AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दूषित पाणी प्यायल्याने या शहरात लोकांचा थेट मृत्यू, दूषित पाणी ओळखायचे कसे? जाणून घ्या..

दूषित पाणी पिल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. नुकताच एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असून दूषित पाणी पिल्याने काही लोकांचा मृत्यू,झाला. ज्यानंतर एकच मोठी खळबळ उडाली आहे.

| Updated on: Jan 02, 2026 | 11:54 AM
Share
इंदौरच्या भागीरथपुरा परिसरात थेट दूषित पाणी पिल्याने लोक आजारी पडले असून काहींचा थेट मृत्यू झाला घटनेने देशभरात मोठी खळबळ उडाली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकांना जुलाब आणि उलटीची समस्याही आहे. 

इंदौरच्या भागीरथपुरा परिसरात थेट दूषित पाणी पिल्याने लोक आजारी पडले असून काहींचा थेट मृत्यू झाला घटनेने देशभरात मोठी खळबळ उडाली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकांना जुलाब आणि उलटीची समस्याही आहे. 

1 / 5
दूषित पाणी पिल्याने मृत्यू झालेल्या लोकांना नातेवाईकांना सरकारकडून 2 लाखाची मदत करण्यात आली. तपासात हे स्पष्ट झाले की, दूषित पाणी पिल्यामुळेच या लोकांचा मृत्यू झाला आहे. 

दूषित पाणी पिल्याने मृत्यू झालेल्या लोकांना नातेवाईकांना सरकारकडून 2 लाखाची मदत करण्यात आली. तपासात हे स्पष्ट झाले की, दूषित पाणी पिल्यामुळेच या लोकांचा मृत्यू झाला आहे. 

2 / 5
ज्या परिसरात ही घटना घडली, त्या ठिकाणी सुमारे 15,000 लोक राहतात. दूषित पाणीपुरवठ्यामुळे दिवसभर महिला आणि मुलांसह नवीन रुग्ण समोर येत राहिले. त्यानंतर काहींची तब्येत इतकी खालावली की, थेट त्यांचा मृत्यू झाला. 

ज्या परिसरात ही घटना घडली, त्या ठिकाणी सुमारे 15,000 लोक राहतात. दूषित पाणीपुरवठ्यामुळे दिवसभर महिला आणि मुलांसह नवीन रुग्ण समोर येत राहिले. त्यानंतर काहींची तब्येत इतकी खालावली की, थेट त्यांचा मृत्यू झाला. 

3 / 5
प्रशासनाकडून लोकांना पाणी गरम करून पिण्याचा सल्ला देण्यात आला. महानगरपालिका पथकाने भागीरथपुरा येथील पाणीपुरवठा वाहिनीचा नकाशा तयार करून तपास सुरू केला, ज्यात मुख्य वाहिनीजवळ पाणी दूषित झाल्याचे निष्पन्न झाले. 

प्रशासनाकडून लोकांना पाणी गरम करून पिण्याचा सल्ला देण्यात आला. महानगरपालिका पथकाने भागीरथपुरा येथील पाणीपुरवठा वाहिनीचा नकाशा तयार करून तपास सुरू केला, ज्यात मुख्य वाहिनीजवळ पाणी दूषित झाल्याचे निष्पन्न झाले. 

4 / 5
एम्स गोरखपूरचे डॉ. रजनीश कुमार यांनी म्हटले की, दूषित पाण्यामध्ये जीवाणू, विषाणू असतात, जे थेट आतड्यांवर हल्ला करतात. यामुळे वारंवार जुलाब होतात आणि उलटी होते. कायम लक्षात ठेवा की, दूषित पाणी हे गडूळ रंगाचे असते, ते स्वच्छ नसते. थोडी माती मिक्स केल्यासारखे दिसते. 

एम्स गोरखपूरचे डॉ. रजनीश कुमार यांनी म्हटले की, दूषित पाण्यामध्ये जीवाणू, विषाणू असतात, जे थेट आतड्यांवर हल्ला करतात. यामुळे वारंवार जुलाब होतात आणि उलटी होते. कायम लक्षात ठेवा की, दूषित पाणी हे गडूळ रंगाचे असते, ते स्वच्छ नसते. थोडी माती मिक्स केल्यासारखे दिसते. 

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...