून ते कन्याकुमारीपर्यंत जाण्यासाठी भारतात रस्ते बांधलेले आहेत. विशेष म्हणजे यातील काही रस्ते तर खूपच चकचकीत आणि खड्डे नसलेले आहेत.

1 / 5
भारताच्या उत्तरेला बर्फाच्छादित डोंगर आहेत. पश्चिमेला विस्तीर्ण वाळवंट पाहायला मिळतो. पूर्वेला हिरवेगार जंगल तर दक्षिणेला अथांग सागर आहे. या रचनेमुळेच भारतात सर्वात शेवटचा रस्ता कोणता आहे, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? भारताचा हा शेवटचा रस्ता नेमका कुठे संपतो, हे तुम्हाला माहिती आहे का?

भारताच्या उत्तरेला बर्फाच्छादित डोंगर आहेत. पश्चिमेला विस्तीर्ण वाळवंट पाहायला मिळतो. पूर्वेला हिरवेगार जंगल तर दक्षिणेला अथांग सागर आहे. या रचनेमुळेच भारतात सर्वात शेवटचा रस्ता कोणता आहे, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? भारताचा हा शेवटचा रस्ता नेमका कुठे संपतो, हे तुम्हाला माहिती आहे का?

2 / 5
भारतात एक रस्ता आहे ज्याचा शेवट थेट समुद्राला मिळतो. म्हणजेच या रस्त्याचा शेवट थेट समुद्राच्या किनाऱ्यावर होतो. दक्षिण भारतात हा रस्ता आहे. तुम्ही या रस्त्याने गेले तर थेट समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचता. तिथून भारताची भूमी संपून जाते.

भारतात एक रस्ता आहे ज्याचा शेवट थेट समुद्राला मिळतो. म्हणजेच या रस्त्याचा शेवट थेट समुद्राच्या किनाऱ्यावर होतो. दक्षिण भारतात हा रस्ता आहे. तुम्ही या रस्त्याने गेले तर थेट समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचता. तिथून भारताची भूमी संपून जाते.

3 / 5
भारतातील या रस्त्याचे नाव राष्ट्रीय महागार्ग 87 असे आहे. हा रस्ता तामिळनाडू राज्यात असून तो रामेश्वरमपासून धनुषकोडीपर्यंत जातो. या रस्त्याचे शेवटचे टोक हे अरिचल मुनाई असे आहे. याच ठिकाणी जमीन संपते आणि समुद्र चालू होतो.

भारतातील या रस्त्याचे नाव राष्ट्रीय महागार्ग 87 असे आहे. हा रस्ता तामिळनाडू राज्यात असून तो रामेश्वरमपासून धनुषकोडीपर्यंत जातो. या रस्त्याचे शेवटचे टोक हे अरिचल मुनाई असे आहे. याच ठिकाणी जमीन संपते आणि समुद्र चालू होतो.

4 / 5
तुम्ही या रस्त्याने रामेश्वरमपासून प्रवास करायला सुरुवात केली तर 20 किलोमीटरनंतर तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर पोहोचता. कधीकाळी धनुषकोडी या ठिकाणी रेल्वे स्टेशन होते, या भागात लोक राहायचे. परंतु आता या भागात कोणीही राहात नाही.

तुम्ही या रस्त्याने रामेश्वरमपासून प्रवास करायला सुरुवात केली तर 20 किलोमीटरनंतर तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर पोहोचता. कधीकाळी धनुषकोडी या ठिकाणी रेल्वे स्टेशन होते, या भागात लोक राहायचे. परंतु आता या भागात कोणीही राहात नाही.

5 / 5
Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.