AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दूषित पाणी प्यायल्याने या शहरात लोकांचा थेट मृत्यू, दूषित पाणी ओळखायचे कसे? जाणून घ्या..

दूषित पाणी पिल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. नुकताच एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असून दूषित पाणी पिल्याने काही लोकांचा मृत्यू,झाला. ज्यानंतर एकच मोठी खळबळ उडाली आहे.

| Updated on: Jan 02, 2026 | 11:54 AM
Share
इंदौरच्या भागीरथपुरा परिसरात थेट दूषित पाणी पिल्याने लोक आजारी पडले असून काहींचा थेट मृत्यू झाला घटनेने देशभरात मोठी खळबळ उडाली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकांना जुलाब आणि उलटीची समस्याही आहे. 

इंदौरच्या भागीरथपुरा परिसरात थेट दूषित पाणी पिल्याने लोक आजारी पडले असून काहींचा थेट मृत्यू झाला घटनेने देशभरात मोठी खळबळ उडाली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकांना जुलाब आणि उलटीची समस्याही आहे. 

1 / 5
दूषित पाणी पिल्याने मृत्यू झालेल्या लोकांना नातेवाईकांना सरकारकडून 2 लाखाची मदत करण्यात आली. तपासात हे स्पष्ट झाले की, दूषित पाणी पिल्यामुळेच या लोकांचा मृत्यू झाला आहे. 

दूषित पाणी पिल्याने मृत्यू झालेल्या लोकांना नातेवाईकांना सरकारकडून 2 लाखाची मदत करण्यात आली. तपासात हे स्पष्ट झाले की, दूषित पाणी पिल्यामुळेच या लोकांचा मृत्यू झाला आहे. 

2 / 5
ज्या परिसरात ही घटना घडली, त्या ठिकाणी सुमारे 15,000 लोक राहतात. दूषित पाणीपुरवठ्यामुळे दिवसभर महिला आणि मुलांसह नवीन रुग्ण समोर येत राहिले. त्यानंतर काहींची तब्येत इतकी खालावली की, थेट त्यांचा मृत्यू झाला. 

ज्या परिसरात ही घटना घडली, त्या ठिकाणी सुमारे 15,000 लोक राहतात. दूषित पाणीपुरवठ्यामुळे दिवसभर महिला आणि मुलांसह नवीन रुग्ण समोर येत राहिले. त्यानंतर काहींची तब्येत इतकी खालावली की, थेट त्यांचा मृत्यू झाला. 

3 / 5
प्रशासनाकडून लोकांना पाणी गरम करून पिण्याचा सल्ला देण्यात आला. महानगरपालिका पथकाने भागीरथपुरा येथील पाणीपुरवठा वाहिनीचा नकाशा तयार करून तपास सुरू केला, ज्यात मुख्य वाहिनीजवळ पाणी दूषित झाल्याचे निष्पन्न झाले. 

प्रशासनाकडून लोकांना पाणी गरम करून पिण्याचा सल्ला देण्यात आला. महानगरपालिका पथकाने भागीरथपुरा येथील पाणीपुरवठा वाहिनीचा नकाशा तयार करून तपास सुरू केला, ज्यात मुख्य वाहिनीजवळ पाणी दूषित झाल्याचे निष्पन्न झाले. 

4 / 5
एम्स गोरखपूरचे डॉ. रजनीश कुमार यांनी म्हटले की, दूषित पाण्यामध्ये जीवाणू, विषाणू असतात, जे थेट आतड्यांवर हल्ला करतात. यामुळे वारंवार जुलाब होतात आणि उलटी होते. कायम लक्षात ठेवा की, दूषित पाणी हे गडूळ रंगाचे असते, ते स्वच्छ नसते. थोडी माती मिक्स केल्यासारखे दिसते. 

एम्स गोरखपूरचे डॉ. रजनीश कुमार यांनी म्हटले की, दूषित पाण्यामध्ये जीवाणू, विषाणू असतात, जे थेट आतड्यांवर हल्ला करतात. यामुळे वारंवार जुलाब होतात आणि उलटी होते. कायम लक्षात ठेवा की, दूषित पाणी हे गडूळ रंगाचे असते, ते स्वच्छ नसते. थोडी माती मिक्स केल्यासारखे दिसते. 

5 / 5
Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....