…अन्यथा 7 दिवसांत माफी मागा, मतचोरीवरून निवडणूक आयोग आक्रमक, राहुल गांधींना थेट आव्हान!
भारतीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचे मतचोरीचे आरोप फेटाळून लावले. विशेष म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांना इशाराच देऊन टाकला आहे. पुढच्या सात दिवसांत शपथपत्र द्या अन्यथा माफी मागा असं म्हणत ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधींना सुनावलं आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
सेकंड हॅण्ड मोबाईल घेताय, या गोष्टींची काळजी घ्या..
पाकिस्तानात 1 लाख रुपये महिना कमावणारे लोक किती ? धक्कादायक आकडेवारी...
केएल राहुल धोनीला पछाडण्यासाठी सज्ज, फक्त 13 धावांची गरज
के.एल.राहुल याचे मिशन 500,धोनीच्या रेकॉर्डकडे लक्ष...
उन्हाळ्यात पचन यंत्रणा चांगली राखण्यासाठी हे उपाय आजमावा
सुंदरी...सुंदरी, लाल रंगाच्या ड्रेसमधील ही अभिनेत्री कोण? सौंदर्या पाहून...
