AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : भारतातील 5 शहरं, ज्यांची नावं राक्षसांच्या नावावरुन ठेवण्यात आली!

आपल्या देशात असे अनेक शहरं आहेत ज्यांची नावं महान व्यक्ति, क्रांतिकारक, राजकारणी आणि शहीदांच्या नावांवर आहेत. देवाच्या नावावरही तुम्ही अनेक ठिकाणांची नावं पाहिली असतील. मात्र आम्ही तुम्हाला अशा शहरांची नावं सांगतोय ज्यांची नावं प्राचीन काळातील भुतांच्या नावांवरुन ठेवली गेली आहेत. (5 cities in India, named after monsters!)

| Updated on: May 10, 2021 | 11:32 AM
Share
म्हैसूर कर्नाटकातील एक ऐतिहासिक शहर आहे. या शहराला हे नाव महिषासुर नावाच्या राक्षसावरुन ठेवण्यात आलं होतं. महिषासुराच्या काळात या शहराला महिषा-उरू असं म्हटलं जायचं. त्यानंतर महिषुरु आणि नंतर कन्नडमध्ये याला म्हैसूर असं म्हणायला सुरुवात झाली. आता हे शहर म्हैसूर म्हणून ओळखलं जातं.

म्हैसूर कर्नाटकातील एक ऐतिहासिक शहर आहे. या शहराला हे नाव महिषासुर नावाच्या राक्षसावरुन ठेवण्यात आलं होतं. महिषासुराच्या काळात या शहराला महिषा-उरू असं म्हटलं जायचं. त्यानंतर महिषुरु आणि नंतर कन्नडमध्ये याला म्हैसूर असं म्हणायला सुरुवात झाली. आता हे शहर म्हैसूर म्हणून ओळखलं जातं.

1 / 5
पंजाबमधील जालंधर शहराचं नाव 'जलंधर' या राक्षसावरुन पडलं आहे. प्राचीन काळी हे शहर 'जालंधर राक्षसा'ची राजधानी म्हणून ओळखलं जायचं.

पंजाबमधील जालंधर शहराचं नाव 'जलंधर' या राक्षसावरुन पडलं आहे. प्राचीन काळी हे शहर 'जालंधर राक्षसा'ची राजधानी म्हणून ओळखलं जायचं.

2 / 5
बिहारमधील गया या शहराचं नाव 'गयासुर' या राक्षसाच्या नावावरुन ठेवण्यात आल्याची मान्यता आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा असुर स्वर्गात पोहोचू लागले, तेव्हा त्यांना थांबवण्यासाठी भगवान नारायणानं ब्रह्माजींना सांगून यज्ञ करण्यासाठी गयासूरचं शरीर मागितलं. असं म्हटलं जातं की संपूर्ण शहर या राक्षसाच्या पाच कोसांचे शरीर आहे.

बिहारमधील गया या शहराचं नाव 'गयासुर' या राक्षसाच्या नावावरुन ठेवण्यात आल्याची मान्यता आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा असुर स्वर्गात पोहोचू लागले, तेव्हा त्यांना थांबवण्यासाठी भगवान नारायणानं ब्रह्माजींना सांगून यज्ञ करण्यासाठी गयासूरचं शरीर मागितलं. असं म्हटलं जातं की संपूर्ण शहर या राक्षसाच्या पाच कोसांचे शरीर आहे.

3 / 5
पलवल हे हरियाणातील एक प्रमुख शहर आहे. हे नाव 'पालंबासुर' या राक्षसाच्या नावावरुन पडलं आहे. प्राचीन काळात या शहराला पालंबरपूर असंही म्हटलं जात होतं. कालांतराने हे नाव पलवल असं करण्यात आलं.

पलवल हे हरियाणातील एक प्रमुख शहर आहे. हे नाव 'पालंबासुर' या राक्षसाच्या नावावरुन पडलं आहे. प्राचीन काळात या शहराला पालंबरपूर असंही म्हटलं जात होतं. कालांतराने हे नाव पलवल असं करण्यात आलं.

4 / 5
तामिळनाडू मधील तिरुचिराप्पल्ली या शहराचं नाव 'थिरीसीरन' या राक्षसाच्या नावावर आहे. असं म्हटलं जातं की या शहरात थिरिसिरन राक्षसानं भगवान शिव यांच्यासाठी तप केला होता. या कारणामुळे, या शहराचं नाव थिरी-सीकरपुरम असं ठेवण्यात आलं, जे नंतर थिरिसिपुरम झालं आणि आता तिरुचिरापल्ली म्हणून ओळखलं जातं.

तामिळनाडू मधील तिरुचिराप्पल्ली या शहराचं नाव 'थिरीसीरन' या राक्षसाच्या नावावर आहे. असं म्हटलं जातं की या शहरात थिरिसिरन राक्षसानं भगवान शिव यांच्यासाठी तप केला होता. या कारणामुळे, या शहराचं नाव थिरी-सीकरपुरम असं ठेवण्यात आलं, जे नंतर थिरिसिपुरम झालं आणि आता तिरुचिरापल्ली म्हणून ओळखलं जातं.

5 / 5
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.