अलर्ट! Post Office मध्ये खाते असल्यास सावधान, पैसै काढताना लागू शकता Tax, वाचा नियम

आर्थिक वर्षात टपाल कार्यालयातील योजनांमधून पैसे काढण्याची एकूण रक्कम 20 लाखांच्या पुढे गेली तर टीडीएस वजा केला जाईल. त्यामध्ये पीपीएफ माघारीचा समावेश आहे.

| Updated on: Apr 10, 2021 | 11:23 AM
रोख रक्कम काढण्याबाबत पोस्ट ऑफिसने आता नवीन नियम लागू केला आहे. नव्या नियमानुसार वित्तीय वर्षात मर्यादेपेक्षा जास्तीची रक्कम काढून घेण्यासाठी टीडीएस वजा केला जाईल. आर्थिक वर्षात टपाल कार्यालयातील योजनांमधून पैसे काढण्याची एकूण रक्कम 20 लाखांच्या पुढे गेली तर टीडीएस वजा केला जाईल. त्यामध्ये पीपीएफ माघारीचा समावेश आहे.

रोख रक्कम काढण्याबाबत पोस्ट ऑफिसने आता नवीन नियम लागू केला आहे. नव्या नियमानुसार वित्तीय वर्षात मर्यादेपेक्षा जास्तीची रक्कम काढून घेण्यासाठी टीडीएस वजा केला जाईल. आर्थिक वर्षात टपाल कार्यालयातील योजनांमधून पैसे काढण्याची एकूण रक्कम 20 लाखांच्या पुढे गेली तर टीडीएस वजा केला जाईल. त्यामध्ये पीपीएफ माघारीचा समावेश आहे.

1 / 4
इनकम टॅक्सच्या  1961 कलम अंतर्गत 194N नुसार जर एखाद्या गुंतवणूकदाराने मागील तीन वर्षात परतावा भरला नसेल तर पैसे काढण्यातील रकमेवर टीडीएस वजा केला जाईल. हा नियम फक्त 1 जुलै 2020 रोजी लागू करण्यात आला. नव्या नियमानुसार, जर गुंतवणूकदाराने आर्थिक वर्षात 20 लाखांहून अधिक रक्कम आणि 1 कोटीपेक्षा कमी पैसे काढले असतील तर गेल्या तीन वर्षांपासून तो रिटर्न्स भरत नाही, अशा परिस्थितीत 20 लाखपेक्षा जास्तीच्या रकमेवर 2 टक्के टीडीएस वजा केला जाईल.

इनकम टॅक्सच्या 1961 कलम अंतर्गत 194N नुसार जर एखाद्या गुंतवणूकदाराने मागील तीन वर्षात परतावा भरला नसेल तर पैसे काढण्यातील रकमेवर टीडीएस वजा केला जाईल. हा नियम फक्त 1 जुलै 2020 रोजी लागू करण्यात आला. नव्या नियमानुसार, जर गुंतवणूकदाराने आर्थिक वर्षात 20 लाखांहून अधिक रक्कम आणि 1 कोटीपेक्षा कमी पैसे काढले असतील तर गेल्या तीन वर्षांपासून तो रिटर्न्स भरत नाही, अशा परिस्थितीत 20 लाखपेक्षा जास्तीच्या रकमेवर 2 टक्के टीडीएस वजा केला जाईल.

2 / 4
आर्थिक वर्षात एकूण पैसे काढण्याची रक्कम 1 कोटींपेक्षा जास्त असेल तर 5% टीडीएस वजा केला जाईल. जर गुंतवणूकदार परतावा भरत असतील तर 1 कोटींपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी अतिरिक्त रकमेवर फक्त 2% टीडीएस वजा केला जाईल. सध्या हा नियम लागू झाला नाही.

आर्थिक वर्षात एकूण पैसे काढण्याची रक्कम 1 कोटींपेक्षा जास्त असेल तर 5% टीडीएस वजा केला जाईल. जर गुंतवणूकदार परतावा भरत असतील तर 1 कोटींपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी अतिरिक्त रकमेवर फक्त 2% टीडीएस वजा केला जाईल. सध्या हा नियम लागू झाला नाही.

3 / 4
पोस्ट ऑफिसला तंत्रज्ञान सेवा देणारी एजन्सी सीईपीटीने 1 एप्रिल 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत अशा गुंतवणूकदारांची संपूर्ण माहिती तयार केली आहे. जेव्हा हा नियम लागू होईल तेव्हा सीईपीटी अशा गुंतवणूकदारांची संपूर्ण माहिती देईल जसे खाते क्रमांक, पॅन क्रमांक, ठेव रक्कम आणि किती टीडीएस वजा करायचे आहेत, ते पोस्टल विभागाला. अशावेळी प्रत्येक टपाल कार्यालय टीडीएस वजा करेल आणि त्याची माहिती गुंतवणूकदाराला दिली जाईल.

पोस्ट ऑफिसला तंत्रज्ञान सेवा देणारी एजन्सी सीईपीटीने 1 एप्रिल 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत अशा गुंतवणूकदारांची संपूर्ण माहिती तयार केली आहे. जेव्हा हा नियम लागू होईल तेव्हा सीईपीटी अशा गुंतवणूकदारांची संपूर्ण माहिती देईल जसे खाते क्रमांक, पॅन क्रमांक, ठेव रक्कम आणि किती टीडीएस वजा करायचे आहेत, ते पोस्टल विभागाला. अशावेळी प्रत्येक टपाल कार्यालय टीडीएस वजा करेल आणि त्याची माहिती गुंतवणूकदाराला दिली जाईल.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.