AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंद्रायणीचा पूल दुर्घटनेमागचं टेक्निकल कारण काय? ‘या’ एका चुकीमुळे सगळं उद्ध्वस्त! चूक कुणाची?

पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे. या पुलाच्या दुर्घटनेत अनेकजण वाहून गेल्याची घटना घडली आहे. दोघांचा यामध्ये मृत्यूही झाला आहे.

| Updated on: Jun 15, 2025 | 6:09 PM
Share
पुण्यातील मावळ येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या दुर्घटनेत  दोघांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यातील मावळ येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.

1 / 5
 दरम्यान, या पुलाच्या अपघातस्थळी आमदार सुनिल शेळके पोहोचले आहेत. त्यांच्या उपस्थितीत बचावकार्य केले जात आहे. त्यांनीच एक चूक टळली असती तर दुर्घटना झाली नसती असं सांगितलंय.

दरम्यान, या पुलाच्या अपघातस्थळी आमदार सुनिल शेळके पोहोचले आहेत. त्यांच्या उपस्थितीत बचावकार्य केले जात आहे. त्यांनीच एक चूक टळली असती तर दुर्घटना झाली नसती असं सांगितलंय.

2 / 5
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू तर 32 लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी 6 जण गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू तर 32 लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी 6 जण गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

3 / 5
 राज्य सरकार, प्रशासन या घटनेकडे गांभीर्याने पाहात आहे. या पुलावरून जाण्यासाठी प्रशासनाने निर्बंध घालून दिले होते. पाचदारी पुलावरून स्थानिक लोकांनी दुचाक्या नेल्या नसत्या तर ही घटना टळली असती असं मला वाटतं, अशी प्रतिक्रिया आमदार सुनिल शेळके यांनी दिलीय.

राज्य सरकार, प्रशासन या घटनेकडे गांभीर्याने पाहात आहे. या पुलावरून जाण्यासाठी प्रशासनाने निर्बंध घालून दिले होते. पाचदारी पुलावरून स्थानिक लोकांनी दुचाक्या नेल्या नसत्या तर ही घटना टळली असती असं मला वाटतं, अशी प्रतिक्रिया आमदार सुनिल शेळके यांनी दिलीय.

4 / 5
एखाद्या ठिकाणी निर्बंध घातले असतील किंवा फलक लावले असतील तर अशी व्यवस्था तोडून जाणे चुकीचे आहे. अशा स्थितीत प्रशासनाने नेमके काय केले पाहिजे? असा सवालही शेळके यांनी केला.

एखाद्या ठिकाणी निर्बंध घातले असतील किंवा फलक लावले असतील तर अशी व्यवस्था तोडून जाणे चुकीचे आहे. अशा स्थितीत प्रशासनाने नेमके काय केले पाहिजे? असा सवालही शेळके यांनी केला.

5 / 5
Follow Us
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?