AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंद्रायणीचा पूल दुर्घटनेमागचं टेक्निकल कारण काय? ‘या’ एका चुकीमुळे सगळं उद्ध्वस्त! चूक कुणाची?

पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे. या पुलाच्या दुर्घटनेत अनेकजण वाहून गेल्याची घटना घडली आहे. दोघांचा यामध्ये मृत्यूही झाला आहे.

| Updated on: Jun 15, 2025 | 6:09 PM
Share
पुण्यातील मावळ येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या दुर्घटनेत  दोघांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यातील मावळ येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.

1 / 5
 दरम्यान, या पुलाच्या अपघातस्थळी आमदार सुनिल शेळके पोहोचले आहेत. त्यांच्या उपस्थितीत बचावकार्य केले जात आहे. त्यांनीच एक चूक टळली असती तर दुर्घटना झाली नसती असं सांगितलंय.

दरम्यान, या पुलाच्या अपघातस्थळी आमदार सुनिल शेळके पोहोचले आहेत. त्यांच्या उपस्थितीत बचावकार्य केले जात आहे. त्यांनीच एक चूक टळली असती तर दुर्घटना झाली नसती असं सांगितलंय.

2 / 5
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू तर 32 लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी 6 जण गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू तर 32 लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी 6 जण गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

3 / 5
 राज्य सरकार, प्रशासन या घटनेकडे गांभीर्याने पाहात आहे. या पुलावरून जाण्यासाठी प्रशासनाने निर्बंध घालून दिले होते. पाचदारी पुलावरून स्थानिक लोकांनी दुचाक्या नेल्या नसत्या तर ही घटना टळली असती असं मला वाटतं, अशी प्रतिक्रिया आमदार सुनिल शेळके यांनी दिलीय.

राज्य सरकार, प्रशासन या घटनेकडे गांभीर्याने पाहात आहे. या पुलावरून जाण्यासाठी प्रशासनाने निर्बंध घालून दिले होते. पाचदारी पुलावरून स्थानिक लोकांनी दुचाक्या नेल्या नसत्या तर ही घटना टळली असती असं मला वाटतं, अशी प्रतिक्रिया आमदार सुनिल शेळके यांनी दिलीय.

4 / 5
एखाद्या ठिकाणी निर्बंध घातले असतील किंवा फलक लावले असतील तर अशी व्यवस्था तोडून जाणे चुकीचे आहे. अशा स्थितीत प्रशासनाने नेमके काय केले पाहिजे? असा सवालही शेळके यांनी केला.

एखाद्या ठिकाणी निर्बंध घातले असतील किंवा फलक लावले असतील तर अशी व्यवस्था तोडून जाणे चुकीचे आहे. अशा स्थितीत प्रशासनाने नेमके काय केले पाहिजे? असा सवालही शेळके यांनी केला.

5 / 5
Follow Us
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी एका वाक्यातच सांगितलं, आमचा...
एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडल
MVA Meeting | एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब...
मोठी बातमी! 5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब; थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार
दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?
Operation Tiger | दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?; खासदारांच्या प्रवेशामागे भाजपच्या त्या सर्वात मोठ्या नेत्याची शिष्टाई मोलाची
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा