अभिनेत्री पूजा सावंतचं भावनिक मुद्द्यावर स्वामी समर्थांना पत्र
या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचं असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन केलंय. तर सुमित गिरी यांनी संवादलेखनाची जबाबदारी पार पडली. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार - महेश यांचं श्रवणीय संगीत दिग्दर्शन या चित्रपटाला लाभलं आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
