AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : भारतातील 5 शहरं, ज्यांची नावं राक्षसांच्या नावावरुन ठेवण्यात आली!

आपल्या देशात असे अनेक शहरं आहेत ज्यांची नावं महान व्यक्ति, क्रांतिकारक, राजकारणी आणि शहीदांच्या नावांवर आहेत. देवाच्या नावावरही तुम्ही अनेक ठिकाणांची नावं पाहिली असतील. मात्र आम्ही तुम्हाला अशा शहरांची नावं सांगतोय ज्यांची नावं प्राचीन काळातील भुतांच्या नावांवरुन ठेवली गेली आहेत. (5 cities in India, named after monsters!)

VN
VN | Updated on: May 10, 2021 | 11:32 AM
Share
म्हैसूर कर्नाटकातील एक ऐतिहासिक शहर आहे. या शहराला हे नाव महिषासुर नावाच्या राक्षसावरुन ठेवण्यात आलं होतं. महिषासुराच्या काळात या शहराला महिषा-उरू असं म्हटलं जायचं. त्यानंतर महिषुरु आणि नंतर कन्नडमध्ये याला म्हैसूर असं म्हणायला सुरुवात झाली. आता हे शहर म्हैसूर म्हणून ओळखलं जातं.

म्हैसूर कर्नाटकातील एक ऐतिहासिक शहर आहे. या शहराला हे नाव महिषासुर नावाच्या राक्षसावरुन ठेवण्यात आलं होतं. महिषासुराच्या काळात या शहराला महिषा-उरू असं म्हटलं जायचं. त्यानंतर महिषुरु आणि नंतर कन्नडमध्ये याला म्हैसूर असं म्हणायला सुरुवात झाली. आता हे शहर म्हैसूर म्हणून ओळखलं जातं.

1 / 5
पंजाबमधील जालंधर शहराचं नाव 'जलंधर' या राक्षसावरुन पडलं आहे. प्राचीन काळी हे शहर 'जालंधर राक्षसा'ची राजधानी म्हणून ओळखलं जायचं.

पंजाबमधील जालंधर शहराचं नाव 'जलंधर' या राक्षसावरुन पडलं आहे. प्राचीन काळी हे शहर 'जालंधर राक्षसा'ची राजधानी म्हणून ओळखलं जायचं.

2 / 5
बिहारमधील गया या शहराचं नाव 'गयासुर' या राक्षसाच्या नावावरुन ठेवण्यात आल्याची मान्यता आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा असुर स्वर्गात पोहोचू लागले, तेव्हा त्यांना थांबवण्यासाठी भगवान नारायणानं ब्रह्माजींना सांगून यज्ञ करण्यासाठी गयासूरचं शरीर मागितलं. असं म्हटलं जातं की संपूर्ण शहर या राक्षसाच्या पाच कोसांचे शरीर आहे.

बिहारमधील गया या शहराचं नाव 'गयासुर' या राक्षसाच्या नावावरुन ठेवण्यात आल्याची मान्यता आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा असुर स्वर्गात पोहोचू लागले, तेव्हा त्यांना थांबवण्यासाठी भगवान नारायणानं ब्रह्माजींना सांगून यज्ञ करण्यासाठी गयासूरचं शरीर मागितलं. असं म्हटलं जातं की संपूर्ण शहर या राक्षसाच्या पाच कोसांचे शरीर आहे.

3 / 5
पलवल हे हरियाणातील एक प्रमुख शहर आहे. हे नाव 'पालंबासुर' या राक्षसाच्या नावावरुन पडलं आहे. प्राचीन काळात या शहराला पालंबरपूर असंही म्हटलं जात होतं. कालांतराने हे नाव पलवल असं करण्यात आलं.

पलवल हे हरियाणातील एक प्रमुख शहर आहे. हे नाव 'पालंबासुर' या राक्षसाच्या नावावरुन पडलं आहे. प्राचीन काळात या शहराला पालंबरपूर असंही म्हटलं जात होतं. कालांतराने हे नाव पलवल असं करण्यात आलं.

4 / 5
तामिळनाडू मधील तिरुचिराप्पल्ली या शहराचं नाव 'थिरीसीरन' या राक्षसाच्या नावावर आहे. असं म्हटलं जातं की या शहरात थिरिसिरन राक्षसानं भगवान शिव यांच्यासाठी तप केला होता. या कारणामुळे, या शहराचं नाव थिरी-सीकरपुरम असं ठेवण्यात आलं, जे नंतर थिरिसिपुरम झालं आणि आता तिरुचिरापल्ली म्हणून ओळखलं जातं.

तामिळनाडू मधील तिरुचिराप्पल्ली या शहराचं नाव 'थिरीसीरन' या राक्षसाच्या नावावर आहे. असं म्हटलं जातं की या शहरात थिरिसिरन राक्षसानं भगवान शिव यांच्यासाठी तप केला होता. या कारणामुळे, या शहराचं नाव थिरी-सीकरपुरम असं ठेवण्यात आलं, जे नंतर थिरिसिपुरम झालं आणि आता तिरुचिरापल्ली म्हणून ओळखलं जातं.

5 / 5
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच