…अन्यथा 7 दिवसांत माफी मागा, मतचोरीवरून निवडणूक आयोग आक्रमक, राहुल गांधींना थेट आव्हान!
भारतीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचे मतचोरीचे आरोप फेटाळून लावले. विशेष म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांना इशाराच देऊन टाकला आहे. पुढच्या सात दिवसांत शपथपत्र द्या अन्यथा माफी मागा असं म्हणत ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधींना सुनावलं आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
वर्ल्ड चॅम्पियन जॉन सिना निवृत्त, शेवटच्या सामन्यात काय झालं?
सोन्याच्या दागिन्यांचा सर्वात मोठा ग्राहक कोण ? भारताचे स्थान काय ?
दीपिकाचा पादुकोण हिचा क्वर्की लुक पाहून चाहते झाले घायाळ
भारतातील 'थंड वाळवंट' कुठे आहे? तरुणांमध्ये आहे प्रचंड क्रेझ
मनापासून सॉरी..; ईशा केसकरने का मागितली चाहत्यांची माफी?
