AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी माधुरीला ठेल्यावर टॉर्चर केलं!’, अभिनेत्याने सांगितला विनयभंगाच्या सीनचा किस्सा

Molestation Scene with Madhuri Dixit : एका खलनायकाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये माधुरी दीक्षितसोबत शूट केलेल्या सीन विषयी सांगितले आहे. हा सीन शूट करत असताना माधुरी अचानक रडू लागल्याचे देखील त्याने सांगितले.

| Updated on: Mar 21, 2025 | 12:00 PM
Share
बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित ओळखली जाते. माधुरीने डान्स आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. एक काळ असा होता की माधुरीसोबत काम करण्यासाठी अनेक कलाकार उत्सुक होते. दरम्यान, एका चित्रपटातील खलनायकाने माधुरीसोबत शूट केलेल्या सीनविषयी सांगितले आहे.

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित ओळखली जाते. माधुरीने डान्स आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. एक काळ असा होता की माधुरीसोबत काम करण्यासाठी अनेक कलाकार उत्सुक होते. दरम्यान, एका चित्रपटातील खलनायकाने माधुरीसोबत शूट केलेल्या सीनविषयी सांगितले आहे.

1 / 5
माधुरी आणि रंजीत यांनी 'प्रेम प्रतिज्ञा' या चित्रपटात एकत्र काम केले होके. या चित्रपटात त्यांनी मोलेस्टेशन आणि रेप सीन शूट केला होता. हा सीन शूट करत असताना माधुरी अक्षरश: ठसाठसा रडली होती.

माधुरी आणि रंजीत यांनी 'प्रेम प्रतिज्ञा' या चित्रपटात एकत्र काम केले होके. या चित्रपटात त्यांनी मोलेस्टेशन आणि रेप सीन शूट केला होता. हा सीन शूट करत असताना माधुरी अक्षरश: ठसाठसा रडली होती.

2 / 5
रंजीत यांनी नुकताच 'विकी लालवानी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, "चित्रपटाचे नाव 'प्रेम प्रतिज्ञा' होते. माधुरी तेव्हा अगदी नवीन अभिनेत्री होती. माझी प्रतिमा ही एका क्रृर आणि हत्या करणाऱ्या घाणेरड्या खलनायकाची अशी तेव्हा होती. मुले-मुली मला बघून अक्षरश: घाबरायचे. माधुरीने माझ्या विषयी बरेच काही ऐकले होते आणि ती ते ऐकून घाबरली होती. आम्हाला सोबत एक विनयभंगाचा सीन शूट करायचा होता.'

रंजीत यांनी नुकताच 'विकी लालवानी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, "चित्रपटाचे नाव 'प्रेम प्रतिज्ञा' होते. माधुरी तेव्हा अगदी नवीन अभिनेत्री होती. माझी प्रतिमा ही एका क्रृर आणि हत्या करणाऱ्या घाणेरड्या खलनायकाची अशी तेव्हा होती. मुले-मुली मला बघून अक्षरश: घाबरायचे. माधुरीने माझ्या विषयी बरेच काही ऐकले होते आणि ती ते ऐकून घाबरली होती. आम्हाला सोबत एक विनयभंगाचा सीन शूट करायचा होता.'

3 / 5
पुढे रंजीत म्हणाले की, "या चित्रपटासाठी वीरू देवगण हे फाइट मास्टर होते. सीन असा होता की मला एक ठेल्याजवळ माधुरीची छेड काढायची होती. मला माझ्या दुसऱ्या सिनेमाच्या देखील शूटिंगसाठी जायचे होते. त्यामुळे मी घाईत होतो आणि सेटवर तिची परिस्थिती काय आहे त्याविषयी मला काहीच कल्पना नव्हती. माधुरी विषयी मला खूप वेळानंतर कळालं. ती रडत होती. मी तिच्याकडे गेलो आणि तिचे सांत्वन केले. मी तिला समजावले की मी एक चांगला माणूस आहे."

पुढे रंजीत म्हणाले की, "या चित्रपटासाठी वीरू देवगण हे फाइट मास्टर होते. सीन असा होता की मला एक ठेल्याजवळ माधुरीची छेड काढायची होती. मला माझ्या दुसऱ्या सिनेमाच्या देखील शूटिंगसाठी जायचे होते. त्यामुळे मी घाईत होतो आणि सेटवर तिची परिस्थिती काय आहे त्याविषयी मला काहीच कल्पना नव्हती. माधुरी विषयी मला खूप वेळानंतर कळालं. ती रडत होती. मी तिच्याकडे गेलो आणि तिचे सांत्वन केले. मी तिला समजावले की मी एक चांगला माणूस आहे."

4 / 5
'कसाबसा सीन शूट केला. सीन चांगल्या पद्धतीने शूट झाला. माधुरी सीननंतरही रडली. सगळे तिच्याकडे धावत गेले आणि तिला ठिक आहेस का असे विचारत होते. माधुरीने सांगितले की 'मला कोणत्या गोष्टीची जाणीव झाली नाही. त्यांनी मला स्पर्श देखील केला नाही. मी माधुरीला स्पर्श ही नकरता तो सीन शूट केला होता. फक्त ठेल्यावर झोपून इकडे तिकडे फिरत टॉर्चर केले होते' असे रंजीत म्हणाले.

'कसाबसा सीन शूट केला. सीन चांगल्या पद्धतीने शूट झाला. माधुरी सीननंतरही रडली. सगळे तिच्याकडे धावत गेले आणि तिला ठिक आहेस का असे विचारत होते. माधुरीने सांगितले की 'मला कोणत्या गोष्टीची जाणीव झाली नाही. त्यांनी मला स्पर्श देखील केला नाही. मी माधुरीला स्पर्श ही नकरता तो सीन शूट केला होता. फक्त ठेल्यावर झोपून इकडे तिकडे फिरत टॉर्चर केले होते' असे रंजीत म्हणाले.

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.