AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंद्रायणीचा पूल दुर्घटनेमागचं टेक्निकल कारण काय? ‘या’ एका चुकीमुळे सगळं उद्ध्वस्त! चूक कुणाची?

पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे. या पुलाच्या दुर्घटनेत अनेकजण वाहून गेल्याची घटना घडली आहे. दोघांचा यामध्ये मृत्यूही झाला आहे.

| Updated on: Jun 15, 2025 | 6:09 PM
Share
पुण्यातील मावळ येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या दुर्घटनेत  दोघांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यातील मावळ येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.

1 / 5
 दरम्यान, या पुलाच्या अपघातस्थळी आमदार सुनिल शेळके पोहोचले आहेत. त्यांच्या उपस्थितीत बचावकार्य केले जात आहे. त्यांनीच एक चूक टळली असती तर दुर्घटना झाली नसती असं सांगितलंय.

दरम्यान, या पुलाच्या अपघातस्थळी आमदार सुनिल शेळके पोहोचले आहेत. त्यांच्या उपस्थितीत बचावकार्य केले जात आहे. त्यांनीच एक चूक टळली असती तर दुर्घटना झाली नसती असं सांगितलंय.

2 / 5
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू तर 32 लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी 6 जण गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू तर 32 लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी 6 जण गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

3 / 5
 राज्य सरकार, प्रशासन या घटनेकडे गांभीर्याने पाहात आहे. या पुलावरून जाण्यासाठी प्रशासनाने निर्बंध घालून दिले होते. पाचदारी पुलावरून स्थानिक लोकांनी दुचाक्या नेल्या नसत्या तर ही घटना टळली असती असं मला वाटतं, अशी प्रतिक्रिया आमदार सुनिल शेळके यांनी दिलीय.

राज्य सरकार, प्रशासन या घटनेकडे गांभीर्याने पाहात आहे. या पुलावरून जाण्यासाठी प्रशासनाने निर्बंध घालून दिले होते. पाचदारी पुलावरून स्थानिक लोकांनी दुचाक्या नेल्या नसत्या तर ही घटना टळली असती असं मला वाटतं, अशी प्रतिक्रिया आमदार सुनिल शेळके यांनी दिलीय.

4 / 5
एखाद्या ठिकाणी निर्बंध घातले असतील किंवा फलक लावले असतील तर अशी व्यवस्था तोडून जाणे चुकीचे आहे. अशा स्थितीत प्रशासनाने नेमके काय केले पाहिजे? असा सवालही शेळके यांनी केला.

एखाद्या ठिकाणी निर्बंध घातले असतील किंवा फलक लावले असतील तर अशी व्यवस्था तोडून जाणे चुकीचे आहे. अशा स्थितीत प्रशासनाने नेमके काय केले पाहिजे? असा सवालही शेळके यांनी केला.

5 / 5
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....