…अन्यथा 7 दिवसांत माफी मागा, मतचोरीवरून निवडणूक आयोग आक्रमक, राहुल गांधींना थेट आव्हान!
भारतीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचे मतचोरीचे आरोप फेटाळून लावले. विशेष म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांना इशाराच देऊन टाकला आहे. पुढच्या सात दिवसांत शपथपत्र द्या अन्यथा माफी मागा असं म्हणत ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधींना सुनावलं आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
थंडीत रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 5 फायदे काय ?
थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?
पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?
10 किंवा 12 नव्हे तर इतक्या वर्षांनी लहान मॉडेलसोबत लिव्ह-इनमध्ये राहतोय अर्जुन रामपाल
